मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते महाराष्ट्र सदनात वृक्षारोपण
नवी दिल्ली : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते महाराष्ट्र सदनात वृक्षारोपण करण्यात आले.
नीती आयोगात आयोजित मुख्यमंत्र्यांच्या उच्चस्तरीय बैठकीनंतर आज मुख्यमंत्री श्री. फडणवीस यांनी महाराष्ट्र सदनाच्या प्रांगणात छत्रपती शिवाजी महाराजांच्या...
रामनाथ कोविंद यांच्या हस्ते आज पुण्यात लक्ष्मीबाई दगडूशेठ दत्त मंदिराच्या शतकोत्तर रौप्य महोत्सवी वर्षाचा...
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : बालगंधर्व रंगमंदिरात दुपारी १२ वाजता होणाऱ्या या कार्यक्रमात, मंदिराच्या १२५ वर्षांच्या कालावधीचा आढावा घेणाऱ्या 'लक्ष्मीदत्त' या कॉफी टेबल बुकचं प्रकाशनही राष्ट्रपतींच्या हस्ते होणार आहे. याशिवाय...
अर्थव्यवस्थेत निर्माण होणा-या मंदीसदृश्य परिस्थितीबाबत अर्थमंत्र्यांकडुन चिंता व्यक्त
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : सध्या अर्थव्यवस्थेत निर्माण होणा-या मंदीसदृश्य परिस्थितीबाबत अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी चिंता व्यक्त केली असून वस्तूंच्या कमी पुरवठ्यांची कारणं शोधण्याची गरज असल्याचं बोलल्या. त्यांनी भारतीय स्पर्धा आयोगाच्या...
ऑनलाईन शिक्षण पद्धतीबाबत नाविन्यपूर्ण कल्पना मागवण्यासाठी केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्र्यांनी जाहीर केली आठवडाभराची ‘भारत...
नवी दिल्ली : उपलब्ध डिजिटल माध्यमातून ऑनलाईन पद्धतीने शिक्षण देण्यास प्रोत्साहना देणे तसेच त्यासंबधीच्या अडचणीवर मात करण्यासाठीच्या सूचना आणि उपाय एकत्र मागवण्यासाठी केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्री रमेश पोखरियाल निशंक...
पोषण अभियानांतर्गत महाराष्ट्राला ५६६ कोटींचा निधी
नवी दिल्ली : केंद्र शासनाच्या पोषण अभियानांतर्गत महाराष्ट्राला गेल्या अडीच वर्षात ५६६ कोटी २३ लाख ६ हजारांचा निधी वितरीत करण्यात आला आहे.
केंद्रीय महिला व बालकल्याण मंत्रालयाच्यावतीने देशातील अंगणवाड्यांमध्ये पूरक पोषण...
देशात कोरोनामुक्त होण्याचं प्रमाण जवळपास ४८%
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : देशात कोविड-१९ रुग्णांचं बरे होण्याचं प्रमाण ४७.९९% झालं आहे. गेल्या २४ तासात देशात ३ हजार ८०४ रुग्ण बरे झाले, आतापर्यंत १ लाख ४ हजार १०७...
सक्तवसुली संचालनालयानं बँक घोटाळ्यातला आरोपी पप्पू सिंग यांच्याशी संबंधित ५१ कोटी रुपयांची मालमत्ता केली...
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : सक्तवसुली संचालनालयानं बँक घोटाळा संबंधित आरोपी पप्पू सिंग आणि त्याच्या कटुंबियांकडून ५१ कोटी रुपयांची मालमत्ता जप्त केली. यामधे घरं, पोल्ट्री फार्म्स तसंच फिश टँक आदिंचा...
बिहारमध्ये 14,000 कोटी रुपयांच्या राष्ट्रीय महामार्ग प्रकल्पांची पंतप्रधानांनी केली पायाभरणी
राज्यातल्या सर्व गावांसाठी ऑप्टिकल फायबर इंटरनेट सेवा प्रकल्पाची सुरवात
कृषी क्षेत्रातल्या सुधारणांमुळे देशात कोठेही फायदेशीर दरात आपला कृषीमाल विकण्यासाठी शेतकरी होणार सक्षम
किमान आधारभूत किंमत पूर्वीप्रमाणेच सुरु राहणार- पंतप्रधान
स्वार्थी हितसंबंध गुंतलेल्यांकडून,...









