देशात अन्नधान्याच्या साठ्याबाबत अतिरिक्त उपलब्धतेसह सुस्थिती
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : देशात अन्नधान्याच्या साठ्याबाबत सुस्थिती आहे, असं ग्राहक व्यवहार, अन्न आणि सार्वजनिक वितरण मंत्रालयानं काल सांगितलं. देशात पुढील वर्षी एप्रिलमध्ये ८० लाख मेट्रिक टन गव्हाचा साठा उपलब्ध...
थेट प्रेक्षपण करताना प्रसार माध्यमातील व्यक्तींनी घ्यायची खबरदारी
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : कोरोना रिपोर्टिंग दरम्यान मिडिया रिपोर्टर यांनी घ्यायची खबरदारी -
(१) कमीतकमी 5 फूट अंतरावरुन लोकांशी बोला आणि मास्कशिवाय लोकांमध्ये जाऊ नका,
(२) दुचाकी किंवा कारमधून उतरण्यापूर्वी, सॅनिटायझरने...
कोविड-19 संदर्भातली ताजी स्थिती
नवी दिल्ली : कोविड-19 च्या प्रसाराला आळा घालणे, प्रतिबंध आणि व्यवस्थापन यासाठी केंद्र सरकार राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांच्या मदतीने सातत्याने एकत्रित उपाययोजना करत आहे. या सर्व उपाययोजना आणि व्यवस्थापनांवर सर्वोच्च...
टेनिसपटू अंकिता रैना आणि दिविज शरण यांची अर्जुन पुरस्कारासाठी शिफारस
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : आशियाई क्रीडास्पर्धांमधले विजेते टेनिसपटू अंकिता रैना आणि दिविज शरण यांच्या नावाची शिफारस राष्ट्रीय टेनिस महासंघाने यंदाच्या अर्जुन पुरस्कारासाठी केली आहे. अंकिताने 2018मधे आशियाई क्रीडास्पर्धांमधे महिला...
भारताच्या व्यापारी वस्तूंच्या निर्यातीत १५ टक्क्यांनी वाढ
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : गेल्या वर्षीच्या सम कालावधीच्या तुलनेत यावर्षी एप्रिल ते सप्टेंबर या कालावधीत भारताची व्यापारी वस्तूंची निर्यात १५ टक्क्यांनी वाढून २२९ अब्ज अमेरिकन डॉलर झाली आहे. वाणिज्य...
कोरोनावरील लसीच्या मान्यतेसाठी जगभरातल्या कंपन्यांचे तातडीच्या मान्यतेसाठी अर्ज सादर
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : कोरोनावरील लस विकसित करणाऱ्या जगभरातल्या विविध कंपन्यांनी लसीच्या तातडीच्या मान्यतेसाठी संबंधित यंत्रणांकडे अर्ज केले आहेत. मॉडर्ना कंपनीनं अमेरिकेच्या औषध नियामक प्राधिकरणाकडे अर्ज केला असून लसीची...
लॅपटॉप, टॅब्लेट्स आणि वैयक्तिक संगणकांच्या आयातीकरता येत्या एक नोव्हेंबरपासून वैध परवाना बाळगणं आवश्यक
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : लॅपटॉप, टॅब्लेट्स आणि वैयक्तिक संगणकांच्या आयातीकरता येत्या एक नोव्हेंबरपासून वैध परवाना बाळगणं आवश्यक असेल, असं केंद्र सरकारनं स्पष्ट केलं आहे. परराष्ट्र व्यापार महासंचालनालयानं ही अधिसूचना जारी...
केंद्र सरकारच्या कृषी कायद्याविरोधात गैरसमज बाळगू नये – प्रकाश जावडेकर
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : केंद्र सरकारच्या कृषी कायद्याविरोधात गैरसमज न बाळगण्याचे आवाहन केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांनी केले आहे. या कायद्यांच्या विरोधात पंजाबच्या शेतकऱ्यांनी सुरु केलेल्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर जावडकेर यांनी...
नव्या कृषी कायद्याला एक ते दी़ड वर्ष स्थगिती देण्याचा केंद्र सरकारचा मानस
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : नव्या कृषी कायद्याला एक ते दी़ड वर्ष स्थगिती देण्याचा प्रस्ताव केंद्र सरकारनं शेतकरी नेत्यांना दिला आहे,या दरम्यान शेतकऱ्यांच्या आंदोलनाबाबत चर्चा केली जाईल,अशी माहिती केंद्रीय कृषीमंत्री...
अखिल भारतीय कोळी समाज या संस्थेचा सुवर्ण महोत्सव हा माझ्यासाठी व्यक्तीगत दृष्ट्या समाधान आणि...
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : अखिल भारतीय कोळी समाज या संस्थेचा सुवर्ण महोत्सव हा माझ्यासाठी व्यक्तीगत दृष्ट्या समाधान आणि आनंद देणारी घटना असल्याचं राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी म्हटलं आहे. या...