राज्य विधिमंडळाचं पावसाळी अधिवेशन येत्या १७ ते २५ ऑगस्ट होणार

मुंबई (वृत्तसंस्था) : राज्य विधिमंडळाचं पावसाळी अधिवेशन येत्या १७ ऑगस्टपासून मुंबईत होणार आहे. या अधिवेशनाचा कालावधी १७ ते २५ ऑगस्टपर्यंत निश्चित करण्यात आला आहे. विधानसभा आणि विधानपरिषद कामकाज सल्लागार...

जालन्यातल्या विविध व्यावसायिक आस्थापनांवर आयकर विभागाची छापेमारी

मुंबई (वृत्तसंस्था) : जालना इथल्या स्टील व्यावसायिकांच्या कारखान्यांवर, घरांवर तसचं कार्यालयांवर प्राप्तीकर विभागानं टाकलेल्या छाप्यांत सुमारे ३९० कोटींची बेहिशेबी मालमत्ता उघडकीला आली आहे. प्राप्तीकर विभागानं जालना इथल्या दोन व्यावसायिकांच्या, जालना,...

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची सेवाग्राममधील बापूकुटीला भेट

वर्धा : महात्मा गांधी यांनी अहिंसेच्या मार्गाने लढा देत स्वातंत्र्याच्या लढाईला योग्य  दिशा देऊन स्वातंत्र्य प्राप्त केले. त्याचा अमृत महोत्सव साजरा होत असताना बापूंच्या योगदानाचे स्मरण प्रेरणादायी आहे. सेवाग्राम येथील...

जन्मभूमीतील सत्कार माझ्यासाठी प्रेरणादायी – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

सातारा :  ‘मुख्यमंत्री पदाचा कार्यभार स्वीकारल्यानंतर अनेक जिल्ह्यांना भेटी दिल्या. यावेळी विविध मान्यवरांकडून माझा सत्कार करण्यात आला. पण, माझ्या जन्मभूमीत झालेला माझा सत्कार ही आनंदाची बाब असून जनतेच्या हिताचे...

सरकारनं दुप्पट मदत जाहीर करुनही शेतकऱ्यांना दिलासा मिळणार नाही – अजित पवार

मुंबई (वृत्तसंस्था) : विदर्भ, मराठवाड्यासह राज्यात अतिवृष्टीनं झालेलं पिकांचं, घराचं, झालेलं नुकसान प्रचंड असून एनडीआरएफचे निकष कालबाह्य झाले असल्यामुळे सरकारनं दुप्पट मदत जाहीर करुनही शेतकऱ्यांना दिलासा मिळणार नाही. अशी प्रतिक्रिया...

सीमेवरील तैनात सैनिकांसाठी डिजिटल तिरंगा राखी पाठविण्याचे आवाहन

मुंबई : देशात सध्या स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येत आहे. महाराष्ट्रातही वेगवेगळे कार्यक्रम /उपक्रम साजरे केले जात आहेत. या उपक्रमाचाच एक भाग म्हणून, सीमेवरील तैनात सैनिकांना; डिजिटल...

बूस्टर लसीकरणाची गती वाढविण्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे निर्देश

मुंबई : राज्यातील जास्तीत जास्त नागरिकांना कोविड प्रतिबंधक लशीचा दुसरा तसेच बूस्टर डोस देण्यासाठी नियोजन करुन लसीकरणाची गती वाढवावी, अशा सूचना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज येथे दिल्या. मुख्यमंत्री एकनाथ...

स्वयंस्फूर्तीने ‘घरोघरी तिरंगा’ अभियान यशस्वी करा – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे जनतेला आवाहन

मुंबई : ‘घरोघरी तिरंगा’ या अभियानात प्रत्येक नागरिक सहभागी होणार आहे. त्यामुळे प्रत्येक नागरिकाने राष्ट्रध्वज विकत घेऊन स्वयंस्फूर्तीने ‘घरोघरी तिरंगा’ हे अभियान यशस्वी करावे, असे आवाहन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे...

संजय राऊत यांच्या कोठडीत येत्या २२ ऑगस्ट पर्यंत वाढ

मुंबई (वृत्तसंस्था) : शिवसेनेचे राज्यसभेतले खासदार संजय राऊत यांना आज न्यायालयानं येत्या २२ ऑगस्ट पर्यंत न्यायालयीन कोठडी दिली. पत्रा चाळ जमीन गैरव्यवहार प्रकरणी ईडी अर्थात सक्तवसुली संचालनालयानं केलेल्या तक्रारीवरून राऊत...

राज्याच्या अनेक भागांत पावसाची पुन्हा दमदार हजेरी

मुंबई (वृत्तसंस्था) : राज्याच्या अनेक भागांत पावसानं पुन्हा  दमदार हजेरी लावली आहे. मुंबई, ठाणे आणि नवी मुंबई परिसरात  मधून मधून पावसाच्या जोरदार सरी पडत आहेत. पालघर जिल्ह्याच्या काही भागात...