किल्ले प्रतापगडाच्या संवर्धनासाठी मुख्यमंत्र्यांकडून २५ कोटी रुपयांचा निधी जाहीर

मुंबई (वृत्तसंस्था) : किल्ले प्रतापगडाच्या संवर्धनासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी 25 कोटी रुपयांचा निधी जाहीर केला आहे. त्यांच्या उपस्थितीत आज किल्ले प्रतापगड इथे शिवप्रताप दिन साजरा करण्यात आला त्यावेळी...

ज्येष्ठ साहित्यिक डॉ. नागनाथ कोत्तापल्ले यांचं निधन

मुंबई (वृत्तसंस्था) : ज्येष्ठ साहित्यिक डॉ. नागनाथ कोत्तापल्ले यांचं आज पुण्यात निधन झालं. ते ७४ वर्षांचे होते. पुण्यातल्या दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात दुपारी २ च्या सुमाराला त्यांनी अखेरचा श्वास घेतला....

महाराष्ट्राचा धावपटू अविनाश साबळे याला अर्जुन पुरस्कार, तर क्रिकेट प्रशिक्षक दिनेश लाड यांना द्रोणाचार्य...

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी आज नवी दिल्ल्ली इथं राष्ट्रपती भवनात आयोजित कार्यक्रमात राष्ट्रीय क्रीडा पुरस्कार २०२२ आणि राष्ट्रीय शौर्य पुरस्कार २०२१ च्या विजेत्यांना पुरस्कार प्रदान...

लम्पी चर्मरोग : नुकसान भरपाईपोटी राज्यात १० हजार ४३४ पशुपालकांच्या खात्यांवर २६ कोटी रुपये...

मुंबई : राज्यात लम्पी चर्मरोगामुळे ज्या पशुपालकांचे गोवंशीय पशुधन मृत्युमुखी पडले, अशा १० हजार ४३४ पशुपालकांच्या खात्यांवर नुकसान भरपाई म्हणून रु. २६.५६ कोटी रुपये जमा करण्यात आली असल्याचे पशुसंवर्धन...

‘जय महाराष्ट्र’ कार्यक्रमात मुंबई उपनगरचे पालकमंत्री मंगलप्रभात लोढा यांची ‘माझी मुंबई, स्वच्छ मुंबई’ या...

मुंबई : माहिती व जनसंपर्क महासंचालनालय निर्मित ‘जय महाराष्ट्र’ या कार्यक्रमात मुंबई उपनगरचे पालकमंत्री मंगलप्रभात लोढा यांची ‘माझी मुंबई,स्वच्छ मुंबई’ या विषयावर विशेष मुलाखत प्रसारित होणार आहे. गुरुवार, दि....

नवी ई – पॉस मशिन देण्याची अकोल्यातल्या स्वस्त धान्य दुकानदार संघटनेची मागणी

मुंबई (वृत्तसंस्था) : स्वस्त धान्य दुकानदारांना याआधी दिलेली ई - पॉस टू जी मशीन या कालबाह्य होत चाललेल्या, तंत्रज्ञानावर चालणारी आहेत, त्यामुळे अनेकदा ती बंद पडतात. ही अडचण दूर...

भारत आणि रशियातले सांस्कृतिक संबंध वाढले, तर दोन्ही देशांमधले राजनैतिक संबंध आणखी दृढ होतील,...

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : भारत आणि रशियातले सांस्कृतिक संबंध वाढले, तर दोन्ही देशांमध्ये असलेले घनिष्ठ राजनैतिक संबंध आणखी दृढ होतील, असं राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी म्हटलं आहे. भारत आणि...

आकाशवाणी आणि दूरदर्शननं नेहमीच सत्याच्या बाजूनं उभं राहत लोकांचा विश्वास संपादन केला – अनुराग...

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : आकाशवाणी आणि दूरदर्शननं नेहमीच सत्याच्या बाजूनं उभं राहत लोकांचा विश्वास संपादन केला आहे, असं माहिती आणि प्रसारण मंत्री अनुराग ठाकूर यांनी म्हटलं आहे. ते आज...

गुंतवणुकीसाठी महाराष्ट्रात येण्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे उद्योगांना आवाहन

मुंबई : महाराष्ट्रात उद्योगांसाठी पोषक वातावरण असून अधिकाधिक उद्योगांनी महाराष्ट्रात गुंतवणुकीसाठी पुढे यावे, त्यांना सर्व आवश्यक त्या सुविधा पुरविल्या जातील, अशी ग्वाही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज दिली. इंडोनेशियास्थित मे....

कृषी प्रशिक्षण केंद्र उभारणीच्या कामाला गती द्यावी – मंत्री शंभूराज देसाई

मुंबई : पाटण तालुक्यातील काळोली येथे बाळासाहेब देसाई अद्ययावत बहुउद्देशीय कृषी प्रशिक्षण केंद्राची निर्मिती करावयाची आहे. या बहुउद्देशीय कृषी प्रशिक्षण केंद्राच्या माध्यमातून शेतकऱ्यांसाठी विविध उपक्रम राबविण्यात येणार आहेत. या...