कोविडसाठी आरक्षित कोणत्याही रुग्णखाटांची अनधिकृतपणे विक्री होत नाही – इकबालसिंह चहल
मुंबई (वृत्तसंस्था) : मुंबई महानगरपालिका क्षेत्रात कोविडसाठी आरक्षित कोणत्याही रुग्णखाटांची अनधिकृतपणे विक्री होत नसल्याचं पालिकेचे आयुक्त इकबालसिंह चहल यांनी स्पष्ट केलं आहे. यासंदर्भात माध्यमांमध्ये पसरलेलं वृत्त निराधार आणि खोटं...
शैक्षणिक संस्थांमध्ये सुरक्षाविषयक माहिती फलक लावावेत – उपसभापती डॉ.नीलम गोऱ्हे
मुंबई : ‘राज्यात शाळा आणि महाविद्यालयांमध्ये गेल्या वर्षभराच्या काळात एकतर्फी प्रेमातून हल्ले झाल्याच्या काही घटना घडल्या होत्या. त्यांचा तपास आणि पोलिसांकडून काय कार्यवाही करण्यात आली याबाबतचा अहवाल सादर करा....
भाजपासोबत युती करण्याची प्रक्रिया आधीपासूनच सुरू होती – दीपक केसरकर
मुंबई (वृत्तसंस्था) : एकनाथ शिंदे बंडखोर आमदारांनी गुवाहाटीला घेऊन गेल्यावर या गटातल्या एकाला उद्धव ठाकरे यांच्याशी चर्चा करायला पाठवलं होतं. त्यावेळी एकनाथ शिंदे यांची साथ सोडा आपण भाजपासोबत युती करू,...
शेतकऱ्यांना नुकसानभरपाई देणार – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
राज्य मंत्रिमंडळ बैठकीत मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांचे प्रशासनाला युद्धपातळीवर काम करण्याचे निर्देश
मुंबई : गेल्या दोन दिवसांत राज्यातील काही जिल्ह्यांमध्ये अवकाळी पाऊस,गारपीट यामुळे शेती आणि फळ पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून सुमारे...
महाविकास आघाडीकडून पुकारलेल्या बंदला मुंबईसह राज्यात संमिश्र प्रतिसाद
मुंबई (वृत्तसंस्था) : उत्तर प्रदेशातल्या लखीमपूर घटनेचा निषेध करण्यासाठी आणि शेतकरी आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी महाविकास आघाडीतल्या घटक पक्षांनी पुकारलेल्या बंदला मुंबईसह राज्यात अनेक ठिकाणी चांगला प्रतिसाद मिळाला आहे.
राज्यातल्या बहुतेक...
भारताने ‘वेलनेस’ क्षेत्रात जगाला नेतृत्व प्रदान करावे – राज्यपाल भगत सिंह कोश्यारी
मुंबई: आज ‘वेलनेस’ अर्थात निरामय जीवन हा मोठा जागतिक उद्योग झाला आहे. ‘वेलनेस’ म्हणजे केवळ शारीरिक स्वास्थ्य नसून ते शारीरिक, मानसिक व भावनिक संतुलित स्वास्थ्य आहे. ‘वेलनेस’च्या क्षेत्रात भारत...
कोविड-१९ मुळे दोन्ही पालक गमावलेल्या बालकांसाठी जिल्हास्तरावर टास्क फोर्स – महिला व बालविकास विभागाचा...
मुंबई : कोविड-19 आजारामुळे दोन्ही पालक गमावलेल्या बालकांना त्यांचे न्याय्य हक्क मिळवून देऊन त्यांचे यथायोग्य संरक्षण, संगोपन यादृष्टीने आवश्यक उपाययोजना करण्यासाठी जिल्हा स्तरावर जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली कृती दल (टास्क फोर्स)...
शेती महामंडळाच्या जमिनीचे बाह्य स्त्रोताद्वारे सर्वेक्षण करावे – महसूलमंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांचे निर्देश
मुंबई : महाराष्ट्र राज्य शेती महामंडळाच्या जमिनींचे संरक्षण होऊन त्यांचा सुयोग्य वापर करणे आवश्यक आहे. त्यासाठी महामंडळाच्या जमिनीचे बाह्य स्त्रोताद्वारे तातडीने सर्वेक्षण करण्यात यावे, असे निर्देश महसूलमंत्री राधाकृष्ण विखे-...
जिल्हा वार्षिक योजनेच्या निधीतून सार्वजनिक आरोग्य विभागाच्या आठ योजना राबविण्यास मंजुरी – सार्वजनिक आरोग्यमंत्री...
मुंबई : नागरिकांना अधिक चांगल्या आरोग्य सुविधा पुरविता याव्यात यासाठी जिल्हा शल्य चिकित्सक यांच्यामार्फत तीन तर जिल्हा आरोग्य अधिकारी यांच्यामार्फत पाच योजना जिल्हा वार्षिक योजनेच्या निधीतून राबविण्यास मंजुरी देण्यात...
सर्व देशबांधव कोरोनाच्या संकटावर एकजुटीने मात करतील – विधानपरिषद उपसभापती डॉ.नीलम गोऱ्हे
मुंबई : सर्व देशबांधव कोरोनाच्या संकटावर एकजुटीने मात करतील, अशी ग्वाही विधानपरिषदेच्या उपसभापती डॉ.नीलम गोऱ्हे यांनी दिली. लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांनी काल लोकसभेतून भारतातील सर्व राज्य विधिमंडळाचे पीठासीन...









