राष्ट्रीय विधी विद्यापीठासाठी निधीची कमतरता भासू देणार नाही उपमुख्यमंत्री देवेंद्र फडनवीस यांची ग्वाही

मुंबई (वृत्तसंस्था) : राष्ट्रीय विधी विद्यापीठासाठी निधीची कमतरता भासू देणार नाही, अशी ग्वाही उपमुख्यमंत्री देवेंद्र फडनवीस यांनी दिली आहे. नागपूरच्या एनएलयू अर्थात राष्ट्रीय विधी  विद्यापीठाच्या वसतीगृह आणि इतर इमारतींचं  उद्घाटन...

विठूनामाच्या गजरात आषाढी एकादशी सोहळ्याचा उत्साह

मुंबई (वृत्तसंस्था) : विठूनामाच्या गजरात आषाढी एकादशी आज अत्यंत उत्साहात महाराष्ट्रात साजरी होत आहे. कोरोनामुळे गेली दोन वर्षे यावर निर्बंध आले होते. आज मात्र आपल्या विठू माउलीचं दर्शन घेताना...

मुख्यमंत्र्यांच्या ताफ्याला विशेष वागणूक नको – एकनाथ शिंदे

मुंबई (वृत्तसंस्था) : मुख्यमंत्र्यांच्या वाहनांचा ताफा प्रवास करत असताना प्रवास मार्गावरची वाहतूक रोखून ठेवली जाते, यामुळे वाहतुकीचा खोळंबा होत असल्यानं मुख्यमंत्र्यांच्या ताफ्याला विशेष वागणूक नको असे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ...

झोपडपट्टीवासीयांच्या पुनर्वसनासाठी खासदार गोपाळ शेट्टी यांनी घेतली बैठक

मुंबई (वृत्तसंस्था) : झोपडपट्टीवासीयांच्या पुनर्वसनासाठी खासदार गोपाळ शेट्टी यांनी झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरणाचे मुख्य कार्यकारी अधिकारी सतीश लोखंडे यांच्यासोबत आज बैठक घेतली. लवकरच सर्व अडथळे आणि कायदेशीर वाद मिटवून नागरिकांना...

कोकण आणि मध्य महाराष्ट्रात आजही काही ठिकाणी जोरदार पाऊस

मुंबई (वृत्तसंस्था) : राज्यात सर्वत्र कमी अधिक प्रमाणात पाऊस सुरु आहे. कोकणात तुरळक ठिकाणी अतिवृष्टी, मध्य महाराष्ट्रात  काही ठिकाणी मुसळधार तर तुरळक ठिकाणी जोरदार पाऊस पडला. विदर्भात तुरळक ठिकाणी...

मुंबईचे माजी पोलीस आयुक्त संजय पांडे यांच्याविरुद्ध सीबीआयकडून गुन्हा दाखल

मुंबई (वृत्तसंस्था) : सीबीआयनं एक खासगी कंपनी, तिचे तत्कालीन संचालक आणि इतर अधिकारी, तसंच राष्ट्रीय शेयर बाजाराचे चार अधिकारी आणि इतर अज्ञातांविरुद्ध आज गुन्हा दाखल केला. यातील मुख्य आरोपींमध्ये...

उद्योग क्षेत्राला प्रोत्साहन देण्यासाठी प्रयत्नशील राहणार – मुख्यमंत्री

मुंबई (वृत्तसंस्था) : राज्यात वेगानं विकास होण्याची क्षमता असून उद्योग क्षेत्राला प्रोत्साहन देण्यासाठी राज्य शासन प्रयत्नशील राहील, असं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हटलं आहे. ते आज मुंबईत केंद्र शासनाच्या...

हर घर तिरंगा अभियानात लोकसहभाग घ्यावा – मुख्य सचिव मनु कुमार श्रीवास्तव

मुंबई : स्वराज्य महोत्सव आणि हर घर तिरंगा उपक्रम अतिशय काटेकोरपणे राबविण्यात यावेत. या उपक्रमात लोकसहभाग घ्यावा, अशा सूचना मुख्य सचिव मनु कुमार श्रीवास्तव यांनी दिल्या. हर घर तिरंगा आणि...

कोकणातील सर्व जिल्ह्यांना मुसळधार पावसाचा इशारा

मुंबई: हवामान खात्याकडून राज्यात पुढील ३ दिवस म्हणजे दिनांक ११ जुलै, २०२२ पर्यंत अतिवृष्टीचा इशारा देण्यात आला आहे. विशेषतः कोकण विभागातील सर्व जिल्ह्यांना मुसळधार ते अति मुसळधार (६४ ते...

पंढरपूर वारीतील अपघातग्रस्त वारकऱ्यांना उपसभापती डॉ.नीलम गोऱ्हे यांची आर्थिक मदत

मुंबई : कोल्हापूर जिल्ह्यातील शाहूवाडी तालुक्यातील वारकरी पंढरपूर येथे जात असताना मंगळवार दि. ५ जुलै रोजी वाहनाच्या धडकेत जखमी झालेल्या वारकऱ्यांची विधानपरिषदेच्या उपसभापती डॉ.नीलम गोऱ्हे यांनी दूरध्वनीवरुन विचारपूस करुन...