केंद्र सरकारनं २०१९-२० या वर्षाकरता राज्य आपत्ती प्रतिसाद निधीअंतर्गत पश्चिम बंगाल आणि ओदिशाला केंद्र...
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : केंद्र सरकारनं २०१९-२० या वर्षाकरता, राज्य आपत्ती प्रतिसाद निधीअंतर्गत पश्चिम बंगालला ४१४ कोटी ९० लाख आणि ओदिशाला ५५२ कोटी रुपये दिले आहेत. केंद्रीय गृहराज्यमंत्री नित्यानंद...
दिवसागणिक बदलतं तंत्रज्ञान हे महसूल अधिकाऱ्यांसमोर खरं आव्हान असून, यावर मात करुन करदात्यांच्या तक्रारी...
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : दिवसागणिक बदलतं तंत्रज्ञान हे महसूल अधिकाऱ्यांसमोर खरं आव्हान असून, यावर मात करुन करदात्यांच्या तक्रारी सोडवण्यासाठी तत्परता दाखवण्याचं आवाहन उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांनी काल नागपूर इथं केलं....
संचारबंदीच्या काळात सिलेंडरची मागणी वाढली तर पेट्रोल-डिझेलच्या मागणीमध्ये घसरण
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : संचारबंदीच्या काळात राज्यात गॅस सिलेंडरच्या मागणीतून सुमारे २३ टक्के वाढ झाली आहे. सध्या दिवसाला ६ लाखाहून अधिक सिलिंडरची मागणी होते आहे.
पूर्वी हा आकडा पावणे पाच...
पीकांची साठवणूक करण्यासाठी १ लाख कोटींच्या कोषाची प्रधानमंत्र्यांची घोषणा
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी १ लाख कोटींचं अर्थसहाय्य देणाऱ्या कृषी पायाभूत सुविधा कोषाची घोषणा आज केली. पीक हाती आल्यानंतर लागणाऱ्या पायाभूत सुविधा निर्माण करणं आणि...
दूरदर्शनतर्फे गेल्या काही वर्षात सरकारने केलेल्या यशस्वी कामगिरीचा माहितीपट प्रसारित करण्यात येणार
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : दूरदर्शनतर्फे, गेल्या काही वर्षात सरकारने केलेल्या यशस्वी कामगिरीचं दर्शन घडवणारा माहितीपट प्रसारित करण्यात येणार आहे. “धरोहर भारत की-पुनरुत्थान कि कहानी’’ या नावाने हा माहितीपट दोन भागात...
३५५ शहरांमधल्या प्रदूषणाच्या पातळीवर सरकारचं लक्ष असून त्यानुसार योजना तयार केल्या जात असल्याची केंद्रीय...
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : वायुप्रदूषण रोखण्यासाठी नवीन उपाय योजना करण्याची गरज आहे, असं केंद्रीय पर्यावरणमंत्री प्रकाश जावडेकर यांनी लोकसभेत वायू प्रदूषणावरील चर्चेदरम्यान सांगितलं. वायू प्रदूषणाला आळा घालण्यासाठी कोळश्यावर आधारित...
शेतकऱ्यांचं उत्पादन वाढावं यासाठी केंद्रीय कृषी मंत्रालयाचा मायक्रोसॉफ्ट कंपनीबरोबर करार
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : शेतकऱ्यांच्या अनेक लहानमोठ्या कामांमध्ये हातभार लावत ती अधिक चांगल्या रीतीने केली जावी आणि पर्यायानं शेतकऱ्यांचं उत्पादन वाढावं यासाठी केंद्रीय कृषी मंत्रालयानं मायक्रोसॉफ्ट कंपनीबरोबर सामंजस्य करार...
“परीक्षा पे चर्चा दो हजार बीस” या कार्यक्रमाच्या माध्यमातून देशभरातल्या विद्यार्थ्यांसोबत संवाद साधणार
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : प्रधानमंत्री नरेंद्र मोदी या महिन्याच्या २० तारखेला, “परीक्षा पे चर्चा दो हजार बीस” या कार्यक्रमाच्या माध्यमातून देशभरातल्या विद्यार्थ्यांसोबत संवाद साधणार आहेत. नवी दिल्ली इथल्या तालकटोरा...
१२ निलंबित सदस्यांनी सभागृहाच्या प्रतिष्ठेला धक्का पोहोचवल्यामुळे त्यांचं निलंबन योग्य : एम व्यंकय्या नायडू
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : संसदेच्या हिवाळी अधिवेशनात आज राज्यसभेचं कामकाज सुरु झाल्यावर, १२ सदस्यांच्या निलंबनावरून विरोधकांनी आजही गदारोळ केला. त्यामुळे राज्यसभेचं कामकाज दुपारी १२ वाजेपर्यंत तहकूब करावं लागलं होतं. यानंतर...
अमरनाथ यात्रेसाठी नोंदणी प्रक्रिया सोमवारपासून सुरू होण्याची शक्यता
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : यंदाच्या अमरनाथ यात्रेसाठी नोंदणी प्रक्रिया सोमवारपासून सुरू होण्याची शक्यता आहे. या साठी जम्मू आणि काश्मिर बँक, पीएनबी बँक, यस बँकेच्या 446 शाखांशिवाय भारतीय स्टेट बँकेच्या 100...