देशातल्या प्रत्येक घरात पाईपद्वारे पिण्याचे पाणी पोहोचवणे क्रांतिकारी पाऊल ठरेल-केंद्रीय जलशक्तीमंत्री
2 ऑक्टोबर 2019 पर्यंत भारत निश्चितपणे हागणदारीमुक्त होईल-गजेंद्रसिंह शेखावत
मुंबई : जल सुरक्षासाठी चार स्तंभ महत्त्वाचे असून ते स्तंभ म्हणजे जलसंवर्धन, पाण्याचा योग्य वापर, पुनर्वापर आणि तंत्रज्ञानाचा उपयोग हे आहे....
एसटी बसच्या लोकेशनची माहिती प्रवाशांना मिळणार – परिवहनमंत्री दिवाकर रावते यांच्या हस्ते व्हीटीएस प्रणालीचा...
मुंबई : एसटी महामंडळाच्या बसचे लोकेशन दर्शविणाऱ्या तसेच ही माहिती एलसीडी टीव्ही संचाद्वारे बसस्थानकांवर प्रसारित करणाऱ्या वाहन शोध व प्रवासी माहिती प्रणालीचा (vehicle tracking and passenger information system) परिवहनमंत्री...
दिव्यांगांसाठीच्या योजनांचे होणार मूल्यमापन
मुंबई : केंद्र शासनाचा दिव्यांग व्यक्तींचा हक्क कायदा २०१६ मधील कलम ४८ च्या तरतुदीनुसार राज्य शासन राबवित असलेल्या विविध राज्य व जिल्हास्तरीय योजनांचा लाभ दिव्यांग व्यक्तींना होतो का, दिव्यांग...
बचतगटांना मिळाले ई – कॉमर्स व्यासपीठ; बचतगटांची उत्पादने आता ‘ॲमेझॉन’वर उपलब्ध (विशेष वृत्त)
मुंबई : महाराष्ट्र आर्थिक विकास महामंडळ अर्थात माविममार्फत राज्यातील बचतगटांची उत्पादने ॲमेझॉनवर उपलब्ध करुन देण्यात आली आहेत. उमेद अभियानामार्फत मोबाईल ॲप सुरु करण्यात आले असून ग्राहक त्यावर जाऊन बचतगटांची...
तुलनात्मक आणि विश्लेषणात्मक अभ्यासाचे आंतरराष्ट्रीय केंद्र म्हणून प्रा. बाळ आपटे अभ्यास केंद्र ओळखले जाईल...
मुंबई विद्यापीठात प्रा. बाळ आपटे सेंटर फॉर स्टडीज इन स्टुडंट्स अँड युथ मुव्हमेंट सेंटरचे राज्यपालांच्या हस्ते उद्घाटन
मुंबई : विद्यार्थी तसेच युवक-युवतींच्या चळवळींबद्दल तसेच जगामध्ये शैक्षणिक आणि संशोधन कार्यक्रम आयोजित...
पूरग्रस्त ग्रामीण भागातील घरांच्या दुरुस्तीसाठी प्रधानमंत्री आवास योजनेतून मदत – मंत्री पंकजा मुंडे यांची...
नुकसानाचा गावनिहाय आराखडा तयार करण्याचे जिल्हा परिषदांना निर्देश
मुंबई : पूरग्रस्त ग्रामीण भागातील वाहून गेलेली किंवा पडलेली घरे दुरुस्त करुन देण्यासाठी किंवा बांधून देण्यासाठी प्रधानमंत्री आवास योजनेतून मदत करण्यात येईल....
पूरग्रस्त भागातील पिकांचे १०० टक्के पंचनामे करणार; शेतकऱ्यांना योग्य ती मदत देऊन पुन्हा सक्षम...
सातारा : सातारा, सांगली, कोल्हापूर या जिल्ह्यांत मोठ्या प्रमाणात अतिवृष्टी झाली. या अतिवृष्टीमुळे पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. या पिकांचे 100 टक्के पंचनामे करण्यात येणार असून शेतकऱ्यांना योग्य ती...
खासगी संवर्गातील ऑटो रिक्षांना परिवहन संवर्गात नोंदणीसाठी ३१ डिसेंबर २०१९ पर्यंत मुदतवाढ – परिवहनमंत्री...
मुंबई : खासगी संवर्गातील ऑटो रिक्षांना परिवहन संवर्गात नोंदणी करण्यासाठी ३१ डिसेंबर २०१९ पर्यंत मुदतवाढ देण्यात येत असल्याची घोषणा परिवहनमंत्री दिवाकर रावते यांनी केली.
राज्यात विविध भागात खासगी संवर्गातील अनेक...
सायबर धोक्यापासून वाचण्यासाठी विद्यार्थ्यांनी ‘सायबर सुरक्षा दूत’ व्हावे – सायबर सुरक्षा विषयावरील चर्चासत्रात सायबर...
सायबर सुरक्षेसंदर्भातील जनजागृतीसाठी महाराष्ट्र सायबर आणि इस्राईल दूतावासाचा उपक्रम
मुंबई : कृत्रिम बुद्धिमत्ता व इंटरनेट ऑफ थिंग्समुळे पुढील पंधरा वर्षांत तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात प्रचंड बदल होणार आहेत. जीवनाच्या प्रत्येक क्षेत्रात इंटरनेटचा...
पूरग्रस्त भागात एक हेक्टरपर्यंत पीक कर्ज माफ – पत्रकार परिषदेत मुख्यमंत्र्यांची घोषणा
बाधित कुटुंबांना तीन महिने गहू आणि तांदूळ मोफत वाटप
तात्पुरत्या निवासासाठी ग्रामीण, शहरी भागात अनुक्रमे 24 आणि 36 हजार रुपये
घर बांधकामासाठी प्रत्येकी पाच ब्रास वाळू आणि मुरूम मोफत देणार
कृषी पंपाच्या वीज...