वैद्यकीय शिक्षण विभागातील पदभरतीची प्रक्रिया लवकरच पूर्ण होणार – वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित देशमुख
मुंबई : महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत वैद्यकीय शिक्षण विभागासाठी आवश्यक असणाऱ्या वर्ग १ आणि वर्ग २ ची पदभरती करण्यात येत असून ही प्रक्रिया लवकरच पूर्ण होणार आहे. तर वैद्यकीय शिक्षण संचालनालयामार्फत...
नगरविकास मंत्री सुभाष देसाई यांच्याकडून कुर्ला इमारत दुर्घटनास्थळाची पाहणी
मुंबई : कुर्ला परिसरातील नाईकनगर सोसायटीच्या दुर्घटनाग्रस्त इमारतीची नगरविकास मंत्री सुभाष देसाई यांनी भेट देऊन पाहणी केली. तसेच जखमींची विचारपूस केली.
नाईकनगर सोसायटीची चार मजली इमारत कोसळून 11 जणांचा मृत्यू...
दुर्लक्षित क्षेत्रांसाठी राज्यात तत्काळ धोरण निश्चिती मोहीम राबवण्यात येणार – उद्योग मंत्री उदय सामंत
मुंबई (वृत्तसंस्था) : महाराष्ट्र हे उद्योगस्नेही राज्य असून ज्या क्षेत्रांवर आतापर्यंत विकासाच्या दृष्टिनं धोरणे आखली गेली नाहीत अशा क्षेत्रासाठी तत्काळ धोरण निश्चित करणार असल्याची माहिती राज्याचे उद्योग मंत्री उदय...
ईस्टरनिमित्त राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांच्या शुभेच्छा
मुंबई:- महाराष्ट्र व गोव्याचे राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांनी ईस्टरनिमित्त नागरिकांना शुभेच्छा दिल्या आहेत.
ईस्टर हा प्रभू येशू ख्रिस्तांच्या पुनरुत्थानाचा दिवस आहे. आज कोरोना संसर्गाच्या कठीण काळात येशू ख्रिस्तांचा मानवता, प्रेम, दया, क्षमा व...
राज्य वन्यजीव कृती आराखड्याला राज्य सरकारची मंजुरी
मुंबई (वृत्तसंस्था) : वन्यजीवांचं संरक्षण आणि संवर्धनासाठी व्यापक उपाययोजना सुचवणाऱ्या राज्य वन्यजीव कृती आराखड्याला राज्य सरकारनं मान्यता दिली आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या राज्य वन्यजीव मंडळाच्या १७...
सोलापुरात राष्ट्रीय महामार्गांचं नितीन गडकरी यांच्या हस्ते लोकार्पण आणि भूमीपूजन
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : केंद्रिय रस्ते विकास आणि वाहतुक मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते आज सोलापुरात ८ हजार १८१ कोटी रुपयांच्या राष्ट्रीय महामार्गांचं लोकार्पण आणि भूमीपूजन झालं. गडकरी यांच्या हस्ते...
राज्यातील ग्रामीण जनतेसाठी ‘ग्राम राजस्व अभियान’ – ग्रामविकास मंत्री गिरीष महाजन
मुंबई : राज्याच्या ग्रामविकास व पंचायत राज विभागांतर्गत ग्रामपंचायती, पंचायत समित्या आणि जिल्हा परिषदेच्या विविध योजनांचा थेट फायदा लाभार्थींना होण्यासाठी राज्यात ‘ग्राम राजस्व अभियान’ राबविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे....
नवी मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीच्या माथाडी कामगारांनी पुकारलेला संप मागे
मुंबई : नवी मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारातल्या कांदा बटाटा मार्केटमध्ये माथाडी कामगारांनी पुकारलेला संप मागे घेतला आहे. एपीएमसी प्रशासनाच्या पुढाकाराने व्यापारी आणि शेतकरी प्रतिनिधींच्या उपस्थितीत बैठकीत यावर...
प्लास्टिकचा थर असलेल्या उत्पादनांवर राज्यात बंदी
मुंबई : प्लास्टिक लेपीत आणि प्लास्टिकचा थर असलेल्या उत्पादनांवर बंदीचा महत्त्वपूर्ण निर्णय राज्य शासनाने घेतला आहे. राज्यातील प्लास्टिकच्या वापरामुळे निर्माण होणाऱ्या गंभीर समस्या लक्षात घेता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी प्लास्टिक...
मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाचे शिर्डी साईबाबा संस्थानाचं विश्वस्त मंडळ बरखास्त करण्याचे आदेश
मुंबई (वृत्तसंस्था) : मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठानं शिर्डी इथल्या साईबाबा संस्थानाचं विश्वस्त मंडळ बरखास्त करण्याचे आदेश दिले आहेत. आठ आठवड्यात नवीन विश्वस्त मंडळ नियुक्त करण्याचे आदेश न्यायालयानं शासनाला दिले...









