वापरलेल्या वीज देयकाचे पैसे न भरल्यानं महावितरण आर्थिक संकटात
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : वापरलेल्या वीज देयकाचे पैसे न भरल्यानं महावितरण आर्थिक संकटात आहे. त्यामुळे प्रत्येक वीज ग्राहकानं देयकांची थकबाकी भरून महातिवरणला सहकार्य करावं, असं आवाहन ऊर्जा मंत्री डॉ. नितीन...
छत्रपती शिवाजी महाराजांसंदर्भात केलेल्या विधानाबाबत राज्यपालांचा खुलासा
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : औरंगाबाद इथं एका कार्यक्रमात छत्रपती शिवाजी महाराजांसंदर्भात केलेल्या विधानाबाबत राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी, जळगाव इथं वार्ताहरांशी बोलतांना, आपली भूमिका स्पष्ट केली.
छत्रपती शिवाजी महाराज हे राष्ट्राचे प्रेरणास्त्रोत...
मनु कुमार श्रीवास्तव राज्याचे मुख्य सचिव
मुंबई : राज्याचे मुख्य सचिव म्हणून गृह विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव मनु कुमार श्रीवास्तव यांची आज नियुक्ती करण्यात आली. त्यांनी मुख्य सचिव देबाशिष चक्रवर्ती यांच्याकडून मुख्य सचिव पदाची सूत्रे...
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या बैठकीत मराठा समाजाच्या मागण्यांवर सकारात्मक निर्णय
शासनाने घेतलेल्या निर्णयांचे उपोषणस्थळी जाहीर वाचन
खासदार संभाजीराजे छत्रपती यांचे उपोषण मागे
मुंबई : मराठा आरक्षणाला स्थगिती मिळण्यापूर्वी शिफारस झालेल्या एसईबीसी, ईएसबीसी आणि ईडब्ल्यूएस उमेदवारांसाठी अधिसंख्य पदे निर्मितीचा प्रस्ताव...
मराठीला अभिजात भाषेचा दर्जा द्या – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे
मराठी भाषा गौरव आयुष्यभर साजरा करण्याचे आवाहन
विविध पुरस्कारांनी मान्यवरांचा, संस्थांचा गौरव
मुंबई : सुमारे दोन हजार वर्षांचा गौरवशाली इतिहास लाभलेल्या मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा देण्याची मागणी मुख्यमंत्री उद्धव...
वीज उत्पादन प्रकल्पांमध्ये कोळशाचा तुटवडा असल्यानं भारनियमन करण्याचे ऊर्जामंत्री डॉ. नितीन राऊत यांचे संकेत
मुंबई (वृत्तसंस्था) : राज्यातील औष्णिक वीज उत्पादन प्रकल्पांमध्ये कोळशाचा तुटवडा असल्यानं राज्यात भारनियमन करावं लागू शकतं असे संकेत ऊर्जामंत्री डॉ. नितीन राऊत यांनी दिले आहेत. राज्यात सध्या ६ लाख ७५...
सोलापूर शहर पाणीपुरवठा योजनेसाठी आवश्यक निधी उपलब्ध करणार – उपमुख्यमंत्री अजित पवार
मुंबई : राज्यातील महत्त्वाच्या प्रमुख शहरांमध्ये सोलापूर शहराचा समावेश होते. उद्योग, व्यवसाय, रोजगाराचे महत्त्वाचे केंद्र म्हणून सोलापूर शहराची ओळख आहे. वाढते शहरीकरण, लोकसंख्या वाढ यामुळे सोलापूर शहराच्या पाण्याचा प्रश्न...
नांदगाव येथील राख तलाव बाधित रहिवाशांच्या समस्या सोडविण्यासाठी उपाययोजना करणार – पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे
मुंबई : नागपूर जिल्ह्यातील नांदगाव परिसरात औष्णिक विद्युत केंद्रातील राख टाकल्यामुळे रहिवाशांच्या जमिनी बाधित झाल्या आहेत. या रहिवाशांना जमिनीचा योग्य मोबदला मिळावा, बाधितांना पात्रतेनुसार रोजगार मिळावा, पेंच नदीपात्रातील पुराच्या...
कॉनबॅकच्या स्फूर्ती समूहाचं नारायण राणे यांच्या हस्ते उद्घाटन
मुंबई (वृत्तसंस्था) : सिंधुदुर्ग जिल्ह्यात कुडाळ इथं उभारण्यात आलेल्या कोकण बांबू अँड केन डेव्हलपमेंट सेंटर अर्थात कॉनबॅकच्या स्फूर्ती समूहाचं उद्घाटन केंद्रीय लघु, सूक्ष्म आणि मध्यम उद्योग मंत्री नारायण राणे...
राज्याच्या इलेक्ट्रिक वाहन धोरणाची निती आयोगाकडून पुन्हा एकदा दखल
मुंबई : वातावरणीय बदलाच्या पार्श्वभूमीवर राज्य शासनाने मागील वर्षी आपले सुधारित इलेक्ट्रिक वाहन धोरण जाहीर केले आहे. पर्यावरणाच्या रक्षणाचा भाग म्हणून या धोरणाच्या सुरू असलेल्या अंमलबजावणीची निती आयोगाचे उपाध्यक्ष राजीव...











