संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी सात राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये सीमा मार्ग संघटनेने बांधलेले...

अरूणाचल प्रदेशातल्या नेचिफू बोगद्याचा राजनाथ सिंह यांच्या हस्ते शिलान्यास नवी दिल्ली : संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी आज 44 प्रमुख कायमस्वरूपी पूल राष्ट्राला  समर्पित केले. देशाच्या पश्चिम, उत्तर आणि ईशान्येकडील...

ऑनलाईन गेमिंगवर २८ टक्के जीएसटी

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : ऑनलाइन गेमिंगसह अनेक वस्तूंवर वस्तु आणि सेवा कर - जीएसटी लावण्याचा निर्णय जीएसटी परिषदेनं घेतला आहे. नवी दिल्ली इथं काल जीएसटी परिषदेची ५० वी बैठक...

शिखांचे नववे गुरु तेगबहादूर यांना त्यांच्या बलिदानदिनी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचं अभिवादन

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आज सकाळी नवी दिल्लीतल्या रकाबगंजसाहिब गुरुद्वाराला भेट देऊन गुरु तेगबहादूर यांच्या स्मृतीला अभिवादन केलं. प्रधानमंत्र्यांच्या या गुरुद्वारा भेटीसाठी कोणतीही पोलिस यंत्रणा...

देशात काल बरे झालेल्या रुग्णांपेक्षा नव्यानं आढळलेल्या कोविड रुग्णांची संख्या जास्त

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : देशभरात काल कोविड १९ चे ९ हजार ८६८ रुग्ण कोरोनामुक्त झाले. आतापर्यंत ३ कोटी ३९ लाख ७७ हजारापेक्षा जास्त रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. रुग्ण...

स्थानिक परिस्थितीला योग्य अशा वृक्षांच्या लागवडीचे नितीन गडकरी यांचे एमएसएमई क्षेत्राला आवाहन

नवी दिल्ली : केंद्रीय सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग मंत्री तसेच रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी सर्व उद्योग संस्थांना आणि नोंदणीकृत सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योगांना...

देशांतर्गत अर्थव्यवस्थेला तत्काळ गती देणं आवश्यक : राहुल गांधी

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : देशांतर्गत अर्थव्यवस्थेला तत्काळ गती देणं आवश्यक असून, या कामी जेवढा उशीर होईल, तेवढी परिस्थिती आणखी खालावत जाण्याची भीती काँग्रेस नेते खासदार राहुल गांधी यांनी वर्तवली...

अमरनाथ यात्रेकरूंची आठवी तुकडी बेस कॅम्पकडे रवाना

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : जम्मू आणि काश्मीरमध्ये, अमरनाथ यात्रेकरूंची आठवी तुकडी आज पहाटे भगवती नगर यात्री निवास इथून कडक सुरक्षा व्यवस्थेत, अनंतनाग जिल्ह्यातल्या नुनवान पहलगाम आणि गंदरबल जिल्ह्यातल्या बालताल...

केंद्र सरकार वगळता अन्य कोणालाही जनगणना करण्याचा अधिकार नसल्याचं केंद्रांचं सर्वोच्च न्यायालयात प्रतिज्ञापत्र

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : जनगणना कायदा, १९४८ नुसार जनगणना करण्याचा अधिकार केवळ केंद्रसरकारकडे असल्याचं असल्याचं केंद्रसरकारनं सर्वोच्च न्यायालयात दाखल केलेल्या प्रतिज्ञा पत्रात म्हटलं आहे. भारतीय संविधान आणि संबंधित कायद्याच्या तरतुदींनुसार...

कांदा निर्यात बंदीसाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्तेै रस्त्यावर

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : कांदा निर्यात बंदी अत्ताच उठवावी, शेतक-यांना हमी भाव द्यावा तसेच अन्य मागण्यांसाठी  राष्ट्रवादी काँग्रेस कार्यकर्त्यांकडून नाशिक जिल्ह्यात मुंबई- आग्रा राष्ट्रीय महामार्गावर रास्ता रोको आंदोलन आज...

देशातल्या कोरोनाबाधीतांच्या संख्याने केला ९३ लाखाचा टप्पा पार

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : देशभरात काल ३९ हजार ३७९ रुग्ण कोरोनामुक्त होऊन घरी परतले. यामुळे देशभरातल्या कोरोनामुक्त झालेल्या रुग्णांची संख्या ८७ लाख १८हजार ५१७ झाली आहे. सध्या देशातला कोरोना रुग्ण...