कोरोना महामारीच्या काळातही देशातल्या कृषीक्षेत्रानं ३ पूर्णांक ९ दशांश टक्क्यांची वाढ नोंदवली
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : कोरोना महामारीच्या काळातही देशाच्या कृषीक्षेत्रानं ३ पूर्णांक ९ दशांश टक्क्यांची वाढ नोंदवली आहे, असं केंद्रीय कृषी मंत्री नरेंद्रसिंग तोमर यांनी म्हटलं आहे. शेतकऱ्यांच्या मेहनतीमुळे आणि...
अखिल भारतीय कोळी समाज या संस्थेचा सुवर्ण महोत्सव हा माझ्यासाठी व्यक्तीगत दृष्ट्या समाधान आणि...
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : अखिल भारतीय कोळी समाज या संस्थेचा सुवर्ण महोत्सव हा माझ्यासाठी व्यक्तीगत दृष्ट्या समाधान आणि आनंद देणारी घटना असल्याचं राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी म्हटलं आहे. या...
startupindia.gov.in या भारत- संयुक्त अरब अमिरात स्टार्ट अप सेतूचा प्रारंभ
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : वाणिज्य मंत्री पियुष गोयल आणि संयुक्त अरब अमिरातीचे अर्थमंत्री अब्दुल्ला बिन तौक अल मर्री यांनी आज मुंबईत भारत- संयुक्त अरब अमिरात आर्थिक भागीदारी परिषदेत संयुक्तरित्या...
प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आज करणार मध्यप्रदेश स्टार्टअप धोरणाचा प्रारंभ
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आज दूरदृश्य प्रणालीद्वारे मध्यप्रदेश स्टार्टअप धोरणाचा प्रारंभ करणार आहेत. इंदूर इथं होणाऱ्या परिषदेत मोदी स्टार्टअप समुदायाला संबोधित करणार आहेत. त्याचबरोबर मोदी यांच्या...
मान्सून परवा अंदमानमध्ये दाखल होण्याची शक्यता हवामान विभागाकडून व्यक्त
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : बंगालच्या उपसागरात निर्माण झालेलं असनी चक्रीवादळ शमलं आहे. त्यामुळे निर्माण झालेल्या कमी दाबाच्या पट्ट्यांमुळे मान्सूनची वाट सुकर झाली आहे. दक्षिण अंदमान आणि बंगालच्या उपसागरावर १५...
राहुरीच्या महात्मा फुले कृषी विद्यापीठाचा बीजोत्पादन प्रकल्प देशात अव्वल
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) :राहुरीच्या महात्मा फुले कृषी विद्यापीठाचा बीजोत्पादन प्रकल्प देशात अव्वल ठरला आहे. विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. पी. जी. पाटील यांनी ही माहिती दिली. उत्तर प्रदेशात माउ, इथं भारतीय...
राष्ट्रीय तपास यंत्रणेकडून दाऊद टोळीतल्या दोघांना अटक
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : राष्ट्रीय तपास यंत्रणेनं कुख्यात गुंड दाऊद इब्राहिमच्या दोन हस्तकांना आज मुंबईत अटक केली. आरिफ अबू बक्र शेख आणि शब्बीर अबू बक्र शेख अशी त्यांची नावं...
राजस्थानमध्ये उष्णतेची लाट, तर केरळमध्ये पुढील पाच दिवस मुसळधार पावसाचा इशारा
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : राजस्थानमध्ये उष्णतेच्या लाटेमुळे सामान्य जनजीवन विस्कळीत झालं आहे. जालोर इथं काल सर्वाधिक ४७ अंश, तर फलोदी, पिलानी आणि बिकानेर इथं ४६ अंश सेल्सिअस कमाल तापमानाची नोंद...
प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी भरूच इथल्या उत्कर्ष समारंभाला संबोधित केलं
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आज गुजरातमधल्या भरूच इथल्या उत्कर्ष समारंभाला दृकश्राव्य माध्यमातून संबोधित केलं. राज्य सरकारच्या ४ महत्त्वपूर्ण योजनांना १०० टक्के यश लाभल्याचं औचित्य साधून...
राजद्रोहाचा कायदा तूर्तास स्थगित करण्याचे सर्वोच्च न्यायालयाचे आदेश
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : राजद्रोहाचा कायदा तूर्तास स्थगित करण्याचा आदेश सर्वोच्च न्यायालयानं दिला आहे. १५२ वर्ष जुन्या या कायद्यावर केंद्र सरकार विचार करून बदल करत नाही, तोपर्यंत हा कायदा स्थगित...











