स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त उपराष्ट्रपती एम. व्यंकैय्या नायडू उद्या खादी इंडिया प्रश्नमंजुषेचा प्रारंभ करणार
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त उपराष्ट्रपती एम. व्यंकैय्या नायडू उद्या खादी इंडिया प्रश्नमंजुषेचा प्रारंभ करणार आहेत. खादी आणि ग्रामोद्योग आयोगानं या प्रश्नमंजुषा स्पर्धेचं आयोजन केलं आहे. ही...
आंतरराष्ट्रीय बाजारात किंमती वाढल्यामुळे घरगुती वापराच्या गॅस सिलिंडरच्या दरात वाढ झाल्याचं केंद्र सरकारचं स्पष्टीकरण
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : आंतरराष्ट्रीय बाजारात किंमती वाढल्यामुळे घरगुती वापराच्या गॅस सिलिंडरच्या दरात वाढ झाल्याचं केंद्र सरकारचं स्पष्टीकरण घरगुती वापराच्या गॅस सिलिंडरच्या किंमती या आंतरराष्ट्रीय बाजारातल्या किंमतीवर अवलंबुन असून...
बचावात्मक पवित्रा सोडून भारत आक्रमक दृष्टीकोनाकडे- मार्शल विवेक राम चौधरी
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : आण्विक युद्धाचा धोका गृहीत धरून, भारत युद्धातल्या बचावात्मक पवित्र्यापासून दूर जात आक्रमक दृष्टीकोनाच्या दिशेने बदलू लागला असल्याचं हवाई दलाचे प्रमुख मार्शल विवेक राम चौधरी यांनी...
शेतकरी हितासाठी केंद्र सरकारकडून राज्य सरकारला टोमॅटो खरेदीची सूचना
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) :टोमॅटोचे भाव कोसळल्याच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारनं शेतकरी हितासाठी राज्य सरकारला टोमॅटो खरेदी करण्याची सूचना केली आहे. केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री भारती पवार यांनी ही माहिती दिली. त्या...
किसान सुविधा मोबाईल ॲपचे आतापर्यंत 10 लाखांहून अधिक डाऊनलोड्स : नरेंद्र सिंग तोमर
नवी दिल्ली : किसान सुविधा मोबाईल ॲप सुरु झाल्यापासून आतापर्यंत 10 लाख 63 हजार 80 डाऊनलोड्स झाले आहेत, तर पुसा कृषी मोबाईल ॲपचे 40 हजार 753 डाऊनलोड्स झाले आहेत.
किसान...
जीवनावश्यक औषधांच्या किमती निश्चित केल्यामुळे रुग्णांसाठी 12,447 कोटी रुपयांची बचत
नवी दिल्ली : राष्ट्रीय औषध निर्माण दरविषयक प्राधिकरणाने, औषधांच्या किमती नियंत्रणात ठेवण्यासाठी, महत्वाच्या अनेक उपाययोजना केल्याची माहिती केंद्रीय रसायन आणि खत मंत्री डी व्ही सदानंद गौडा यांनी लोक सभेत...
आदिवासींना जल जंगल जमीनीच्या हक्कांबरोबरच शिक्षण आणि आरोग्याचेही सर्व अधिकार मिळाले पाहिजेत – राहुल...
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : आदिवासींना जल जंगल जमीनीच्या हक्कांबरोबरच शिक्षण आणि आरोग्याचेही सर्व अधिकार मिळाले पाहिजेत, असं काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी म्हटलं आहे. ते आज बुलडाणा जिल्ह्यात जळगाव...
अशियाई स्पर्धेत शंभरपेक्षा अधिक पदकं पटकावणाऱ्या भारतीय एथलेटिक चमूचं प्रधानमंत्र्यांनी केलं अभिनंदन
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : अशियाई स्पर्धेत शंभरपेक्षा अधिक पदकं पटकावणाऱ्या भारतीय एथलेटिक चमूचं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी अभिनंदन केलं आहे. समाजमध्यमावर प्रसारित केलेल्या आपल्या संदेशात त्यांनी म्हटलं आहे की भारतासाठी...
नीरव मोदी यांची संपत्ती जप्त करायला विशेष न्यायालयाची मंजूरी
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : पंजाब नॅशनल बँक आर्थिक गैरव्यवहारातला आरोपी नीरव मोदी याची संपत्ती जप्त करायला मुंबईतल्या विशेष न्यायालयानं मंजूरी दिली आहे. सक्तवसुली संचालनालयानं नीरव मोदीच्या सुमारे १४ हजार...
विद्यापीठांनी ऑनलाईन परीक्षा घ्यायला हरकत नाही
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : कोविड १९ ची महामारी आणि त्यानंतर लावलेल्या देशव्यापी लॉकडाऊन मुळे विद्यार्थ्यांचं शैक्षणिक नुकसान होऊ नये याकरता ऑनलाईन अभ्यासक्रमाचा पर्याय पडताळून पाहण्यासाठी विद्यापीठ अनुदान आयोगानं २...











