पूरग्रस्त भागातील नागरिकांना मदत देण्याकरिता १५४ कोटी तातडीने वितरित – मुख्य सचिवांची पत्रकार परिषदेत...

मुंबई : पूरग्रस्त भागातील नागरिकांना देण्यात येणाऱ्या मदतीसाठी जिल्हाधिकाऱ्यांना तातडीने 154 कोटी रुपये वितरित करण्यात आले आहेत. हा निधी कमी पडल्यास ट्रेझरीतून निगेटीव्ह डेबिट करण्याचे अधिकार जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आले...

दिवाळीच्या भेटवस्तू महिला बचत गटांकडून खरेदी करण्याचे महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियानाचे सीईओ डॉ....

मुंबई : दिवाळीनिमित्त अनेक कंपन्या आणि बँक भेटवस्तू देऊन स्नेहभाव वृद्धिंगत करण्याचा प्रयत्न करत असतात, या प्रकारच्या भेटवस्तू आणि तत्सम साहित्य महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियानांतर्गत महिला बचत गटांनी निर्मिती...

मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर आरटीपीसीआर चाचण्यासाठी स्वतंत्र व्यवस्था

मुंबई (वृत्तसंस्था) : दिल्ली, गोवा, गुजरात आणि राज्यस्थानमधून महाराष्ट्रात येणाऱ्या प्रवाशांची विमानतळावर आरटीपीसीआर चाचणी करता यावी यासाठी, छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ व्यवस्थापनानं स्वतंत्र क्षेत्राची व्यवस्था केली आहे. प्रवासी...

जम्मू-काश्मीरमधल्या बॅक टू व्हिलेज कार्यक्रमाची पंतप्रधानांकडून प्रशंसा, द्वेष पसरवणारे आणि अडथळे निर्माण करणाऱ्यांचे मनसुबे...

मुंबई : जम्मू-काश्मीरमधल्या जनतेला सुशासन हवे आहे. द्वेष भावना पसरवणारे आणि अडथळे निर्माण करणाऱ्यांचे मनसुबे कधीही तडीला जाणार नाहीत असा विश्वास पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ‘मन की बात’ या...

महाविकास आघाडी सरकारमधल्या घटक पक्षांत कुठलीही भांडणं नाहीत – बाळासाहेब थोरात

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : महाविकास आघाडी सरकारमधल्या घटक पक्षात कुठलीही भांडणं नसून सरकार स्थिर आणि मजबूत असल्याचं महसूलमंत्री आणि काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनी म्हटलं आहे. अहमदनगर जिल्ह्यातल्या पारनेर मध्ये...

स्मार्ट सिटी बरोबरच औरंगाबाद देशाच्या औद्योगिक घडामोडींचे केंद्रही ठरेल – पंतप्रधान नरेंद्र मोदी

देशात उज्ज्वला योजनेअंतर्गत 8 कोटी गॅस कनेक्शन देण्याचे लक्ष्य नियोजित वेळेआधी पूर्ण - पंतप्रधान औरंगाबाद : शहर नवी स्मार्ट सिटी म्हणून पुढे येत आहेच, त्याचबरोबर हे शहर देशाच्या औद्योगिक घडामोडींचे...

मुंबईत दिवाळीनंतर शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना लोकल प्रवासाची मुभा

मुंबई (वृत्तसंस्था) : महाराष्ट्रात दिवाळीनंतर २३ नोव्हेंबरपासून नववी ते बारावीपर्यंतचे वर्ग सुरू करण्याचा निर्णय ठाकरे सरकारने घेतला आहे. त्यापार्श्वभूमीवर राज्य सरकारने शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना प्रवासाची मुभा देण्यात यावी, अशी...

संत नामदेव महाराजांच्या ७५० व्या जयंतीनिमित्त विविध कार्यक्रमांचं आयोजन

मुंबई (वृत्तसंस्था) : संत नामदेव महाराजांच्या ७५० व्या जयंतीनिमित्त महाराष्ट्र सरकार विविध कार्यक्रमांचं आयोजन करणार आहे. संत नामदेवांचा जीवनपट उलगडून दाखवणारं नाटक, भक्ती महोत्सव, अभंगवाणी असे विविध कार्यक्रम मुंबई, पुणे,...

अनुसूचित जाती व नवबौद्ध समाजाच्या घटकांकरिता मार्जिन मनी योजना

मुंबई : केंद्र शासनाने स्टँड अप इंडिया योजनेअंतर्गत राष्ट्रीयकृत बँकांनी मंजूर केलेल्या प्रकरणांमध्ये अनुसूचित जाती व नवबौद्ध समाजाच्या घटकांतील पात्र नवउद्योजक लाभार्थींकरिता मार्जिन मनी उपलब्ध करुन देण्यासाठी योजना सुरू...

जिल्हानिहाय कोरोना अहवाल

मुंबई (वृत्तसंस्था) : नाशिक  जिल्ह्यात काल २२८ रुग्ण कोरोना मुक्त झाले काल ७० नव्या रुग्णांची नोंद झाली. सध्या जिल्ह्यात. १ हजार ६६ रुग्णांवर उपचार केले जात आहेत. काल ३...