महाराष्ट्रात सत्ता स्थापनेवरुन अद्याप अनिशिचता कायम
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : महाराष्ट्रात सत्ता स्थापनेवरुन अद्याप अनिशिचता कायम असून, सर्वच प्रमुख राजकीय पक्षांनी बैठका घेऊन थांबा आणि वाट बघा ही भूमिका घेतली आहे. राज्यात सर्वाधिक जागा मिळवून...
निवडणुकीत ओबीसींना ५० टक्क्यांच्या मर्यादेत २७ टक्क्यांपर्यंत आरक्षण देण्याच्या विधेयकाला राज्यपालांची मंजुरी
मुंबई (वृत्तसंस्था) : इतर मागासवर्ग - ओबीसींना ५० टक्क्यांच्या मर्यादेतच आरक्षण देण्याची तरतूद असलेल्या विधेयकावर राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी स्वाक्षरी केली आहे. हे विधेयक विधीमंडळाच्या हिवाळी अधिवेशनात पारित करण्यात...
मतदानाच्या तसेच अगोदरच्या दिवशी वृत्तपत्रात प्रसिद्ध करावयाच्या राजकीय जाहिराती पूर्वप्रमाणित करुन घेणे बंधनकारक
मुंबई : राज्यात विधानसभा निवडणुकीचे मतदान दि. 21 ऑक्टोबर रोजी होत असून त्या दिवशी आणि त्याच्या अगोदरच्या (दि. 20 ऑक्टोबर) दिवशी वृत्तपत्रे तसेच सर्व मुद्रित माध्यमांतून प्रसिद्ध करावयाच्या राजकीय...
येत्या २४ ते २५ तारखेला बंगालच्या उपसागरात तयार होणाऱ्या कमी दाबाच्या पटट्यामुळे पावसाचा जोर...
मुंबई (वृत्तसंस्था) : पूर्वअनुमानुसार संपूर्ण राज्यात कालपासून सगळीकडे पाऊस पडला, तर एक दोन ठिकाणी मुसळधार पाऊस पडला. मुंबई आणि उपनगरात अनेक ठिकाणी पाऊस झाला. येत्या दोन दिवसात कोकण, महाराष्ट्र,...
ई-पीक पाहणी हा महाराष्ट्रासाठी व्यापक प्रकल्प – महसूलमंत्री बाळासाहेब थोरात
मुंबई : महसूल आणि कृषी विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने शेतकऱ्यांना सक्षम करण्यासाठी सुरु करण्यात आलेला ई-पीक पाहणी हा महाराष्ट्रासाठी एक व्यापक प्रकल्प आहे. या प्रकल्पामुळे शेतकरी अधिक सक्षम होण्यास...
लहान मुलांच लसीकरण आणि बूस्टर डोस बाबत केंद्रानं लवकर निर्णय घ्यावा – राजेश टोपे
मुंबई (वृत्तसंस्था) : लहान मुलांच लसीकरण आणि बूस्टर डोस बाबत केंद्रानं लवकर निर्णय घ्यावा, असं आवाहन आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी केलं आहे. केंद्र सरकारकडून ओमायक्रॉन प्रकारच्या विषाणू संसर्गामुळं 31...
कैद्यांची मानसिकता बदलण्यासाठी जाणीवपूर्वक प्रयत्न आवश्यक – गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील
मुंबई : “सुधारणा आणि पुनर्वसन” असे ब्रीद असलेल्या महाराष्ट्र कारागृह प्रशासनाकडून कारागृहात असलेल्या बंदीजनांचे पुनर्वसन करण्याबरोबरच त्यांची मानसिकता आणि वर्तणूक बदलण्यासाठी जाणीवपूर्वक प्रयत्न व्हावेत, असे निर्देश गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील...
मागास व दुर्बल घटकांच्या कल्याणाला प्राधान्य देणारा अर्थसंकल्प – डॉ.सुरेश खाडे
मुंबई : समाजातील मागास,विधवा, परित्यक्ता, घटस्फोटिता, दिव्यांग व निराधार या सर्व दुर्बल घटकांच्या कल्याणाला प्राधान्य देणारा अर्थसंकल्प असून सामाजिक न्याय विभागासाठी500 कोटी रुपयांची जादा तरतूद करुन समाजातील मागास घटकांना...
राज्यात ३ जानेवारीपासून जिजाऊ ते सावित्री – सन्मान महाराष्ट्राच्या लेकींचा’ अभियानाचे आयोजन
मुंबई (वृत्तसंस्था) : राजमाता जिजाऊ माँ साहेब यांची जयंती आणि पहिल्या महिला शिक्षिका क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त राज्यातल्या सर्व शाळांमध्ये ३ ते १२ जानेवारी, २०२२ या कालावधीत विविध...
वृद्ध साहित्यिक व कलाकारांना मानधन योजनेअंतर्गत माहितीचे अद्ययावतीकरण करण्याचे आवाहन
मुंबई : राज्य शासनाच्या सांस्कृतिक कार्य विभागामार्फत १९५४-५५ पासून वृद्ध साहित्यिक व कलावंत यांच्यासाठी मानधन योजना राबवण्यात येत आहे. आजमितीस जवळजवळ तीस हजार साहित्यिक व कलावंत या योजनेचा लाभ...