जेइइ ऍडव्हान्स परीक्षेत पुण्याचा चिराग फलोर प्रथम
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : देशभरातील भारतीय तंत्रज्ञान संस्था-आयआयटी प्रवेशासाठी घेतल्या जाणाऱ्या जेईई-ॲजडव्हान्स या परीक्षेचा निकाल आज घोषित करण्यात आला. या परीक्षेत पुण्याचा चिराग फालोर सर्वप्रथम आला आहे तर चेन्नईच्या...
आयोध्येबाबत सर्वोच्च न्यायालयाच्या निकालानंतर आता प्रत्येक भारतीयानं राष्ट्र निर्माणाची जाबाबदारी घ्यावी – प्रधानमंत्री नरेंद्र...
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : अयोध्या निकालाच्या पार्श्वभूमीवर प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी काल देशाला उद्देशून संबोधन केलं. सर्वोच्च न्यायालयानं राम मंदिर निर्माणाचा निकाल दिला आहे. आता प्रत्येक भारतीयानं राष्ट्र निर्माणाची...
पॅकिंग असलेल्या साहित्यावरच जीएसटी आकाराला जातो – राज्यमंत्री भागवत कराड
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : सुट्या मालावर वस्तू आणि सेवा कर - जीएसटी आकाराला जात नाही, फक्त पॅकिंग असलेल्या साहित्यावरच तो आकारला जातो, असं केंद्रीय अर्थ राज्यमंत्री भागवत कराड यांनी स्पष्ट...
नितीन गडकरींच्या हस्ते उद्या आसाममध्ये देशातील पहिल्या मल्टी-मोडल लॉजिस्टिक पार्कची पायाभरणी
नवी दिल्ली : केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी उद्या देशातील पहिल्या मल्टी-मोडल लॉजिस्टिक पार्कची आसाममध्ये आभासी पद्धतीने पायाभरणी करणार आहेत. मुख्यमंत्री सर्वानंद सोनोवाल या कार्यक्रमाचे अध्यक्ष असून...
ऑनलाईन शिक्षणाला प्रोत्साहन देण्यासाठी दूरचित्रवाहिनी सुरु होणार
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : कोविड19 विरुद्धच्या लढ्याचा भाग म्हणून तसंच देशाच्या अर्थव्यवस्थेला सावरण्यासाठी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी जाहीर केलेल्या 20 लाख कोटी रुपयांच्या पॅकेजचा पाचवा आणि अखेरचा हप्ता आज...
परदेशात असताना मृत्यू झालेल्या भारतीयांचा मृतदेह भारतात लवकर परत आणण्यासाठीची सुविधा उपलब्ध करुन देणारं...
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : परदेशात असताना मृत्यू झालेल्या भारतीयांचा मृतदेह लवकर भारतात परत आणण्यासाठीची सुविधा उपलब्ध करुन देणारं इकेअर पोर्टल आजपासून सुरू होईल. केंद्रिय आरोग्यमंत्री मनसुख मांडवीय यांनी ही माहिती...
बिहार विधानसभेची निवडणूक जाहीर
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : बिहार विधानसभेच्या २४३ जागांसाठी तीन टप्प्यात निवडणूक होणार आहे. पहिल्या टप्प्यात २८ ऑक्टोबरला ७१ जागांसाठी, दुसऱ्या टप्प्यात ३ नोव्हेंबरला ९४ जागांसाठी तर सात नोव्हेंबरला तिसऱ्या...
अनिवासी भारतीय आणि परदेशात राहणाऱ्या भारतीयांनी निश्चिंतपणे भारतात गुंतवणूक करावी – पीयूष गोयल
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : अनिवासी भारतीय आणि परदेशात राहणाऱ्या भारतीयांनी निश्चिंतपणे भारतात गुंतवणूक करावी, असं आवाहन केंद्रीय वाणिज्य आणि उद्योगमंत्री पीयूष गोयल यांनी केलं आहे. ते काल दुबईत आयोजित...
बंगळुरु इथं काल झालेल्या तिस-या एकदिवसीय क्रिकेट सामन्यात भारतानं ऑस्ट्रेलियाचा सात गडी राखून केला...
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : बंगळुरु इथं काल झालेल्या तिसर्या आणि अखेरच्या एकदिवसीय क्रिकेट सामन्यात भारतानं ऑस्ट्रेलियाचा सात गडी राखून पराभव करत मालिका २-१ अशी जिंकली. प्रथम फलंदाजी करताना ऑस्ट्रेलियानं...
महिला सक्षमीकरण निश्चयाशी सरकार वचनबद्ध
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : सर्वचं क्षेत्रांत महिलाचे सक्षमीकरण करण्याच्या आपल्या निश्चयाशी सरकार वचनबद्ध आहे असे संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी म्हटले आहे.
महिला सक्षमीकरण आणि लिंगभाव समानता साध्य करण्याबाबतच्या प्रगतीचा...