जातवैधता प्रमाणपत्राची फेरतपासणी करण्याचे सर्वोच्च न्यायालयाचे निर्देश
मुंबई : स्थानिक स्वराज्य संस्थांच्या दि. 30 जुलै 2011 ते 31 ऑगस्ट 2012 या कालावधीत झालेल्या निवडणुकीसाठी निर्गमित करण्यात आलेल्या जातवैधता प्रमाणपत्राची फेरतपासणी करण्याचे निर्देश सर्वोच्च न्यायालयाने दिले आहेत.
सर्वोच्च...
टाळेबंदी काळात राज्यात आतापर्यंत २ लाख ८८ हजार ७३८ गुन्हे दाखल
मुंबई (वृत्तसंस्था) : टाळेबंदी सुरू झाल्यापासून राज्यात आतापर्यंत कलम १८८ नुसार २ लाख ८८ हजार ७३८ गुन्हे दाखल झाले आहेत. तसेच ४१ हजार ८२९ व्यक्तींना अटक करण्यात आली असून,...
कोविड-१९ रुग्ण व्यवस्थापनाची सुधारित नियमावली जारी
मुंबई : केंद्रीय आरोग्य मंत्रालयानं कोविड-१९ रुग्ण व्यवस्थापनाची सुधारित नियमावली जारी केली आहे. यात उपचार सुरू असलेल्या रुग्णांच्या आजाराचे गांभीर्यानुसार वेगवेगळे टप्पे आणि लक्षणं मंत्रालयानं नव्यानं सांगितली आहेत.
रेमडेसिविर औषध...
कोकणात जाणाऱ्या गणेश भक्तांच्या वाहनांना पथकरातून सवलत – सार्वजनिक बांधकाम (सार्वजनिक उपक्रम) मंत्री एकनाथ...
मुंबई : गणेशोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्या गणेशभक्तांची गैरसोय होऊ नये यासाठी सर्व आवश्यक ती खबरदारी घेण्यात आली असून कोकणात जाणाऱ्या भाविकांच्या वाहनांना पथकरातून सवलत देण्यात येत असल्याची घोषणा सार्वजनिक बांधकाम...
विधानसभा निवडणुकीची मतमोजणी सुरु झाल्यानंतर निकालांबाबत विश्लेषणाचा कार्यक्रम ‘निवाडा जनतेचा’
मुंबई : विधानसभा निवडणुकीची मतमोजणी सुरु झाल्यानंतर निकालांबाबत विश्लेषणाचा कार्यक्रम 'निवाडा जनतेचा'. आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक वृत्तविभागातर्फे अस्मिता वाहिनीवर सादर होणार आहे.
सकाळी 9 ते दुपारी2 हा कार्यक्रम ऐकता येईल. तसंच...
शेतकरी कर्जमाफीच्या धर्तीवर राज्य मागासवर्गिय आर्थिक विकास महामंडळानं दिलेली कर्जही राज्य सरकारनं माफ करावी
मुंबई (वृत्तसंस्था) : शेतकऱ्यांना दिल्या जाणा-या कर्जमाफीच्या धर्तीवर राज्यातील मागासवर्गीय आर्थिक विकास महामंडळाद्वारे देण्यात आलेली कर्ज शासनानं माफ करावीत अशी मागणी रिपाई आठवले गटानं केली आहे.
या मागणीसाठी येत्या १०...
एकविरा आणि ज्योतिबाची यात्रा रद्द
मुंबई (वृत्तसंस्था) : कोरोना प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर धुळे शहरातल्या एकवीरादेवी मंदिरातला यात्रोत्सव रद्द करण्यात आला आहे. मंदिरही भाविकांच्या दर्शनासाठी बंद असल्यानं हा चैत्र यात्रोत्सव रद्द करण्यात आल्याचं मंदिर संस्थानच्या वतीनं...
महापरिनिर्वाण दिनासाठी चैत्यभूमीवर येणाऱ्या अनुयायांसाठी परिपूर्ण सुविधा – मंत्री सुभाष देसाई
मुंबई : महामानव भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना महापरिनिर्वाणदिनी अभिवादन करण्यासाठी दादर येथील चैत्यभूमी येथे येणाऱ्या अनुयायांना सुविधा मिळाव्यात, यासाठी राज्य शासन व महानगरपालिकेने केलेल्या उपाययोजनांचा आज मंत्री सुभाष...
महाराष्ट्रात अवकाळी पावसामुळे शेतीच्या झालेल्या नुकसानीचे सरसकट पंचनामे करावेत – शरद पवार
मुंबई (वृत्तसंस्था) : महाराष्ट्रात अवकाळी पावसामुळे शेतीच्या झालेल्या नुकसानीचे सरसकट पंचनामे करावेत असा आग्रह असल्याचं राष्ट्रवादी कॉँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी म्हटलं आहे. ते नागपूर प्रेस क्लब इथं आयोजित...
राज्य आणि देश सर्वोत्तम झाला पाहिजे हे स्वप्न कायम बाळगा
माती आणि मातेला विसरू नका – मुख्यमंत्र्यांनी दिला मोलाचा सल्ला
मुंबई : प्रशासकीय सेवेची परीक्षा उत्तीर्ण झालेले महाराष्ट्राचे वैभव आणि उद्याचे भाग्यविधाते उमेदवार भविष्यातील जबाबदारीची परीक्षादेखील जिद्दीने पार पाडतील, असा...









