‘कलम 370 रद्द होणे’ हा राष्ट्रीय मुद्दा, राजकीय नाही : उपराष्ट्रपती

नवी दिल्ली : कलम 370 रद्द होणे हा राष्ट्रीय मुद्दा असून, राजकीय नाही असे सांगून या मुद्यावर एकमुखाने बोलण्याची गरज उपराष्ट्रपती एम. व्यंकय्या नायडू यांनी व्यक्त केली आहे. या...

जेनेरिक औषधांच्या दुकानांचे स्थान दर्शवणाऱ्या ‘जनौषधी सुगम’ मोबाइल ॲप्लिकेशनचे अनावरण

जनौषधी सुविधा सॅनिटरी नॅपकिन आता एक रुपयात नवी दिल्ली : जेनेरिक औषधांच्या दुकानांचे स्थान दर्शवणाऱ्या ‘जनौषधी सुगम’ मोबाइल ॲप्लिकेशनचे अनावरण आज नवी दिल्ली इथे रसायने आणि खत मंत्री डी.व्ही. सदानंद...

ग्रामनेटच्या माध्यमातून सर्व गावे लवकरच वायफायने जोडली जाणार – संजय धोत्रे

नवी दिल्ली : सर्व गावांना ग्रामनेटच्या माध्यमातून 10 एमबीपीएस ते 100 एमबीपीएस वेगाने वाय-फाय जोडणी पुरवण्याच्या वचनबद्धतेचा सरकारने आज पुनरुच्चार केला. भारतनेट 1 जीबीपीएस कनेक्टिविटी पुरवण्याचे नियोजन करत असून,...

राष्ट्रीय स्रोत क्षमता धोरण 2019 च्या मसुद्यावर सूचना पाठवण्यासाठीच्या मुदतीत वाढ

नवी दिल्ली : पर्यावरण, वने आणि हवामान बदल मंत्रालयाने राष्ट्रीय स्रोत क्षमता धोरण 2019 (एनआरईपी) च्या मसुद्यावर सूचना पाठवण्यासाठीची मुदत वाढवून ती 24.09.2019 केली आहे. 25 जुलै 2019 रोजी हा...

एचआयव्ही/एड्स प्रतिबंधासाठी आरोग्य मंत्रालयाच्या सामाजिक न्याय व सक्षमीकरण मंत्रालयाशी करार

नवी दिल्ली : ‘आरोग्य’ ही सर्व सरकारी विभागांची जबाबदारी असून, आपल्या उपक्रमांच्या परिणामांच्या अभ्यासासाठी सर्व मंत्रालयांमध्ये आरोग्यविषयक उपविभाग असला पाहिजे, असे केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्री डॉ. हर्षवर्धन...

10 व्या नगर गॅस वितरण लिलाव फेरीच्या कामाला धर्मेंद्र प्रधान यांच्या हस्ते सुरुवात

नवी दिल्ली : 10 व्या नगर गॅस वितरण लिलाव फेरीच्या कामाला आज पेट्रोलिअम आणि नैसर्गिक गॅस मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या हस्ते सुरुवात झाली. 50 भौगोलिक क्षेत्रांमधून 124 जिल्ह्यांचा यात...

पोषण अभियान मोहिमेत सामील होण्याचे पंतप्रधानांचे ‘मन की बात’ कार्यक्रमातून आवाहन

स्वच्छ आणि प्लास्टिकमुक्त भारत ही महात्मा गांधींना 150व्या जयंतीनिमित्त खरी कार्यांजली ठरेल - पंतप्रधान मुंबई : स्वच्छ भारत मोहिम यशस्वी करत, प्लास्टिमुक्त अभियानाची नवी सुरुवात ही महात्मा गांधीजींच्या 150 व्या...

जागतिक बॅडमिंटन महासंघाच्या जागतिक अजिंक्यपद स्पर्धेत सुवर्णपदक जिंकल्याबद्दल पंतप्रधानांनी केले पी व्ही सिंधूचे अभिनंदन

नवी दिल्ली : जागतिक बॅडमिंटन महासंघाच्या जागतिक अजिंक्यपद स्पर्धेत सुवर्णपदक जिंकल्याबद्दल पंतप्रधानांनी भारताची बॅडमिंटनपटू पी व्ही सिंधूचे अभिनंदन  केले आहे. "विलक्षण गुणवत्तेच्या पी व्ही सिंधूने जगात भारताची मान पुन्हा एकदा...

माध्यमांनी शासन आणि जनतेतील सेतू म्हणून काम करावे : हेमराज बागूल

धुळे : केंद्र सरकार आणि राज्य शासनाच्या लोककल्याणकारी योजनांच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी लोकसहभाग महत्त्वाचा असून माध्यमांनी शासन आणि जनतेतील सेतू म्हणून कार्य करावे, असे प्रतिपादन राज्याचे माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाचे...

स्टार्ट अप फेस्ट चे उद्घाटन गडकरींच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न

नागपूर : विदर्भातील युवकांच्या क्षमता, कर्तृत्व व विद्वत्ता वृद्धिगंत करणे हे त्यांच्याच हाती असून उपलब्ध संधीचा लाभ घेऊन त्यांनी नोकरी मागणारे नव्हे तर नोकरी देणारे बनावे. त्यांनी नवकल्पनांना उद्योगात...