डॉ. पंजाबराव देशमुख यांच्या जयंतीदिनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे अभिवादन
मुंबई : शिक्षण महर्षी आणि कृषी क्रांतीचे प्रणेते डॉ. भाऊसाहेब उर्फ पंजाबराव देशमुख यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या प्रतिमेस उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.
मंत्रालयातील नवीन प्रवेशद्वाराजवळ आयोजित...
कडाक्याच्या उन्हाळ्यामुळे राज्यातील नागरिक हैराण
मुंबई (वृत्तसंस्था) : कडाक्याच्या उन्हाळ्यामुळे राज्यातील नागरिक हैराण झाले आहेत. विदर्भातील चंद्रपूर इथं काल राज्यातील सर्वाधिक ४६.६ अंश सेल्सिअसची नोंद झाली. विदर्भात आज आणि उद्या काही भागांत उष्णतेची लाट...
साताऱ्यात फीट इंडिया फ्रीडम रनचं आयोजन
मुंबई (वृत्तसंस्था) : आजादी का अमृतमहोत्सव" कार्यक्रमाअंतर्गत साताऱ्यात नेहरु युवा केंद्र, एनएसएस आणि शिवाजी विद्यपीठ यांच्या संयुक्त विद्यमानं फीट इंडिया फ्रीडम रनचं आज सकाळी सातारा इथल्या छत्रपती शाहू क्रिडा...
विकासकामे जलदगतीने करण्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांचे निर्देश
ठाणे विकास प्रकल्पांबाबत पालकमंत्र्यांकडून आढावा
मुंबई : ठाणे विकास प्रकल्पाबाबत पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी महत्त्वाची बैठक मंत्रालयात घेतली. यावेळी ठाण्याच्या महत्त्वपूर्ण अशा कोस्टल रोड, गायमुख ते खारबाव पूल, दिवा आगासन...
येत्या 4 मार्च पासून 12वीच्या परीक्षेला सुरुवात
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : राज्य शिक्षण मंडळाच्या इयत्ता बारावीच्या परीक्षेला येत्या 4 मार्च पासून सुरुवात होत आहे. मंडळानं या आधीच जाहीर केल्यानुसार परीक्षेच्या आदल्या दिवसापर्यंत म्हणजेच 3 मार्च रोजी दुपारी...
कितीही अडथळे आणि संकटं आली तरी, महाराष्ट्राची घोडदौड सुरूच राहील – मुख्यमंत्री
मुंबई (वृत्तसंस्था) : कितीही अडथळे आणि संकटं आली तरी, महाराष्ट्राची घोडदौड सुरूच राहील, असं सांगून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी महाराष्ट्र दिनानिमित्त जनतेला शुभेच्छा दिल्या आहेत. आज महाराष्ट्राच्या अस्मितेवर घाव...
‘एक कलासक्त प्रवास : मातोश्री ते मंत्रालय’ पुस्तकाचे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते प्रकाशन
मुंबई : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या कारकिर्दीवर आधारित 'एक कलासक्त प्रवास : मातोश्री ते मंत्रालय' या पुस्तकाचे प्रकाशन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते आज मंत्रालयात झाले.
विधान परिषदेच्या आमदार डॉ....
एक ऑक्टोबरपासून हमीभावाने मूग खरेदी शेतकऱ्यांनी नोंदणी करण्याचे पणनमंत्री बाळासाहेब पाटील यांचे आवाहन
मुंबई : राज्यात दि. 1 ऑक्टोबर 2020 पासून मूग खरेदीला सुरवात होणार असून ही खरेदी प्रक्रिया पुढे 90 दिवस सुरू राहणार आहे, राज्यात 181 खरेदी केंद्र सुरु करण्यात आली...
राज्य सरकारला मराठा आरक्षणावरून सर्वोच्च न्यायालयाचा धक्का
नवी दिल्ली : वैद्यकीय शिक्षणात मराठा समाजाला आरक्षण देता येणर नाही, असा निर्णय सर्वोच्च न्यायालयाने दिला आहे. त्यामुळे हा निर्णय राज्य सरकारसाठी मोठा धक्का मानला जात आहे.
महाराष्ट्र सरकारने आधी...
मातोश्री ग्राम समृद्धी शेत-पाणंद रस्ते योजनेंतर्गत राज्यात २ लाख किलोमीटरचे रस्ते
मुंबई (वृत्तसंस्था) : राज्यातल्या गावा-गावात शेत रस्ते, पाणंद रस्ते तयार करण्यासाठी ‘मातोश्री ग्राम समृद्धी शेत-पाणंद रस्ते योजना’ राबवण्याचा निर्णयही मंत्रिमंडळानं काल घेतला. सध्या राज्यात पालकमंत्री शेत, पाणंद रस्ते योजना...