भारत जगातला महत्त्वाचा निर्यातदार अशी नवी ओळख तयार करत असल्याचं प्रधानमंत्र्यांचं प्रतिपादन
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : भारत, संरक्षण साहित्याचा आयातदार ही प्रतिमा पुसून टाकत जगातला महत्त्वाचा निर्यातदार अशी आपली नवी ओळख तयार करत आहे, असं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आज सांगितलं....
फुटबॉलमध्ये आशिया चषकात भारतीय महिला संघ कोरोनाबाधित झाल्यानं स्पर्धेबाहेर
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : फुटबॉलमध्ये आशिया चषकात भारतीय महिलांचा संघ कोरोनाबाधित झाल्यानं स्पर्धेबाहेर गेला आहे. आशियायी फुटबॉल महासंघाच्या नियमानुसार एखादा संघ सामन्यासाठी मैदानावर येऊ शकला नाही तर त्याला स्पर्धेबाहेर काढले...
देशात एकूण कोरोनाबाधितांपैकी उपचाराधीन रुग्णांची संख्या चार टक्क्याच्या खाली
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : देशात काल 10 लाख 26 हजारपेक्षा अधिक करोना चाचण्या करण्यात आल्या असून आतापर्यंत 14 कोटी 88 लाख कोरोना नमुन्यांच्या चाचण्या करण्यात आल्याची माहिती आरोग्य विभागानं...
बर्लिन चित्रपट महोत्सवाच्या भारतीय पॅवेलियनचं एस जयशंकर यांच्या हस्ते उद्धाटन
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : बर्लिन चित्रपट महोत्सवाच्या भारतीय पॅवेलियनचं उद्धाटन काल परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांनी केलं. या महोत्सवासाठी भारतानं तीन चित्रपट आणि एका माहितीपटाची निवड केली आहे. बर्लिन...
पाण्याचं महत्व अधोरेखित करण्यासाठी जागतिक जल दिवस साजरा
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : आज जागतिक जल दिन आहे. पाण्याचं महत्त्व अधोरेखित करणं आणि पिण्यायोग्य पाण्याच्या स्रोतांच्या शाश्वत व्यवस्थापनाबाबत जनजागृती करणं ही महत्त्वाची उद्दिष्ट समोर ठेऊन जल दिन साजरा...
कौशल्य विकास हा शासकीय योजनांचा गाभा – पियुष गोयल
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : कौशल्य विकास हा शासकीय योजनांचा गाभा आहे म्हणूनच सरकार उद्योग, वस्त्रोद्योग, मोटार वाहन क्षेत्रसाठी मोठा निधी देत असून अशा प्रत्येक क्षेत्रात संबंधित कौशल्याच्या विकासाठी संस्था...
देशाच्या १५ व्या राष्ट्रपती म्हणून द्रौपदी मुर्मू विराजमान
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : भारताच्या १५ व्या राष्ट्रपती म्हणून द्रौपदी मुर्मू यांनी आज शपथ घेतली. संसदेच्या मध्यवर्ती सभागृहात झालेल्या समारंभात सरन्यायाधीश एन. व्ही. रमणा यांनी त्यांना शपथ दिली. यावेळी...
कोविड लसीकरण मोहिमेत भारतानं ७४ कोटी मात्रांचा टप्पा ओलांडला
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : कोविड१९ प्रतिबंधक लसीकरणात भारतानं आज ७४ कोटी मात्रांचा टप्पा ओलांडला. देशात कालच्या दिवसभरात लसींच्या ६४ लाख ४९ हजाराहून अधिक मात्रा दिल्या गेल्या. देशात १८ ते...
परदेशात अडकलेल्या भारतीयांना केंद्र सरकार गुरुवारपासून परत आणणार
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : विविध देशांमध्ये अडकलेल्या भारतीय नागरिकांना टप्प्याटप्प्यानं मायदेशी परत आणण्याचा निर्णय केंद्र सरकारनं घेतला आहे. येत्या ७ मे पासून विशेष विमानं आणि जहाजानं या नागरिकांना भारतात...
देशात सलग १७व्या दिवशी नव्या कोरोनाबाधितांची संख्या ५० हजारापेक्षा कमी
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : देशभरात काल ४२ हजार ३१४ रुग्ण कोरोनामुक्त झाले, त्यामुळे आजवर कोरोनामुक्त झालेल्या रुग्णांची संख्या ८६ लाख ४ हजार ९५५ झाली आहे. सध्या देशातला कोरोनामुक्तीचा दर...











