जिल्हास्तर युवा पुरस्कारासाठी ३१ मार्च २०२२ पर्यंत प्रस्ताव सादर करण्याचे मुंबई शहर जिल्हा क्रीडा...

मुंबई : क्रीडा व युवक सेवा संचालनालय, महाराष्ट्र राज्य पुणे,यांच्या अंतर्गत मुंबई शहर जिल्हा क्रीडा अधिकारी यांच्याद्वारा सन २०१९-२० व २०२०-२१ या दोन वर्षाच्या जिल्हा युवा पुरस्काराकरिता मुंबई शहर...

शैक्षणिक संस्थांमध्ये सुरक्षाविषयक माहिती फलक लावावेत – उपसभापती डॉ.नीलम गोऱ्हे

मुंबई : ‘राज्यात शाळा आणि महाविद्यालयांमध्ये गेल्या वर्षभराच्या काळात एकतर्फी प्रेमातून हल्ले झाल्याच्या काही घटना घडल्या होत्या. त्यांचा तपास आणि पोलिसांकडून काय कार्यवाही करण्यात आली याबाबतचा अहवाल सादर करा....

संघटन हेच शिवसेनेचं खरं बलस्थान आहे – संजय राऊत

मुंबई (वृत्तसंस्था) : संघटन हेच शिवसेनेचं खरं बलस्थान असून विदर्भात पक्ष संघटन आणि पक्षाची व्याप्ती वाढवण्यासाठी शिवसेनेनं आजपासून शिवसंपर्क अभियान सुरु केल्याची माहिती शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी दिली....

विधानसभेत प्रश्नोत्तराच्या तासानं कामकाजाला सुरुवात

मुंबई (वृत्तसंस्था) : विधानसभेत आज प्रश्नोत्तराच्या तासानं कामकाजाला सुरुवात झाली, तर त्यानंतर लक्षवेधींवर चर्चा झाली. राज्य परिवहन मंडळाच्या कर्मचाऱ्यांच्या संपाबद्दल राज्य सरकार अधिवेशन संपण्यापूर्वी सभागृहात निवेदन देईल असं परिवहनमंत्री...

एसटी कर्मचाऱ्यां संदर्भात दोन दिवसात मंत्रिमंडळाची बैठक घेऊन मंजुरी देण्यात येईल – अनिल परब

मुंबई (वृत्तसंस्था) : एसटी कर्मचाऱ्यां संदर्भात त्रिसदस्यीय समितीने दिलेल्या अहवालात आर्थिक तरतुदी असल्यामुळे आज किंवा उद्या मंत्रिमंडळाची बैठक घेऊन या अहवालाला मंजुरी देण्यात येईल, अशी माहिती परिवहन मंत्री अनिल...

सशक्त राष्ट्रनिर्मितीसाठी भाषांचे समृद्ध असणे आवश्यक – राज्यपाल भगत सिंह कोश्यारी

मुंबई : सिंधुदुर्गपासून चंद्रपूरपर्यंत बोलली जाणारी मराठी भाषा एकच असली तरीही या प्रवासात बोलीभाषा अनेक आहेत.  तसेच देशात बंगाली, तामिळ, मराठी आदी प्रादेशिक भाषा भिन्न भिन्न असल्या तरीही त्यातील...

उद्योग विभागातर्फे उत्कृष्ट निर्यातदारांचा राज्य पुरस्काराने २४ मार्चला होणार सन्मान

मुंबई : राज्य शासनाच्या उद्योग विभागातर्फे देण्यात येणाऱ्या उत्कृष्ट निर्यातदार या पुरस्कारांचे वितरण २४ मार्च २०२२ रोजी होणार आहे. २०१७-१८ या वर्षासाठी निवड झालेल्यांना हा पुरस्कार मुंबई येथील जागतीक...

महाराष्ट्र – कर्नाटक सीमा प्रश्न सर्वोच्च न्यायालयात पाठवण्यावर विधानपरिषदेत सर्वपक्षीय सदस्यांचं एकमत

मुंबई (वृत्तसंस्था) : महाराष्ट्र - कर्नाटक सीमा प्रश्न लवकरात लवकर निकाली काढावा, असा विनंती करणारा ठराव विधीमंडळाच्या दोन्ही सभागृहात मंजूर करून सर्वोच्च न्यायालयात पाठवण्याबाबत, विधानपरिषदेत आज सर्वपक्षीय सदस्यांचं एकमत...

उद्योग आणि व्यापार क्षेत्राला लाभ मिळवून देणारं २०२२ अभय योजना विधेयक विधीमंडळात मंजूर

मुंबई (वृत्तसंस्था) : राज्याच्या अर्थसंकल्पात जाहीर केलेल्या वस्तू आणि सेवाकरासंदर्भातल्या अभय योजनेबाबतचं विधेयक आज विधानसभेत मंजूर झालं. अर्थमंत्री अजित पवार यांनी हे विधेयक आज विधानसभेत मांडलं. कोरोना काळात अडचणीत...

कोरोनामुळे अडचणीत आलेल्या उद्योग, व्यापार क्षेत्राला उभारी देण्यासाठी अभय योजना जाहीर – उपमुख्यमंत्री अजित...

वस्तू व सेवा कर (जीएसटी) अस्तित्वात येण्यापूर्वीच्या विविध करांसंदर्भातील ही योजना असून आवश्यक रकमेचा भरणा करण्यासाठी 1 एप्रिल 2022 ते 30 सप्टेंबर 2022 पर्यंतचा कालावधी कर कायद्यांतर्गत एका वर्षात वैधानिक...