मराठा समाजाच्या प्रलंबित सवलतीसंदर्भात राज्य शासन सकारात्मक – अशोक चव्हाण

मुंबई : मराठा आरक्षणासंदर्भात यापूर्वी जाहीर झालेल्या परंतु अद्याप प्रलंबित असलेल्या उपाययोजना व सवलती लागू करण्याबाबत महाविकास आघाडीचे सरकार गांभीर्याने विचार करत असल्याचे मराठा आरक्षणसंदर्भातील उपसमितीचे अध्यक्ष श्री. अशोक...

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते गुढीपाडव्याला ‘मराठी भाषा भवन’चे भूमिपूजन

मुंबई : मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या हस्ते मराठी भाषा भवन, मुख्य केंद्र या इमारतीचे भूमिपूजन मराठी नववर्ष दिनी गुढीपाडव्याला (दि. 2 एप्रिल 2022) सकाळी अकरा वाजता होणार आहे....

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याहस्ते खावटी योजनेच्या अनुदान वितरणाचा ऑनलाईन प्रारंभ

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : आदिवासी बांधवांना विकासाच्या प्रक्रियेत आणण्यासाठी आणि त्यांना स्वतःच्या पायावर भक्कमपणे उभे करण्यासाठी जे जे शक्य आहे ते सर्व राज्य शासन करेल. आपण सर्वांनी पुढे येऊन...

राज्यातील पायाभूत सुविधा व सर्वांगीण विकासासाठी अधिकाऱ्यांनी करचोरी रोखून महसुलवाढीवर भर द्यावा – उपमुख्यमंत्री...

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडून महसुलवाढीसंदर्भात महत्वाची बैठक विकासकामांना निधी मिळवून देणाऱ्या विभागांचा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी घेतला आढावा मुंबई : राज्यातील पायाभूत सुविधा आणि सर्वांगीण विकासाठी महसुलवाढ महत्वाची असून राज्याला महसूल...

आरक्षणावरून सुरू असलेली मराठा – ओबीसी अशी भांडणं आता थांबवायला पाहिजेत – छगन भुजबळ

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : आरक्षणावरून सुरू असलेली मराठा - ओबीसी अशी भांडणं आता थांबवायला पाहिजेत, असं अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी म्हटलं आहे, ते आज नाशिकमध्ये कोरोना...

ग्रामपंचायत निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर जात पडताळणीसाठीचे अर्ज ऑफलाईन स्वीकारण्याचे धनंजय मुंडे यांचे निर्देश

मुंबई (वृत्तसंस्था) : ग्रामपंचायत निवडणुकीच्या अनुषंगानं जात पडताळणीच्या अर्जांचं प्रमाण वाढल्यानं ऑनलाईन प्रक्रिया मंदावली आहे. त्यामुळे आज आणि उद्या देखील राज्यातल्या सर्व जात पडताळणी समित्यांनी ऑनलाईनसह ऑफलाईन अर्ज सुद्धा स्वीकारावेत,असे...

राज्यात वाढत्या कोरोना प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर अधिक कडक निर्बंध

मुंबई (वृत्तसंस्था) : कोरोनाचा वाढता संसर्ग रोखण्यासाठी राज्यात काही कडक निर्बंध लावण्याचा निर्णय मंत्रीमंडळानं घेतला आहे. आज रात्री ८ पासून ३० एप्रिलपर्यंत याची अंमलबजावणी केली जाईल. हे निर्बंध लावतांना...

राज्यात शनिवारी १० हजार ३७३ रुग्ण बरे

मुंबई (वृत्तसंस्था) :राज्यात शनिवारी १० हजार ३७३ रुग्ण बरे होऊन घरी गेले, ८ हजार ९१२  नव्या रुग्णांची नोंद झाली. तर, २५७ रुग्णांचा मृत्यू झाला. आजपर्यंत ३ कोटी ९३ लाख...

विद्यार्थ्यांसाठी दूरचित्रवाहिनीवर स्वतंत्र शिक्षण वाहिनी का नाही? – मुंबई उच्च न्यायालय

मुंबई (वृत्तसंस्था) : विद्यार्थ्यांसाठी दूरचित्रवाहिनीवर स्वतंत्र शिक्षण वाहिनी का नाही? अशी विचारणा मुंबई उच्च न्यायालयानं केली आहे. नॅब आणि अनाम प्रेम या दिव्यांगांसाठी काम करणाऱ्या स्वयंसेवी संस्थांनी यासंदर्भात दाखल...

लॉकडाऊनच्या काळात सायबर संदर्भात ४५० गुन्हे दाखल; २३९ लोकांना अटक

ठाणे शहरात नवीन गुन्ह्याची नोंद मुंबई : लॉकडाऊनच्या काळात राज्यामध्ये, काही गुन्हेगार व समाजकंटक  गैरफायदा घेण्याचा प्रयत्न करत आहेत. त्यांच्याविरुद्ध महाराष्ट्र सायबर विभागाने कठोर पाऊले उचलली आहेत.  राज्यात सायबर संदर्भात ४५०  गुन्हे दाखल झाले असून...