एमएमआरडीएद्वारे पावसाळ्यासाठी २४ तास आपत्कालीन नियंत्रण कक्षाची स्थापना
मुंबई (वृत्तसंस्था) : पावसाळ्याच्या तयारीचा भाग म्हणून मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणानं २४ तास आपत्कालीन नियंत्रण कक्षाची स्थापना केली आहे. या नियंत्रण कक्षात बृहन्मुंबई महानगरपालिका, सार्वजनिक बांधकाम विभाग, महाराष्ट्र...
क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्याविषयी आक्षेपार्ह लिखाण करणाऱ्या ‘इंडिक टेल्स’ या वेबसाईटवर कारवाई करण्याचे मुख्यमंत्र्यांचे...
मुंबई (वृत्तसंस्था) : क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्याविषयी आक्षेपार्ह लिखाण करणाऱ्या 'इंडिक टेल्स' या वेबसाईटवर कारवाई करण्याचे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मुख्य सचिवांना दिले आहेत. 'इंडिक टेल्स'नं प्रसिद्ध केलेल्या...
उन्हाळी कांद्याच्या भावातली घसरण रोखण्यासाठी नाफेडमार्फत उद्यापासून कांदा खरेदीला प्रारंभ
मुंबई (वृत्तसंस्था) : उन्हाळ कांद्याच्या भावातली घसरण रोखण्यासाठी नाफेड आणि एनसीसीएफ संयुक्तरित्या महाराष्ट्रात तीन लाख मेट्रीक टन कांदा खरेदी करणार आहे. नाशिक जिल्ह्यात देवळा इथं या खरेदीचा प्रारंभ उद्या...
अहमदनगर जिल्ह्याचं नाव अहिल्यादेवीनगर करण्यात येणार
मुंबई (वृत्तसंस्था) : अहमदनगर जिल्ह्याचं नाव अहिल्यादेवीनगर करण्यात येणार असल्याची घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली आहे. पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांच्या २९८ व्या जयंती उत्सवानिमित्त अहमदनगर जिल्ह्यात चौंडी इथं...
पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर पुरस्काराने ठाणे व पालघर जिल्ह्यातील ६० महिलांचा सन्मान
मुंबई : पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर पुरस्कार आज ज्या महिलांना प्राप्त झाला आहे त्यांचे अभिनंदन करून या पुरस्कारप्राप्त महिलांनी यापुढेही सामाजिक क्षेत्रात असेच काम सुरू ठेवावे. त्यामुळे महिलांना सामाजिक क्षेत्रात...
केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या नागरी सेवा परीक्षेत राज्यात प्रथम आलेल्या डॉ. कश्मिरा संखे यांची ‘जय...
मुंबई : केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या नागरी सेवा परीक्षेत या वर्षी देशासह राज्यातील मुलींनी यश मिळविले आहे. राज्यातील अनेक उमेदवारांनी यंदाही या परीक्षेत उत्कृष्ट कामगिरी बजावली आहे. ठाणे येथील डॉ....
जर्मनीतील तिकीट प्रदर्शनात किशोर चंडक यांचा सन्मान
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : सोलापूरचे उद्योजक किशोर चंडक यांना जर्मनी येथे भरलेल्या जागतिक तिकीट प्रदर्शनात लार्ज गोल्ड या अतिउच्च पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. या प्रदर्शनात जवळपास २ हजार...
जंजिरा किल्ला पर्यटकांसाठी तीन महिने बंद
मुंबई (वृत्तसंस्था) : रायगड जिल्ह्याच्या मुरूड तालुक्यातील राजपुरी ग्रामपंचायत हद्दीतील जंजिरा किल्ला कालपासून पर्यटकांसाठी अचानक बंद करण्यात आला आहे. किल्ला पाहायला आलेल्या पर्यटकांना किल्ला न पाहताच परतावं लागलं. पुढचे...
सचिन तेंडुलकर यांनी राज्य शासनाच्या ‘स्वच्छ मुख अभियाना’चे सदिच्छादूत म्हणून केला करार
मुंबई (वृत्तसंस्था) : जगविख्यात क्रिकेटपटू सचिन तेंडुलकर यांनी राज्य शासनाच्या ‘स्वच्छ मुख अभियाना’चे सदिच्छादूत म्हणून करार केला असून त्यांच्या आवाहनाला तरुणांसह सर्व स्तरातील नागरिकांमध्ये जनजागृती होवून अभियान अधिक यशस्वी...
कामगारांची सुरक्षा आणि कामगारांच्या स्थितीबाबत नवीन कामगार नियमांना राज्य मंत्रिमंडळाची मंजुरी
मुंबई (वृत्तसंस्था) : कामगारांची सुरक्षा, आरोग्य, आणि कामाच्या स्थितीबाबत नवीन कामगार नियमांना राज्य मंत्रिमंडळानं आज मान्यता दिली. केंद्र शासनानं सर्व २९ कामगार कायदे एकत्र करून ४ कामगार संहिता तयार...