१२ निलंबित सदस्यांनी सभागृहाच्या प्रतिष्ठेला धक्का पोहोचवल्यामुळे त्यांचं निलंबन योग्य : एम व्यंकय्या नायडू
                    नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : संसदेच्या हिवाळी अधिवेशनात आज राज्यसभेचं कामकाज सुरु झाल्यावर, १२ सदस्यांच्या निलंबनावरून विरोधकांनी आजही गदारोळ केला. त्यामुळे राज्यसभेचं कामकाज दुपारी १२ वाजेपर्यंत तहकूब करावं लागलं होतं. यानंतर...                
                
            महिलांसाठीच्या खेलो इंडिया दस का दम स्पर्धांचं केंद्रीय क्रीडामंत्र्यांच्या हस्ते उद्घाटन
                    
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : महिला सक्षमीकरणाचं प्रतिबिंब क्रीडाक्षेत्रातल्या महिलांच्या कामगिरीत पहायला मिळतं असं केंद्रीय क्रीडामंत्री अनुराग ठाकूर यांनी म्हटलं आहे. जागतिक महिला दिनानिमित्त आयोजित खास महिला खेळाडूंसाठी केंद्रीय क्रीडा...                
                
            केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते उत्तर प्रदेशातील बलिया येथील 6500 कोटी रुपये गुंतवणुकीच्या...
                    नवी दिल्ली : केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी आज उत्तर प्रदेशातील बलिया येथील चिटबाडा गावात 6500 कोटी रुपये गुंतवणुकीच्या 7 राष्ट्रीय महामार्ग प्रकल्पांचे उद्घाटन केले. यावेळी...                
                
            सीएनजी आणि वीज योग्य इंधन
                    नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : द्रवरुप नैसर्गिक वायू आणि वीज हे भविष्यातल्या वापरासाठी अत्यंत योग्य इंधन प्रकार आहेत, कारण ते स्वस्त आहेत आणि कार्बन उत्सर्जन कमी करण्यासाठी उपयुक्त आहेत, असं...                
                
            थंडीच्या तीव्र लाटेनं उत्तर भारत गारठला
                    नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : थंडीच्या तीव्र लाटेनं उत्तर भारत गारठला आहे. दिल्लीत काल ५ पूर्णांक २ दशांश सेल्सिअस अंश इतक्या किमान तापमानाची नोंद झाली. कमाल तापमानही सरासरीपेक्षा ७ अंशांनी...                
                
            देशातल्या सर्व राज्यांनी नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाची आत्मीयतेने अंमलबजावणी करावी – एम व्यंकय्या नायडू
                    नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : सर्व राज्य सरकारांनी नव्या राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाची अंमलबजावणी करावी असं आवाहन उपराष्ट्रपती एम. व्यंकैय्या नायडू यांनी केलं आहे. ते सिक्कीमध्ये तारकू इथं उभारल्या जात असलेल्या...                
                
            राहुल गांधींकडून केंद्र सरकारचे कौतुक
                    नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर सर्व सामान्यांसाठी केंद्र सरकारनं घोषित केलेलं आर्थिक पॅकेज म्हणजे  योग्य वेळी, योग्य दिशेनं उचललेलं पाऊल आहे, अश्या शब्दात काँग्रेस नेते राहुल गांधी...                
                
            बीपीसीएलच्या धोरणात्मक निर्गुंतवणुकीसाठी सध्याची स्वारस्य पत्र प्रक्रिया रद्द करण्याचा केंद्राचा निर्णय
                    नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : केंद्र सरकारनं भारत पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेड अर्थात बीपीसीएलच्या धोरणात्मक निर्गुंतवणुकीसाठी सध्याची स्वारस्य पत्र प्रक्रिया रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. कोविडचं जागतिक संकट आणि सध्याच्या भू -राजकीय...                
                
            शहीद जवानांच्या कुटुंबियांना आरोग्य विम्याचे संरक्षण द्यायचा सीआरपीएफचा निर्णय
                    नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : सीआरपीएफ अर्थात केंद्रीय राखीव पोलीस दलाच्या इतिहासात आतापर्यंत वीरमरण आलेल्या २ हजार २०० जवानांच्या कुटुंबियांना आरोग्य विम्याचे संरक्षण द्यायचा निर्णय दलाने घेतला असून या विम्याचे...                
                
            अझलान शाह चषक हॉकी स्पर्धा ढकलली पुढे
                    नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : कोरोना विषाणुमुळे जगभरात उद्भवलेल्या समस्येच्या पार्श्वभूमीवर मलेशियात एप्रिल महिन्यात होणारी प्रतिष्ठेची अझलान शाह चषक हॉकी स्पर्धा पुढे ढकलली आहे.
आता ही स्पर्धा २४ सप्टेंबर ते ३...                
                
            
			










