आमदार बच्चू कडू यांना २ वर्षांची तुरुंगवासाची शिक्षा
मुंबई (वृत्तसंस्था) : माजी मंत्री आमदार बच्चू कडू यांना नाशिकच्या जिल्हा आणि सत्र न्यायालयाने दोन वर्षांची तुरुंगवासाची शिक्षा ठोठावली आहे. नाशिक महानगरपालिकेत अपंगांसाठीच्या निधीचं विनियोजन योग्यप्रकारे होत नसल्याबद्दल २०१७...
कोरोनामुळे अडचणीत आलेल्या उद्योग, व्यापार क्षेत्राला उभारी देण्यासाठी अभय योजना जाहीर – उपमुख्यमंत्री अजित...
वस्तू व सेवा कर (जीएसटी) अस्तित्वात येण्यापूर्वीच्या विविध करांसंदर्भातील ही योजना असून आवश्यक रकमेचा भरणा करण्यासाठी 1 एप्रिल 2022 ते 30 सप्टेंबर 2022 पर्यंतचा कालावधी
कर कायद्यांतर्गत एका वर्षात वैधानिक...
राज्यातील सर्व पायाभूत विकासप्रकल्पांची कामे नियोजनानुसार ठरलेल्या वेळेत गतीने मार्गी लावा – उपमुख्यमंत्री अजित...
मुंबई :- नागरिकांना विकासकामांचा प्रत्यक्ष लाभ होण्यासाठी राज्यात सुरु असलेली, प्रगतीत असलेली आणि प्रस्तावित विकासकामे नियोजनानुसार ठरलेल्या वेळेत गतीने पूर्ण करण्याचे निर्देश उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज मंत्रालयात झालेल्या...
महात्मा जोतिराव फुले यांच्या जयंतीनिमित्त विधान भवनात अभिवादन
मुंबई : महात्मा जोतिराव फुले यांच्या जयंती निमित्त विधान भवनातील त्यांच्या पुतळ्यास विधानपरिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे आणि माजी उपमुख्यमंत्री तथा विधानसभेचे सदस्य छगन भुजबळ यांनी पुष्पहार अर्पण करुन...
१२० वंदे भारत रेल्वे गाड्यांची निर्मिती लातूरच्या रेल्वे बोगी कारखान्यात होणार
मुंबई (वृत्तसंस्था) : लातूर इथल्या रेल्वे बोगी कारखान्यात बोगी निर्मितीसाठी काढण्यात आलेल्या निविदांची कार्यवाही अंतिम टप्प्यात असून लवकरच करार पूर्णत्वास जाईल. येत्या ऑगस्टपासून हा कारखाना सुरु करण्यासाठी पाठपुरावा सुरु...
मुंबई महानरपालिकेकडे रस्त्यांवर पडलेल्या खड्ड्यांशी संबंधित ४७१ तक्रारी
मुंबई (वृत्तसंस्था) : यंदाच्या पावसाळ्यात मुंबई महानरपालिकेकडे रस्त्यांवर पडलेल्या खड्ड्यांशी संबंधित ४७१ तक्रारी आल्या आहेत. मागच्या वर्षीच्या तुलनेत हे प्रमाण ४० टक्क्यानं जास्त आहे. मिळालेल्या तक्रारींपैकी ३४३ ठिकाणचे खड्डे...
पंढरपूर परिसरात दारुबंदी
मुंबई (वृत्तसंस्था) : आषाढी एकादशी यात्रेनिमित्त पंढरपूर परिसरात दारुबंदी अधिनियमातील कलम १४२ अन्वये ९ ते ११ जुलैपर्यंत शहरासह आजूबाजूच्या पाच किलोमीटर परिसरातील सर्व देशी, विदेशी मद्य, बिअर आणि ताडी विक्री...
वाढत्या कोरोनारुग्ण संख्येच्या पार्श्वभूमीवर शाळा येत्या १५ जूनला सुरू करणार – वर्षा गायकवाड
मुंबई (वृत्तसंस्था) : कोविडवरच्या सद्यस्थितीचा आढावा घेतला जात असून राज्यातल्या शाळा येत्या १५ जूनला योग्य ती खबरदारी घेऊन सुरू करणार असल्याचं, शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी सांगितलं आहे....
मुसळधार पावसाच्या पार्श्वभूमीवर मंत्रालय नियंत्रण कक्ष सतर्क
मुंबई : हवामान खात्याकडून राज्यात पुढील ३ दिवस म्हणजे दिनांक १० जुलै, २०२२ पर्यंत अतिवृष्टी तर कोकण विभागातील सर्व जिल्ह्यांना मुसळधार ते अति मुसळधार (६४ ते २०० मिमी) पावसाचा...
मराठीला अभिजात भाषेचा दर्जा देण्याची राहुल शेवाळे यांची मागणी
मुंबई (वृत्तसंस्था) : मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा देण्याची मागणी खासदार राहुल शेवाळे यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्याकडे केली आहे. याबाबतचं लेखी पत्र त्यांनी काल शहा यांच्याकडे सादर केलं....








