दाओसमध्ये विविध कंपन्यांसोबत राज्याचे ३० हजार कोटी रुपयांच्या गुंतवणुकीचे करार

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : स्वित्झर्लंडमधे दावोस इथं आयोजित जागतिक आर्थिक परिषदेदरम्यान विविध देशांमधल्या २३ कंपन्यांनी काल राज्याशी एकूण ३० हजार ३७९ कोटी रुपयांचे सामंजस्य करार केले. याद्वारे राज्यात सुमारे ६६...

देशात आतापर्यंत १९२ कोटी ३४ लाखापेक्षा जास्त लाभार्थ्यांचे लसीकरण

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : देशव्यापी कोविड १९ प्रतिबंधक लसीकरण मोहिमेत आतापर्यंत लाभार्थ्यांना दिलेल्या मात्रांची एकूण संख्या १९२ कोटी ३४ लाखाच्या वर गेली आहे. त्यात ८८ कोटी १८ लाखापेक्षा जास्त...

हवामान बदल, हिंसाचार आणि दहशतवादासारख्या आव्हानांना तोंड देण्यासाठी बुद्धाच्या शिकवणीचा अंगीकार करावा – प्रधानमंत्री

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : भारताचे जपानबरोबर असलेले संबंध हे जगासाठी सामर्थ्य, आदर आणि समान संकल्पाचे आहेत, असं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे. क्वाड शिखर परिषदेसाठी प्रधानमंत्री, जपानच्या दौऱ्यावर...

भारतात गुंतवणुकीसाठी येण्याचं प्रधानमंत्री यांचं जपानमधल्या उद्योजकांना आवाहन

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) :  वस्त्रोद्योग, तंत्रज्ञान आणि कारखानदारी क्षेत्रातलं मुख्य केंद्र म्हणून भारत उदयाला येत असताना जपान च्या उद्योजकांनी भारतात गुंतवणूक करून या वाटचालीत सहभागी व्हावं, असं आवाहन प्रधानमंत्री...

पेट्रोल आणि डिझेलच्या भावातली घट विविध क्षेत्रांवर सकारात्मक परिणाम करणार असल्याचं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी...

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : पेट्रोल आणि डिझेलच्या भावातली घट विविध क्षेत्रांवर सकारात्मक परिणाम करणार असून नागरिकांना दिलासा देऊन त्यांचे जीवन सुलभ करेल, असं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे. अर्थमंत्र्यांनी...

अर्थव्यवस्थेत निर्माण होणा-या मंदीसदृश्य परिस्थितीबाबत अर्थमंत्र्यांकडुन चिंता व्यक्त

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : सध्या अर्थव्यवस्थेत निर्माण होणा-या मंदीसदृश्य परिस्थितीबाबत अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी चिंता व्यक्त केली असून वस्तूंच्या कमी पुरवठ्यांची कारणं शोधण्याची गरज असल्याचं बोलल्या. त्यांनी भारतीय स्पर्धा आयोगाच्या...

शिक्षण संस्थांनी विद्यार्थ्यांच्या शिक्षणासोबतच संस्कारांवरही काम करण्याची गरज – राजनाथ सिंह

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : शिक्षण संस्थांनी विद्यार्थ्यांच्या शिक्षणासोबतच त्यांच्यावर होणा-या संस्कारांवरही काम करण्याची गरज असल्याचं प्रतिपादन केंद्रीय संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी केलं. ते पुण्यातील डी. वाय. पाटील अभिमत...

भारतीय आंबा पोहोचणार व्हाइट हाऊसमध्ये

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : भारतामधून अमेरिकेत होणारी आंब्याची निर्यात दोन वर्षांच्या खंडानंतर सुरु झाल्यामुळे देशाच्या विविध भागांमधला दर्जेदार आंबा अमेरिकेचे राष्ट्राध्यक्षांचे कार्यालय असलेल्या व्हाइट हाऊसपर्यंत पोहोचणार आहे. बारामती इथल्या...

देशातल्या शेअर बाजारात सर्व क्षेत्रांचे समभाग तेजीत

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : देशातल्या शेअर बाजारांनी कालच्या घसरणीपेक्षा मोठी तेजी आजच्या व्यवहारात नोंदवली आणि सेन्सेक्सनं पुन्हा ५४ हजार तर निफ्टीनं १६ हजार २०० ची पातळी ओलांडली. व्यवहार बंद होताना...

केंद्र सरकारला ३० हजार कोटींहून अधिक निधी द्यायला रिझर्व्ह बँकेच्या संचालक मंडळाची मंजुरी

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : भारतीय रिझर्व्ह बँकेनं २०२१-२२ या वर्षासाठी ३० हजार ३ शे ७ कोटी रुपयांचा अधिशेष केंद्रसरकारला द्यायला मंजुरी दिली आहे. गव्हर्नर शक्तिकांता दास यांच्या अध्यक्षतेखाली आज...