चित्रिकरणासाठी ६५ वर्षांवरील कलावंतांना परवानगी न देण्यामागे आरोग्य सुरक्षेचा उद्देश्य
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : चित्रिकरणासाठी ६५ वर्षांवरील कलावंतांना परवानगी न देण्यामागे भेदभाव नसून संबंधितांच्या आरोग्य सुरक्षेचा उद्देश्य असल्याचं स्पष्टीकरण, राज्य सरकारनं मुंबई उच्च न्यायालयात प्रतिज्ञापत्राद्वारे दिलं आहे.
या संबंधीच्या नियमावलीत...
राज्यात कोविड १९ चे रुग्ण बरे होण्याचा दर ९७ पूर्णांक १८ शतांश टक्क्यांवर
मुंबई (वृत्तसंस्था) : राज्यात कोविड १९ चे रुग्ण बरे होण्याचा दर ९७ पूर्णांक १८ शतांश टक्क्यावर पोचला आहे. काल राज्यभरात ३ हजार ८३६ रुग्ण बरे होऊन घरी गेले. आतापर्यंत...
नव्या काळातील आव्हाने लक्षात घेऊन महाराष्ट्र पोलीस अकॅडमीच्या गरजा पूर्ण करू – मुख्यमंत्री उद्धव...
नाशिक : महाराष्ट्र पोलीस अकॅडमीच्या माध्यमातून राज्यातील नागरिकांचे संरक्षण करणारे अधिकारी तयार होतात. नव्या काळातील आव्हाने लक्षात घेऊन अधिकाऱ्यांना अधिक चांगल्या प्रकारे प्रशिक्षण देताना अकॅडमीच्या आवश्यक गरजा पूर्ण करण्यासाठी...
१० हजार ८२२ किरकोळ मद्य विक्री अनुज्ञप्ती पैकी ३ हजार २६१ अनुज्ञप्ती सुरू
राज्य उत्पादन शुल्क आयुक्त कांतीलाल उमाप यांची माहिती
मुंबई : राज्य शासनाने ३ मे २०२० पासून लॉकडाऊन कालावधीत सीलबंद मद्यविक्री सुरु करण्याबाबत मार्गदर्शक तत्वे जारी केलेली आहे. सदर मार्गदर्शक तत्वांना...
केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्री प्रकाश जावडेकर यांनी महात्मा ज्योतिबा फुले यांना आदरांजली वाहिली
मुंबई (वृत्तसंस्था) : केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्री प्रकाश जावडेकर यांनीदेखील महात्मा ज्योतिबा फुले यांना आदरांजली वाहिली आहे. देशातल्या पहिल्या कन्या शाळेची मुहूर्तमेढ रोवण्याचं श्रेय ज्योतीबांचं आहे. जाती-आधारित सापत्न...
हिंसक विचार थांबविण्यासाठी विचार प्रक्रिया बदलावी लागेल
महिला व बालविकास मंत्री ॲड. यशोमती ठाकूर यांच्या हस्ते ‘एक दीर्घ श्वास’ प्रबोधन चित्रफितीचे प्रकाशन
मुंबई : हिंसक विचार थांबवायचा असेल तर जीवनशैली आणि विचार करण्याची प्रक्रिया बदलण्याची गरज आहे....
एकाच दिवशी ४ लाख ६२ हजार नागरिकांचे लसीकरण
मुंबई : कोरोना प्रतिबंधात्मक लसीकरणात काल एकाच दिवशी ४ लाख ६२ हजार ७३५ नागरिकांचे लसीकरण करून महाराष्ट्राच्या नावावर राष्ट्रीय विक्रमाची नोंद झाली आहे. याची दखल घेऊन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, आरोग्यमंत्री...
कोरोनाला हरविण्यासाठी जीवनशैलीत बदल करणे आवश्यक – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे
वाशिम : कोरोनावर मात करण्यासाठी काय खबरदारी घ्यावी, याबाबत विविध माध्यमातून मोठ्या प्रमाणात जनजागृती होत आहे. ‘माझे कुटुंब, माझी जबाबदारी’ मोहिमेच्या माध्यमातून घरोघरी जावून याबाबत माहिती देण्यात येत आहे. कोरोनाला हरविण्यासाठी मास्कचा वापर, हात स्वच्छ...
राज्यातली संचारबंदी आता किमान ३० एप्रिलपर्यंत कायम -मुख्यमंत्री उद्धव ठाकरे
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : राज्यातली संचारबंदी आता किमान ३० एप्रिलपर्यंत कायम राहणार आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्याला उद्देशून केलेल्या संबोधनात ही माहिती दिली. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्यासोबत व्हिडिओ...
कोरोना रुग्णसंख्या कमी होत असल्यामुळं महिनाअखेरपर्यंत मुंबईतले सर्व निर्बंध हटवले जाण्याची शक्यता
मुंबई (वृत्तसंस्था) : कोरोनाची तिसरी लाट ओसरू लागल्यानं, कोरोनामुळे अनेक निर्बंधांमध्ये असलेली मुंबई फेब्रुवारीच्या अखेरीपर्यंत १०० टक्के अनलॉक होऊ शकते अशी शक्यता मुंबई महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त सुरेश काकाणी यांनी...









