अर्जेंटिनाच्या शेतकऱ्यांनी कडूनिंबाचा कीटकनाशक म्हणून वापर करण्याचे कृषिमंत्री डॉ.अनिल बोंडे यांचे आवाहन

अर्जेंटिनाच्या शिष्टमंडळाने घेतली कृषिमंत्र्यांची भेट मुंबई : भारतात हजारो वर्षांपासून कडूनिंबाचा सेंद्रीय  कीटकनाशक म्हणून प्रभावीपणे वापर करण्यात येत आहे. अर्जेंटिनाच्या शेतकऱ्यांनीदेखील कडूनिंबाचा कीटकनाशक म्हणून वापर केला तर त्यांना त्याचा नक्कीच...

कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय आरोग्य सचिव प्रीती सुदान यांनी काल आरोग्य संस्था आणि...

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : चीनमधे झालेल्या कोरोना  विषाणूच्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय आरोग्य सचिव प्रीती सुदान यांनी काल आरोग्य संस्था आणि रुग्णालयांच्या तयारीचा आढावा घेतला. सुदान यांनी केंद्रीय गृह सचिव,...

न्यूझीलंडनं भारताचा ३ गाडी राखून केला पराभव

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : न्यूझीलंडमध्ये क्वीन्सटाउन इथं आज झालेल्या महिला क्रिकेट मधल्या ५ सामन्यांच्या मालिकेतल्या तिसऱ्या सामन्यात आज न्यूझीलंडनं भारताचा ३ गाडी राखून पराभव केला आणि मालिकेत ३-० अशी...

अरुणाचल प्रदेश हा भारताचा अविभाज्य भाग आहे यावर शिक्कामोर्तब करणारा ठराव काल अमेरिकेच्या सिनेटमधे...

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : अरुणाचल प्रदेश हा भारताचा अविभाज्य भाग आहे यावर शिक्कामोर्तब करणारा ठराव काल अमेरिकेच्या सिनेटमधे मंजूर झाला. चीन आणि भारतादरम्यानची मॅकमोहन रेषा हीच आंतरराष्ट्रीय सीमारेषा असल्याचंही या...

गयाना इथं एका शाळेत लागलेल्या आगीत १९ विद्यार्थांचा मृत्यू

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : गयानामध्ये एका शाळेला लागलेल्या आगीत होरपळून १९ मुलांचा मृत्यू झाला आहे. गयानाची राजधानी जॉर्ज टाऊनपासून जवळ जवळ दोनशे मैल दूर असलेल्या महदिया माध्यमिक विद्यालयाच्या आतल्या भागात...

अमेरिका आणि चीनमध्ये झालेल्या करारामुळे दोन्ही आर्थिक महासत्ता देशामधले पेच सुटणार नाहीत – रॉबर्ट...

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : अमेरिका आणि चीनमध्ये झालेल्या व्यापारी करार उल्लेखनीय असला तरीही या करारामुळे दोन्ही आर्थिक महासत्ता देशामधले सर्व पेच सुटणार नाहीत असं मत अमेरिकन व्यापारी प्रतिनिधी रॉबर्ट...

अॅडलेड इथं झालेल्या पहिल्या कसोटी क्रिकेट सामन्यात ऑस्ट्रेलियानं भारताचा ८ गडी राखून केला पराभव

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात अॅडलेड इथं झालेल्या पहिल्या कसोटी क्रिकेट सामन्यात ऑस्ट्रेलियानं भारताचा ८ गडी राखून पराभव केला. या विजयाबरोबर ऑस्ट्रेलियानं चार कसोटी क्रिकेट सामन्यांच्या...

क्रिकेटच्या महाकुंभासाठी आयसीसीचे १६ अंपायरही तयार

मुंबई : ३० मेपासून इंग्लंडमध्ये क्रिकेट वर्ल्ड कपला सुरुवात होणार आहे. क्रिकेटच्या या महाकुंभासाठी आयसीसीचे १६ अंपायरही तयार आहेत. अलीम दार, कुमार धर्मसेना, मरे इरासमस, क्रिस गफाने, रिचर्ड एलिंगवर्थ,...

म्यानमारचे राष्ट्रपती भारताच्या दौर्‍यावर

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : म्यानमारचे राष्ट्रपती यु व्हिन माईट आज भारताच्या ४ दिवसांच्या दौर्‍यासाठी नवी दिल्लीला पोहचत आहेत. त्यांच्यासोबत म्यानमारच्या प्रथम महिला दाव चोचो ही येणार आहेत. ते आज संध्याकाळी...

भारत आणि चीनदरम्यान 5 मुद्द्यांवर एकमत

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : प्रत्यक्ष ताबा रेषेवरील परिस्थितीबाबत भूमिका निश्चित करण्यासाठी भारत आणि चीनदरम्यान 5 मुद्द्यांवर एकमत झालं आहे. शांघाय सहकार्य संघटनेच्या बैठकीसाठी रशिया दौऱ्यावर असलेले परराष्ट्र मंत्री एस....