पुणे-नाशिक सेमी हायस्पीड रेल्वेसंदर्भात रेल्वेमंत्र्यांकडे पाठपुरावा करणार – उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
मुंबई : महाराष्ट्र रेल इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट कॉर्पोरेशनने (महारेल) पुणे-नाशिक सेमी हायस्पीड रेल्वेसंदर्भात रेल्वेमंत्र्यांनी केलेल्या सूचनांचा विचार करुन त्याच्या पूर्ततेसाठी आवश्यक कार्यवाही करावी. त्यानंतर त्वरित महारेलच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांसोबत रेल्वेमंत्र्यांसमोर या...
लोहपुरूष सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जयंतीनिमित्त मुख्यमंत्र्यांच्या हस्ते विशेष टपाल पाकिटाचे अनावरण
मुंबई : लोहपुरूष सरदार वल्लभभाई पटेल यांचे देशाच्या स्वातंत्र्य लढ्यात आणि देशाची एकात्मता साधण्यात महत्त्वपूर्ण योगदान आहे. त्यांच्या जयंतीदिनी त्यांच्या कार्यास समर्पित विशेष टपाल पाकिटाचे अनावरण बिर्ला हाऊस या...
केंद्र सरकार राज्याला दोन प्रकल्प देणार असल्याची देवेंद्र फडणवीस यांची घोषणा
मुंबई (वृत्तसंस्था) : केंद्र सरकार राज्याला दोन प्रकल्प देणार असल्याची घोषणा देवेंद्र फडणवीस यांनी आज वार्ताहर परिषदेत केली. राज्यात टेक्सटाईल पार्क सुरु होणार असल्याची माहितीही त्यांनी यावेळी दिली. पुण्यात इलेक्ट्रॉनिक...
पुण्याजवळ रांजणगाव इथं इलेक्ट्रॉनिक उत्पादन क्षेत्र विकासाला केंद्र सरकारची मंजुरी
मुंबई (वृत्तसंस्था) : केंद्र सरकारने राष्ट्रीय इलेक्ट्रॉनिक्स धोरणाअंतर्गत पुण्याजवळ रांजणगाव इथं इलेक्ट्रॉनिक्स उत्पादन क्षेत्र विकासाला मंजुरी दिली आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज ट्विटरवर ही माहिती दिली.
या क्लस्टर विकासात २...
वन्यप्राण्यांच्या हल्ल्यामुळे नुकसान भरपाई प्रदान करण्याबाबत उणे प्राधिकार पत्रे काढण्याची सुविधा – वनमंत्री सुधीर...
मुंबई : वन्यप्राण्यांच्या हल्ल्यामुळे नुकसानग्रस्त व्यक्तीस किंवा त्यांच्या कायदेशीर वारसास तत्काळ नुकसानभरपाई मिळावी, यासाठी वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी व्यक्तीश: लक्ष घालून शासनस्तरावर या योजनेत उणे प्राधिकार पत्रे काढण्याची सुविधा...
शासनानं ओला दुष्काळ जाहीर करण्याची अंबादास दानवे यांची मागणी
मुंबई (वृत्तसंस्था) : शासनानं ओला दुष्काळ जाहीर करावा, अशी मागणी विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी केली आहे. राज्यात अतिवृष्टी झालेल्या भागांची पाहणी केल्यानंतर ते आज औरंगाबाद इथं पत्रकार...
येत्या वर्षभरात राज्यात ७५ हजार पदांची भरती करण्याचं उपमुख्यमंत्री देवेंद्र फडनवीस यांचं आश्वासन
मुंबई (वृत्तसंस्था) : येत्या एक वर्षभरात राज्यातल्या ७५ हजार युवकांना नोकरी देण्याची घोषणा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज नागपूरमध्ये केली. नागपुरात २१३ युवकांना नियुक्तीपत्र वितरणाच्या कार्यक्रमात ते बोलत होते. राज्यातल्या...
गडकिल्ल्यांचं संवर्धन करण्यासाठी दुर्ग प्राधिकरणाची स्थापना करण्याची मुख्यमंत्र्यांची घोषणा
मुंबई (वृत्तसंस्था) : महाराष्ट्रातील गडकिल्ले हा ऐतिहासिक ठेवा असून त्यांचे संवर्धन करण्यासाठी राज्य शासनाच्या वतीने दुर्ग प्राधिकरणाची स्थापना करण्यात येईल अशी घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी काल नाशिक मध्ये केली....
भूविकास बँकांकडून कर्ज घेतलेल्यांना कर्जमाफी देण्याचा राज्य मंत्रीमंडळाचा निर्णय
मुंबई (वृत्तसंस्था) : भूविकास बँकेचे कर्ज घेतलेल्या ३४ हजार ७८८ कर्जदार शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमाफी देण्याचा राज्य सरकारनं घेतला आहे. ९६४ कोटी १५ लाख रुपयांची ही कर्जमाफी आहे. या निर्णयामुळे...
जिल्ह्यातील गडकिल्ल्यांचे ऐतिहासिक वैभव जपण्यासाठी प्रयत्न करणार; विकासाच्या वाटेवर अग्रेसर राहण्यासाठी राज्य शासन कटीबद्ध...
नाशिक : नाशिक जिल्ह्यात सर्वाधिक गडकिल्ले आहेत. या गडकिल्ल्यांच्या संवर्धनातून त्यांचे ऐतिहासिक वैभव जपण्यसाठी प्रयत्न करणार आहे. त्याचप्रमाणे विकासाच्या वाटेवर अग्रेसर राहण्यासाठी जिल्ह्याला राज्य शासन कटीबद्ध असल्याचे प्रतिपादन मुख्यमंत्री एकनाथ...











