लोकांचे प्रश्न सोडवितांना सकारात्मकता ठेवा ; कामासाठी मंत्रालयात येणाऱ्या नागरिकांना सचिवांनी भेटले पाहिजे –...
विभागांच्या सचिवांच्या पहिल्या बैठकीत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सूचना
मुंबई : लोकांचे प्रश्न सोडवितांना सकारात्मकता ठेवा, राज्यभरातून मंत्रालयात कामासाठी येणाऱ्या लोकांना सचिवांनी भेटले पाहिजे अशी अपेक्षा व्यक्त करून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केंद्र पुरस्कृत...
शेतकऱ्यांची शेतमालकी कायम राखण्यासाठी ”कम्युनिटी नेचर कन्झरवंसी” या उपक्रमाअंतर्गत ताडोबा फाउंडेशन आणि शेतकऱ्यांमध्ये करार
मुंबई (वृत्तसंस्था) : ताडोबा-अंधारी इथल्या व्याघ्र प्रकल्पाच्या अतिरिक्त क्षेत्रात, खाजगी शेतमालकांच्या जमिनीवर शेतीची जमीनमालकी कायम ठेवून, वन्यजीव व्यवस्थापन उपक्रम राबवले जाणार आहेत. देशातल्या व्याघ्र संवर्धन आणि वन्यजीव व्यवस्थापनासाठीचा ''कम्युनिटी...
मुंबईतील २४ खासगी रुग्णालयांचा परवाना रद्द करण्याची प्रक्रिया सुरु
मुंबई : मुंबईत अग्निशमन प्रतिबंधक नियमांचे नोटिस बजावूनही पालन न केल्याने मुंबईतील २४ खासगी रुग्णालयांचा परवाना रद्द करण्याची प्रक्रिया पालिका प्रशासनाने सुरु केली आहे. काही महिन्यांपूर्वी भंडारा जिल्ह्यातील शासकीय...
खरीप हंगामासाठी पहिल्या टप्प्यात ४० तालुक्यात दुष्काळ जाहीर करायला मंत्रिमंडळाची मंजुरी
मुंबई (वृत्तसंस्था) : राज्यात कमी पावसामुळे काही जिल्ह्यांमध्ये निर्माण झालेली परिस्थिती लक्षात घेता या खरीप हंगामासाठी पहिल्या टप्प्यात ४० तालुक्यात दुष्काळ जाहीर करायला आज मंत्रिमंडळानं मान्यता दिली. नैसर्गिक आपत्तीग्रस्तांना...
जमीन भूसंपादन प्रकरणी मोबदला रकमेची परिगणना करण्याबाबतची कार्यपद्धती निश्चित
मुंबई : राष्ट्रीय आणि राज्य महामार्ग सन्मुख जमिनीच्या भूसंपादन प्रकरणी मोबदल्याच्या रकमेची परिगणना करताना अवलंबावयाची कार्यपद्धत निश्चित करण्यात आली आहे.
राष्ट्रीय आणि राज्य महामार्ग सन्मुख जमिनीच्या भूसंपादन प्रकरणी तसेच विकास...
ऊसाची सर्वाधिक एफआरपी व युरियावरील सबसिडीसाठी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचे आभार – उपमुख्यमंत्री देवेंद्र...
युरिया अनुदान योजना सुरूच राहणार, भारत लवकरच युरियाबाबत स्वयंपूर्ण होणार
मुंबई : केंद्र सरकारने युरियावर 3 वर्षांसाठी सबसिडी देण्याचा तसेच ऊसाची एफआरपी वाढविण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेतल्याने महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना फार मोठा...
राज्यात दहा कोटीहून अधिक लोकांनी घेतला शिवभोजन थाळी योजनेचा लाभ
मुंबई : राज्य शासनाच्या वतीने गरीब व गरजू घटकांसाठी सुरू असलेल्या शिवभोजन थाळी योजनेचा आजपर्यंत दहा कोटीहून अधिक लोकांनी लाभ घेतला आहे. ही योजना सुरू झाल्यापासून आजपर्यंत शिवभोजन योजनेअंतर्गत...
सावित्रीबाई फुले यांच्या राष्ट्रीय स्मारकासाठी निधी उपलब्ध करून देण्याची मुख्यमंत्री एकनाथ शिंदे विधानसभेत यांची...
मुंबई (वृत्तसंस्था) : स्त्री शिक्षणाच्या प्रणेत्या सावित्रीबाई फुले यांचं राष्ट्रीय स्मारक पुण्यातल्या भिडे वाड्यात करण्यासंदर्भात तात्काळ बैठक घेऊन, या राष्ट्रीय स्मारकासाठी आवश्यक तेवढा निधी उपलब्ध करून दिला जाईल, असं मुख्यमंत्री...
‘जिंदाल’ दुर्घटनेतील मृतांना प्रत्येकी पाच लाखांची मदत – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
नाशिक : जिंदाल कंपनीतील दुर्घटनेत मृत्यू पावलेल्यांच्या वरसांना प्रत्येकी पाच लाखांची मदत राज्य शासनाकडून दिली जाणार आहे, तर जखमींवर मोफत उपचार करण्यात येणार असल्याची माहिती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी...
राज्यात काल १ हजार ५५३ नव्या कोरोनाबाधित रुग्णांची नोंद
मुंबई (वृत्तसंस्था): राज्यात काल नव्याने आढळलेल्या कोविड १९ च्या रुग्णांपेक्षा बरे होणाऱ्यांची संख्या जास्त होती. काल १ हजार ६८२ रुग्ण बरे होऊन घरी गेले, १ हजार ५५३ नव्या रुग्णांची...








