४६६ कोटी रुपयांच्या बँक घोटाळ्याप्रकरणी सीबीआयचं आरोपपत्र दाखल

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : सीबीआय अर्थात, केंद्रीय अन्वेषण संस्थेनं येस बँकेचे सहसंस्थापक राणा कपूर आणि अवंथा समूहाचे प्रवर्तक गौतम थापर तसंच त्यांच्या कंपनीविरुद्ध ४६६ कोटी रुपयांच्या बँक घोटाळ्याप्रकरणी आरोपपत्र दाखल...

आरबीआयकडून गृहनिर्माण, ग्रामीण आणि प्राधान्य क्षेत्रांना अतिरिक्त वित्त सहाय्य

आता सोने आणि दागिन्यांच्या तारण मूल्याच्या 90% पर्यंत कर्ज घेता येणार नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : भारतात आणि जगभरात कोविड-19 च्या वाढत्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर भारतीय रिझर्व्ह बँकेने पैशांचा ओघ सुधारण्यासाठी आणि...

आवश्यक वस्तूंच्या किंमतीत वाढ

नवी दिल्ली : गेल्या काही महिन्यात मागणी आणि पुरवठ्यातील तफावत, प्रतिकूल हवामानाच्या स्थितीमुळे उत्पादनात घट, वाहतुकीचा वाढता खर्च, साठवणूक सुविधांचा अभाव, साठेबाजी यांवरुन 22 आवश्यक वस्तूंच्या किमतीत वाढ झाली...

गाडीच्या टाकीत पूर्ण इंधन भरल्यानं होणार स्फोट ?

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : सध्या उष्णतेची लाट सर्वत्र पसरली आहे. त्याचा दाह हा प्रमाणापेक्षा अधिक आहे. आणि त्यामुळेचं उष्माघात होऊन अनेक लोकही मृत्यूमुखी पडत आहेत. असाचं धोका संभवतो तो...

राष्ट्रीय लोकशाही आघाडी सरकारच्या काळात रोजगारात वाढ – केंद्रीय मंत्री डॉ जितेंद्र सिंग

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : राष्ट्रीय लोकशाही आघाडी सरकारच्या काळात आधीच्या सरकारच्या तुलनेत रोजगारात संख्यात्मक आणि गुणात्मक वाढ झाली असल्याचं केंद्रीय आस्थापना आणि प्रशिक्षण विभागाचे मंत्री डॉ जितेंद्र सिंग यांनी म्हटलं...

कोविड-१९ वरील लस पुढील वर्षीच्या सुरुवातीला उपलब्ध होण्याची शक्यता- केंद्रीय आरोग्यमंत्री

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : सध्या देशात तीन लसींच्या चाचण्या सुरु आहेत. पुढील वर्षीच्या सुरुवातीपर्यंत ही लस उपलब्ध होण्याची आशा आहे, अशी माहिती केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ. हर्षवर्धन यांनी राज्य सभेत...

कोव्हॅक्सिनच्या मानवी चाचणीसाठीच्या नावनोंदणीला मोठा प्रतिसाद

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : कोविड-19 च्या प्रतिबंधासाठी भारतात विकसित करण्यात आलेल्या कोव्हॅक्सिन या लसीच्या दिल्लीत, भारतीय आयुर्विज्ञान संस्थेत केल्या जाणाऱ्या मानवांवरील चाचण्यांसाठी स्वयंसेवकाच्या नावनोंदणीस आजपासून सुरुवात झाली आहे. आज पहिल्याच...

कार्य मूल्यमापन अहवाल लिहिण्यासाठी ३ महिन्यांची मुदतवाढ

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारनं अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचा कार्य मूल्यमापन अहवाल लिहिण्यासाठी ३ महिन्यांची मुदतवाढ दिली आहे. त्यामुळं ३० जूनपर्यंत पूर्ण होणारी प्रक्रिया आता ३०...