राज्यात काल ५ हजार ४२४ रुग्ण बरे
मुंबई (वृत्तसंस्था) :राज्यात काल ५ हजार ४२४ रुग्ण बरे होऊन घरी गेले, ४ हजार ४०८ नव्या रुग्णांची नोंद झाली, तर ११६ रुग्णांचा मृत्यू झाला.
राज्यात आतापर्यंत एकूण ६४ लाख १...
उत्कृष्ट सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांना मिळणार पुरस्कार – सांस्कृतिक कार्यमंत्री सुधीर मुनगंटीवार
मुंबई : राज्य शासनाने दि. ३१ ऑगस्ट २०२२ पासून सुरु होणाऱ्या गणेशोत्सवाकरीता राज्यातील उत्कृष्ट सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांना स्पर्धा घेऊन पुरस्कार देण्याचा निर्णय पर्यटन व सांस्कृतिक कार्य विभागाने घेतला असल्याची...
राज्यात पेट्रोल-डिझेलचे दर कमी करता येणार नसल्याचं अजित पवार यांचं स्पष्टीकरण
मुंबई (वृत्तसंस्था) : पेट्रोल-डिझेलवरील कर कमी केल्यास राज्यावर मोठा आर्थिक बोजा पडेल त्यामुळे पेट्रोल आणि डिझेलवर राज्याकडून लागू कर कमी होण्याची शक्यता नाही, असं उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सांगितलं....
कोरोना लसीकरणाच्या तयारीचा मुख्य सचिवांकडून आढावा
मुंबई : कोरोना लसीकरणासाठी मुख्य सचिव संजय कुमार यांच्या अध्यक्षतेखालील राज्यस्तरीय सुकाणू समितीची पहिली बैठक झाली. यावेळी राज्यात कोरोना लसीकरणासाठी सुरु असलेल्या तयारीचा आढावा मुख्य सचिवांनी घेतला. आरोग्य विभागाचे...
राज्य विधिमंडळाचं हिवाळी अधिवेशन नागपूरऐवजी मुंबई इथं घेतलं जाणार
मुंबई (वृत्तसंस्था) : राज्य विधिमंडळाचं हिवाळी अधिवेशन नागपूरऐवजी मुंबई इथं घेतलं जाणार आहे. यासाठीची शिफारस राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांना केली जाणार असल्याचं, कालच्या मंत्रिमंडळ बैठकीनंतर सांगण्यात आलं.
हिवाळी अधिवेशन येत्या...
शरद पवार यांच्या पोटात दुखत असल्याने त्यांना ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल
मुंबई (वृत्तसंस्था) : राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांच्या पोटात दुखत असल्याने त्यांना काल ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल करण्यात आलं. ही माहिती राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते आणि अल्पसंख्याक मंत्री...
स्मार्ट प्रकल्पांतर्गत ५४१ शेतकरी उत्पादक कंपन्यांच्या प्रकल्प अहवालांना मंजुरी
मुंबई (वृत्तसंस्था) : राज्यात बाळासाहेब ठाकरे कृषी व्यवसाय आणि ग्रामीण परिवर्तन अर्थात स्मार्ट प्रकल्पांतर्गत ५४१ शेतकरी उत्पादक कंपन्यांनी सादर केलेल्या सविस्तर प्रकल्प अहवालांना मंजुरी देण्यात आली आहे अशी माहिती स्मार्ट...
मुंबईच्या संजय गांधी राष्ट्रीय उद्यानातली ‘सावित्री’ ‘सॅटलाईट कॉलर’ ची पहिली मानकरी
मुंबई (वृत्तसंस्था) : मुंबईत पहिल्यांदाच बोरीवलीच्या संजय गांधी राष्ट्रीय उद्यानातल्या एका बिबट्याला 'सॅटलाईट कॉलर' लावली आहे. मानव आणि बिबटया संबंध, तसंच मानवी वस्त्यांमध्ये बिबटे वावरताना त्यांची जीवनशैली अभ्यासण्यासाठी संजय...
सारथीच्या योजनांना कुठेही पैसा कमी पडू दिला जाणार नाही – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचं...
मुंबई (वृत्तसंस्था) : सारथीच्या योजनांना कुठेही पैसा कमी पडू दिला जाणार नाही. तसेच ज्या ज्या विभागात प्रश्न प्रलंबित आहे त्यांच्याकडे तातडीनं पाठपुरावा करून ते मार्गी लावण्यात येतील, असं आश्वासन मुख्यमंत्री...
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे कर्मवीर भाऊराव पाटील यांना विनम्र अभिवादन
मुंबई : कर्मवीर भाऊराव पाटील यांना जयंती निमित्त मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी विनम्र अभिवादन केले आहे.
अभिवादनात मुख्यमंत्री म्हणतात, कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या रयत शिक्षण संस्थेच्या वटवृक्षामुळे कित्येक पिढ्यांच्या रखरखीत जीवनात...









