कुठल्याही अँप वर सरकारने बंदी घातलेली नाही

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : इलेक्ट्रॉनिक तसंच माहिती तंत्रज्ञान मंत्रालयान काही अँप प्रतिबंधित केल्याचा राष्ट्रीय माहितीशास्त्र केंद्राकडून प्रसारित झालेला कथित आदेश बनावट असल्याचं सरकारनं जाहीर केलं आहे. मंत्रालयानं अथवा राष्ट्रीय माहितीशास्त्र...

बाल अश्लील चित्रफित प्रकरणी अनौपचारिक समितीला अहवाल सादर करण्यासाठी एक महिन्याचा कालावधी

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : बाल अश्लील चित्रफित प्रकरणी स्थापन करण्यात आलेल्या अनौपचारिक समितीला आपला अहवाल सादर करण्यासाठी एक महिन्याचा कालावधी देण्यात आला असल्याचं राज्यसभा अध्यक्ष एम. व्यंकय्या नायडू यांनी...

व्हॉट्सअॅपच्या नव्या धोरणामुळे खाजगीपणाच्या हक्कावर गदा

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : व्हॉट्स अॅप या समाजमाध्यम मंचाचं प्रायव्हसीविषयक धोरण भारतीय माहिती तंत्रज्ञान विषयक नियमांचं उल्लंघन करत असल्याचं केंद्रसरकारनं दिल्ली उच्च न्यायालयात काल सांगितलं. फेसबुकचे सीईओ मार्क झुकरबर्ग...

केंद्रसरकारने राज्यं आणि केंद्रशासित प्रदेशांना लशीच्या 152 कोटी 52 लाख मात्रा उपलब्ध करुन दिल्या

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : देशव्यापी लसीकरण मोहिमेअंतर्गत केंद्रसरकारने राज्यं आणि केंद्रशासित प्रदेशांना कोविड प्रतिबंधक लशीच्या 152 कोटी 52 लाख मात्रा उपलब्ध करुन दिल्या आहेत. त्यातल्या 19 कोटी 84 लाख...

देशभरात आज ५ वर्षाखालच्या बालकांचं पोलिओ लसीकरण

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : देशभरात आज पल्स पोलिओ लसीकरण मोहिम राबवली जात आहे. काल राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी या मोहिमेचा औपचारिक प्रारंभ केला. राज्यातही आज सर्वत्र ५ वर्षापर्यंतच्या बालकांना...

इलेक्ट्रॉनिक वस्तू, कागदपत्रे आणि चलनी नोटा स्वच्छ करण्यासाठी डीआरडीओ प्रयोगशाळेने स्वयंचलित यूव्ही प्रणाली केली...

नवी दिल्‍ली : हैदराबादस्थित संरक्षण संशोधन आणि विकास संघटनेची (डीआरडीओ) प्रमुख प्रयोगशाळा  रिसर्च सेंटर इमरात (आरसीआय) यांनी डिफेन्स रिसर्च अल्ट्राव्हायोलेट सॅनिटायझर (डीआरयूव्हीएस)ही स्वयंचलित कॉन्टॅक्टलेस यूव्हीसी सॅनिटायझेशन कॅबिनेट विकसित केली...

देशात कोविड-१९ चे १४ हजार १५९ रुग्ण बरे

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : देशात कोविड-१९ चे रुग्ण बरे होण्याचा दर ९८ पूर्णांक २२ शतांश टक्के झाला आहे. काल १४ हजार १५९ रुग्णांनी कोरोनावर मात केली. आतापर्यंत ३ कोटी...

जागतिक कोविड-१९ संकटात मृत्यूदर नियंत्रित राखण्यात भारताला मोठे यश

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : जागतिक कोविड १९ संकटात मृत्यूदर नियंत्रित आणि संख्या कमी राखण्यात भारताने मोठे यश मिळवले आहे. जागतिक स्तराचा विचार करता, देशातल्या मृतांचा आकडा प्रर्ती दशलक्ष नागरिकांच्या...