व्होकलिस हेल्थकेअर उपक्रमाचा मुंबईत प्रारंभ

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : व्यक्ती किंवा संशयित रुग्णाच्या आवाजावरुन कोरोनाची चाचणी करणाऱ्या व्होकलिस हेल्थकेअर उपक्रमाचा मुंबईत प्रारंभ करण्यात आला. या यंत्रणेद्वारा संशयित रुग्णाच्या आवाजावरुन त्याची कोरोना चाचणी कृत्रिमबुद्धीमत्तेवर आधारित...

साहित्य महोत्सवांच्या माध्यमातून भारतीय भाषांमधलं साहित्य जगापुढे आणण्यासाठी प्रयत्न करण्याचं राज्यपालांचं आवाहन

मुंबई (वृत्तसंस्था) : लिटफेस्ट अर्थात साहित्य महोत्सवांच्या माध्यमातून भारतीय भाषांमधलं साहित्य जगापुढे आणण्यासाठी कसोशीनं प्रयत्न झाले पाहिजेत असं आग्रही प्रतिपादन राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी आज केलं. राज्यपालांच्या दूरस्थ उपस्थितीत...

गुढी पाडव्याचा सण घरीच साधेपणानं साजरा करावा – राज्यपालांचे आवाहन

मुंबई (वृत्तसंस्था) : राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी राज्यातल्या सर्व नागरिकांना गुढी पाडवा तसंच नववर्षानिमित्त निमित्त शुभेच्छा दिल्या आहेत. गुढी पाडवा आणि नववर्षाच्या स्वागतासाठी सज्ज होत असतानाच संपूर्ण देश, विशेषतः महाराष्ट्र,...

मुंबईतलं जनजीवन हळूहळू पूर्वपदावर

नवी दिल्ली : टाळेबंदीमधून बाहेर येण्याची प्रक्रीया सुरू झाल्यामुळे मुंबई शहरातले व्यवहार हळूहळू पूर्वपदावर यायला सुरुवात झाली आहे. सम- विषम तारखांनुसार दुकानं सुरू असून,अत्यावश्यक सेवेसाठी टॅक्सी रिक्षाला परवानगी देण्यात...

तुम्ही सुरक्षित राहा, तुमची काळजी शासन घेईल – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा आपत्तीग्रस्तांना दिलासा

सोलापूर : आपत्तीग्रस्त शेतकरी, घरांची पडझड झालेले नागरिक यांच्या पाठिशी शासन खंबीरपणे उभे राहील. कोणालाही वाऱ्यावर सोडणार नाही. तुम्हाला दिलासा देण्यासाठी आम्ही आलो आहोत. तुम्ही सुरक्षित राहा, तुमची काळजी...

वाढदिवसानिमित्त चिमुकलीची मुख्यमंत्री सहाय्यता निधीला मदत

नागपूर : वाढदिवस म्हणजे मौज मस्ती, छान छान कपडे, पदार्थ, मित्र मैत्रिणी यांची चंगळ. मात्र चिमुकल्या सांज संजय सोमकुंवर हिने  10 व्या वाढदिवसाच्या दिवशी मोठ्यानांही लाजवेल असा निर्णय घेऊन आपला...

मुख्यमंत्री यांच्याकडून जळगाव दुर्घटनेतल्या मृतांच्या कुटुंबांना प्रत्येकी २ लाखांची तातडीची मदत जाहीर

मुंबई (वृत्तसंस्था) : जळगाव जिल्ह्यात झालेल्या दुर्घटनेतल्या मृत मजुरांच्या कुटुंबांना प्रत्येकी दोन लाख रुपयांची तातडीची मदत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी जाहीर केली आहे. जखमींच्या उपचाराची खर्चही राज्य सरकार करणार...

राज्यात महिला पोलिसांचे दैनंदिन कामाचे तास कमी करुन ८ तास करण्याचा राज्य सरकारचा निर्णय

मुंबई (वृत्तसंस्था) : राज्यात महिला पोलिसांचे दररोजचे कामाचे तास कमी करुन ८ तासांची पाळी करण्यात आली आहे. महिला, आणि बालकल्याण मंत्री यशोमती ठाकूर यांनी ही माहिती दिली. महिला कर्मचाऱ्यांना...

रायगड जिल्ह्यात घोणसे घाटात झालेल्या अपघातात तीन ठार, २५ जखमी

मुंबई (वृत्तसंस्था) : रायगड जिल्ह्यात म्हसळा तालुक्यातल्या घोणसे घाटात आज सकाळी एका खासगी बसला झालेल्या अपघातात तीन प्रवाशांचा जागीच मृत्यू झाला, तर २५ प्रवासी जखमी झाले. हे सर्वजण म्हसळा...

पुणे, नांदेड, जालना, गडचिरोली जिल्हा रुग्णालयात होणार कॅथलॅब

मुंबई : राज्यातील चार जिल्हा रुग्णालयात अत्याधुनिक कॅथलॅब उभा करण्यासाठी राज्य शासनाने मंजुरी दिली आहे. पुणे, जालना, नांदेड आणि गडचिरोली जिल्हा रुग्णालयात नवीन कार्डियाक कॅथलॅब स्थापन करण्याकरिता कामाच्या अंदाजपत्रक...