सर्वोच्च न्यायालयात ओबीसी आरक्षणाच्या अंतरिम अहवालात राज्य मागासवर्ग आयोगाकडून सर्व कायदेशीर बाबींची पूर्तता

मुंबई : इतर मागासवर्गीय आरक्षणाबाबत सर्वोच्च न्यायालयात सादर करण्यात आलेल्या अंतरिम अहवालामध्ये राज्य मागासवर्ग आयोगाकडून सर्व कायदेशीर बाबींची पूर्तता झालेली आहे. विविध माध्यमे व इतरत्र सुरु असलेल्या उलट-सुलट चर्चांमुळे...

युक्रेनमधून महाराष्ट्रात परतलेल्या विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ देणार नाही – वैद्यकीय शिक्षणमंत्री अमित देशमुख

मुंबई : युक्रेनमधून महाराष्ट्रात परतलेल्या २५० विद्यार्थ्यांची माहिती संकलित करून त्यांच्याशी संवाद साधण्यात आला आहे. विद्यार्थ्यांच्या पुढील अभ्यासक्रमासाठी उपाययोजना तसेच त्यांना भारतीय विद्यापीठांत सामावून घेण्यासंदर्भात धोरण निश्चित करण्यात येणार...

बालकांच्या आधार नोदणीत पालघर जिल्हा सर्वोत्कृष्ट

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : कोवीड १९ च्या महामारीच्या काळात आधार नोंदणीसाठी प्रकल्पात एकच आधार नोदणी संच उपलब्ध असताना देखील अंगणवाडी सेविकांनी त्यावेळेस ६ हजार ५०० बालकांची आधार नोंदणी करुन राज्यात...

महिलांसाठी लवकरच सर्वसमावेशक राज्य महिला धोरण – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

मुंबई : महिलांना त्यांच्या अधिकार व हक्कांची जाणीव झाली पाहिजे. कोणत्याही बाबतीत महिला कमी नाहीत, फक्त त्यांना संधी देण्याची गरज आहे. सामाजिक व राजकीय क्षेत्रात महिलांना संधी देण्यासाठी महाराष्ट्राने...

दुसऱ्याच्या उत्कर्षाचा विचार केल्यास समाज प्रगती साधेल – राज्यपाल भगत सिंह कोश्यारी

मुंबई : समाजातील गरीब, उपेक्षित, निराश्रीत व्यक्तीला आपापल्या शक्तीनुसार मदत करण्याची परंपरा वैदिक काळापासून भारत देशात आहे. जे कार्य आपल्या वाट्याला आले आहे, ते सर्वोत्तम प्रकारे करणे ही देखील...

राज्यात साखर उत्पादनाचा १ कोटी मेट्रिक टनांचा टप्पा पूर्ण

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : राज्यानं साखर उत्पादनाचा १ कोटी मेट्रिक टनांचा टप्पा पूर्ण केला आहे. कोल्हापूर विभागानं २६ लाख ४७ हजार मेट्रिक टन साखर उत्पादन करत राज्यात आघाडी घेतली...

५ युवक युवतींचा राज्यपालांच्या हस्ते तर्पण युवा पुरस्कार देऊन गौरव

मुंबई (वृत्तसंस्था) : अनाथ असून देखील जीवनात शिक्षण प्राप्त करून प्रगतीची शिखरे गाठणाऱ्या यावेळी अमृता करवंदे, अभय, सुलक्षणा, नारायण इंगळे आणि मनोज पांचाळ या ५ युवक युवतींना राज्यपाल भगत...

राज्यात काल कोविड १९ मुळे एकाही रुग्णाच्या मृत्युची नोंद नाही

मुंबई (वृत्तसंस्था) : राज्यात काल कोविड १९ मुळे एकाही रुग्णाच्या मृत्युची नोंद झाली नाही. काल राज्यात ५४४ नव्या रुग्णांची नोंद झाली, १ हजार ७ रुग्णांनी कोरोनावर मात केली. राज्यात...

राज्य विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाला प्रारंभ

मुंबई (वृत्तसंस्था) : राज्य विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाला आजपासून मुंबईत सुरुवात झाली. दोन्ही सभागृहांच्या संयुक्त बैठकीसमोर राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी प्रथेप्रमाणे अभिभाषणाला सुरुवात केली, मात्र सत्ताधारी पक्षाच्या सदस्यांनी आक्रमक पवित्रा...

ओबीसी आरक्षणासह निवडणुका होणार नसल्याचं सर्वोच्च न्यायालयाकडून स्पष्ट

मुंबई (वृत्तसंस्था) : ओबीसी, अर्थात इतर मागासवर्गाच्या आरक्षणासंदर्भात मागासवर्ग आयोगाचा हंगामी अहवाल सर्वोच्च न्यायालयानं नाकारला आहे. जोपर्यंत पुढचे निर्देश देत नाही तोपर्यंत ओबीसी आरक्षणासह निवडणुका होणार नाहीत, असे स्पष्ट...