मराठवाड्यातल्या सर्व धरणांमधून पाण्याचा विसर्ग सुरु

मुंबई (वृत्तसंस्था) : नांदेड जिल्ह्यात आज सलग दुसऱ्या दिवशीही लख्ख सुर्यप्रकाश असून मागील दोन दिवसात कुठेही पावसाची नोंद झाली नाही.  असं असल तरी जायकवाडी, येलदरी, सिध्देश्वर आदी धरणांमधून पाण्याचा...

दिलीप वळसे पाटील यांनी स्वीकारला गृहमंत्रीपदाचा पदभार

मुंबई (वृत्तसंस्था) : प्रशासकीय कामात राजकीय हस्तक्षेप न करण्याचं राज्याचे नवनिर्वाचित गृहमंत्र दिलीप वळसे- पाटील यांनी आज सांगितलं. माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी राजिनामा दिल्यानंतर गृहमंत्री पदाचा आज पदभार स्वीकारला....

राज्यात आतापर्यंत ८ हजार २०० पोलिस कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : राज्यात आतापर्यंत ८ हजार २०० पोलिस कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण झाली आहे. या काळात ९३ पोलिसांचा कोरोनामुळे मृत्यु झाला, त्यात ७ अधिकाऱ्यांचाही समावेश आहे. कोरोनाबाधित आढळलेल्या ८...

एक पडदा चित्रपटगृह मालकांच्या समस्यां सोडविण्यासाठी सर्वतोपरी सहकार्य करण्याचं राज्य सरकारचं आश्वासन

मुंबई (वृत्तसंस्था) : एक पडदा चित्रपटगृह मालकांच्या समस्यांबाबत शासन सर्वतोपरी सहकार्य करणार असून सध्या अहस्तांतरणीय असलेला चित्रपटगृह परवाना हस्तांतरणीय आणि व्यापारक्षम करावा आणि ही प्रक्रिया सुलभ करावी असे निर्देश...

राज्यात काल ९८२ नवीन कोरोनाबाधित तर १२९३ रुग्ण बरे

मुंबई (वृत्तसंस्था) : राज्यात काल कोरोनाचे ९८२ नवे रुग्ण आढळले. नवीन बाधितांपैकी सर्वाधिक रुग्ण मुंबईतले २७४ आहेत. राज्यात उपचाराधीन रुग्णसंख्या १३ हजार ३११ आहे. काल १ हजार २९३ रुग्ण...

काँग्रेसच्या अध्यक्षपदी राहुल गांधी यांची निवड करण्याचा प्रदेश काँग्रेसचा प्रस्ताव

मुंबई (वृत्तसंस्था) : काँग्रेसच्या अध्यक्षपदी राहुल गांधी यांची निवड करण्याचा प्रस्ताव प्रदेश काँग्रेसनं एकमतानं मंजूर केला आहे. प्रदेश काँग्रेसच्या नवनिर्वाचित प्रतिनिधींची बैठक आज मुंबईत झाली. माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण...

कोरोना विषयक निर्बंध नको असतील तर स्वयंशिस्त पाळा – मुख्यमंत्री

मुंबई (वृत्तसंस्था) : गेल्या काही दिवसांपासून कोरोनाबाधितांच्या संख्येत होत असलेली वाढ पाहता, निर्बंध नको असतील तर नागरिकांनी स्वतःहून शिस्त पाळावी, असं आवाहन मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी केलं आहे. ते...

गोरगरीब, शेतकरी, महिलांना न्याय – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

मुंबई : गेल्या दोन अडीच वर्षातले राज्याच्या प्रगतीवर आलेले मळभ दूर करणारा आणि महाराष्ट्राला देशात एका उंचीवर नेऊन ठेवणारा हा अर्थसंकल्प आहे अशी प्रतिक्रिया मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली...

लसीकरण पूर्ण झालेल्या सरकारी कर्मचाऱ्यांनाच मिळणार रेल्वेचा पास

मुंबई (वृत्तसंस्था) : राज्य सरकारने आता केवळ लसीकरण पूर्ण झालेल्यांनाच लोकलचा पास देण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळं सरकारी कर्मचारी, अत्यावश्यक सेवेतले कर्मचारी, महापालिका कर्मचाऱ्यांना ओळखपत्रावर रेल्वेचा पास मिळणार नाही....

महाविद्यालयांनी स्वायत्तता स्वीकारावी व राष्ट्रीय मानांकन सुधारावे – राज्यपाल भगत सिंह कोश्यारी

मुंबई : राष्ट्रीय शैक्षणिक धोरण महाविद्यालयीन स्वायत्ततेचा पुरस्कार करणारे आहे. स्वायत्त महाविद्यालयांना शैक्षणिक स्वातंत्र्य मिळत असल्यामुळे गुणवत्ता वाढविणे सुलभ होते. यास्तव राज्यातील जास्तीत जास्त महाविद्यालयांनी स्वायत्तता स्वीकारावी व आपले...