वाहतूक नियमांचे पालन करुन सुरक्षित महाराष्ट्र घडवूया – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे
रस्ता सुरक्षा सप्ताहाचे उद्घाटन
मुंबई : राज्यात वाहतुकीचे नियम पाळून सुरक्षित महाराष्ट्र घडविण्यासाठी सर्वांनी प्रयत्न करावेत. वाहन चालकांनी वाहतुकीचे नियम स्वयंस्फूर्तीने पाळावेत. स्वत:चा आणि दुसऱ्याचाही जीव धोक्यात येणार नाही याची...
राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांच्याकडून हुतात्म्यांना आदरांजली
मुंबई : मुंबईसह संयुक्त महाराष्ट्राच्या निर्मितीसाठी झालेल्या आंदोलनातील हुतात्म्यांना राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांनी फोर्टमधील हुतात्मा स्मारकाला पुष्पचक्र अर्पण करुन अभिवादन केले.
याप्रसंगी मुंबईचे महापौर विश्वनाथ महाडेश्वर, सामान्य प्रशासन विभागाचे अपर मुख्य...
राज भवन येथे स्वयंचिकित्सा शिबीर संपन्न
मुंबई : राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांच्या प्रमुख उपस्थितीत राजभवन येथे ‘स्वयंचिकित्सेतून विकारांचे व्यवस्थापन’ या विषयावरील प्रशिक्षण व आरोग्य शिबिर संपन्न झाले.
लायन्स क्लब ऑफ ॲक्शन संस्थेचे अध्यक्ष गिरधारीलाल लुथरिया...
रश्मी ठाकरे यांच्या हस्ते ‘माविम’च्या ‘सावली’ वसतिगृहाचे उद्घाटन
मुंबई : क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीचे औचित्य साधून 'सावली' वर्किंग वुमन हॉस्टेलचे उद्घाटन मातोश्री महिला प्रतिष्ठानच्या अध्यक्ष श्रीमती रश्मी उद्धव ठाकरे यांच्या हस्ते झाले.
उद्घाटनप्रसंगी विधानपरिषदेच्या उपसभापती डॉ.नीलम गोऱ्हे...
कृषिपंप वीजजोडणी धोरणामुळे शेतकऱ्यांच्या जीवनात आमूलाग्र बदल घडणार – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे
कृषिपंप वीज जोडणी धोरण-२०२० चे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते लोकार्पण
मुंबई : कृषिपंप वीजजोडणी धोरणाच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या जीवनात आमूलाग्र बदल घडविण्यासाठी धाडसी पाऊल उचलले आहे, असे प्रतिपादन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केले.
कृषीपंप...
‘ओबीसी’ दिव्यांग तसेच विधवा यांना हक्काचे घर देणार – मंत्री विजय वडेट्टीवार
मुंबई : 'ओबीसी'मधील दिव्यांग तसेच विधवा यांना हक्काचे घर देण्यासाठी रमाबाई आंबेडकर घरकुल योजनेच्या धर्तीवर नवीन योजना तयार करावी, असे निर्देश इतर मागासवर्गमंत्री विजय वडेट्टीवार यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिले....
‘वंदे भारत’ अभियानात ४ हजारांहून अधिक नागरिक महाराष्ट्रात
जून अखेरपर्यंत ३८ फ्लाइर्टसचे नियोजन मिशनअंतर्गत अतिरिक्त चार्टर फ्लाईटसची व्यवस्था
मुंबई : ‘वंदे भारत’ अभियानांतर्गत ३० फ्लाईटसने १९ देशातील ४०१३ नागरिक महाराष्ट्रात दाखल झाले असून सर्वांना क्वारंटाईन करण्यात येत आहे. आलेल्या नागरिकांमध्ये...
विधानसभा निवडणुकीसाठी राज्यात १ लाख ३५ हजार ‘व्हीव्हीपॅट’ यंत्र उपलब्ध
मुंबई : राज्यात विधानसभा निवडणुकीसाठी 96 हजार 661 मतदान केंद्रांसाठी 1 लाख 79 हजार 895 मतदान यंत्र (बॅलेट युनिट) आणि 1 लाख 26 हजार 505 नियंत्रण युनिट (कंट्रोल युनिट) तर...
शेतकऱ्यांना कर्जमाफी, मदत आणि स्थानिकांना रोजगार यासह विविध विकास योजनांची माहिती देणारा महाविकास आघाडीचा...
मुंबई (वृत्तसंस्था) : शिवसेना, काँग्रेस, आणि राष्ट्रवादी या तीन पक्षांची महाविकास आघाडी मजबूत सरकार देईल आणि हे सरकार सामान्यांच्या हिताची कामं करेल अशी ग्वाही आघाडीच्या वतीनं घेतलेल्या पत्रकार परिषदेत...
झोपडपट्टीधारकांना नोंदणीकृत पट्टे तत्काळ वितरित करण्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निर्देश
दक्षिण-पश्चिम मधील पट्टेधारकांना नोंदणीकृती मालकी हक्क प्रदान
नागपूर : शहराच्या विविध भागातील झोपडपट्टीमध्ये राहणाऱ्या नागरिकांना स्वत:च्या मालकीचे घराचे स्वप्न साकार व्हावे यासाठी पट्टे वाटपाची प्रक्रिया सुलभ करण्यात आली असून झोपडपट्टीधारकांना राहत...









