समाजात शांतता, सलोखा,ऐक्य राखण्यासाठी भाजपा खासदारांनी प्रयत्न करावे- नरेंद्र मोदी
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : समाजात शांतता, सलोखा आणि ऐक्य राखण्यासाठी भाजपा खासदारांनी प्रयत्न करावेत, असं आवाहन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी केलं आहे.
ही तत्व देशाच्या विकासाकरता अत्यावश्यक आहेत, असं भाजपा...
धाडसी सुधारणांमुळेच औद्योगिक विकासाला गती-वित्तमंत्र्यांचे प्रतिपादन
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : केंद्र सरकारने गेल्या सहा वर्षांमध्ये सातत्यानं केलेल्या धाडसी सुधारणांमुळे उद्योग क्षेत्रात भारताला मोठे स्थान प्राप्त झाले असल्याचे केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी म्हटले आहे.
भारत-अमेरिका धोरणात्मक भागीदारी...
सीमावर्ती भागांचा विकास हा सरकारच्या सर्वंकष सुरक्षा धोरणाचा मुख्य भाग – राजनाथ सिंग
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : सीमावर्ती भागांचा विकास हा सरकारच्या सर्वंकष सुरक्षा धोरणाचा मुख्य भाग असून यामुळे देशाची सुरक्षा व्यवस्था आणखी मजबूत होणार असल्याचं संरक्षण मंत्री राजनाथ सिंग यांनी म्हटलं आहे...
26 जुलै रोजी साजरा होणाऱ्या कारगिल विजय दिन
मुंबई (वृत्तसंस्था) : ‘आझादी का अमृत महोत्सव’ अभियानांतर्गत केंद्रीय संचार ब्युरोने स्वामी रामानंद भारती विद्या मंदिर तासगाव येथे स्वातंत्र्यलढ्याशी संबंधित दुर्मीळ छायाचित्रांच्या प्रदर्शनाचे आयोजन केले आहे. आज या प्रदर्शनाचे उद्घाटन...
मालाड इथं झोपडपट्टीला आग
मुंबई (वृत्तसंस्था) : मुंबईतल्या मालाड इथं झोपडपट्टीला लागलेल्या आगीत एका १२ वर्षाच्या मुलाचा मृत्यू झाला, तर एक व्यक्ती जखमी झाली. या व्यक्तिला जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. सकाळी...
जूनमध्ये घाऊक किमत निर्देशांकात 0.2 टक्क्यांनी वाढ
नवी दिल्ली : सर्व व्यापारी वस्तुंचा घाऊक किंमत निर्देशांक जून 2019 महिन्यात 121.2 वरून 121.5 पर्यंत पोहचला असून 0.2 टक्क्यांनी वाढ नोंदवण्यात आली. घाऊक किमतीवर आधारित चलनफुगवट्याचा दर जून...
नवीन वाहन नोंदणीपूर्वी आणि वाहनांना राष्ट्रीय परवान्यासाठी फिटनेस प्रमाणपत्र देताना रस्ते वाहतूक आणि महामार्ग...
नवी दिल्ली : देशभरातील वाहनांना नोंदणीच्यावेळी किंवा फिटनेस प्रमाणपत्र देताना फास्ट टॅग तपशील मिळविणे सुनिश्चित करण्याचा निर्णय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाने घेतला आहे. मंत्रालयाने राष्ट्रीय माहिती केंद्राला (एनआयसी)...
राममंदिर उभारणीसाठी विश्वस्त मंडळ स्थापन करण्याची प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांची घोषणा
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : अयोध्येत राममंदिर उभारण्यासाठी विश्वस्त मंडळाची स्थापना करण्याचा निर्णय केंद्रीय मंत्रिमंडळानं घेतला आहे. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आज लोकसभेत तशी घोषणा केली.
श्री राम जन्मभूमी तीर्थक्षेत्र असं...
स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांच्या जयंतीनिमित्त प्रधानमंत्री, मुख्यमंत्री आणि इतर मान्यवरांकडून अभिवादन
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या एकशे एकोणचाळीसाव्या जयंतीनिमित्त आज राज्यात विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज आपल्या वर्षा निवासस्थानी सावरकरांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण केला.सावरकरांची...
अग्नी–3 या मध्यम पल्ल्याच्या क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : अग्नी–3 या मध्यम पल्ल्याच्या बॅलिस्टिक क्षेपणास्त्राची काल यशस्वी चाचणी करण्यात आली. ओडिशातील ए पी जे अब्दुल कलाम बेटावरून ही चाचणी करण्यात आली.ही चाचणी म्हणजे सैन्याच्या...











