महाआवास अभियान २.० मधील ५ लाख घरे ३१ मार्चपर्यंत बांधण्याचा दृढनिश्चय – ग्रामविकास मंत्री...
मुंबई : ग्रामीण भागातील सामान्य गोरगरीब जनतेला स्वत:च्या हक्काचे छत मिळावे यासाठी ते सातत्याने शासनाकडे मागणी करत असायचे. ही मागणी आपण महाआवास अभियानाच्या पहिल्या टप्प्यात 5 लाख घरे बांधून...
कोयना धरण प्रकल्पग्रस्तांचे प्रलंबित प्रश्न तातडीने मार्गी लावा – उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे निर्देश
मुंबई : कोयना धरण प्रकल्पग्रस्तांच्या अद्ययावत संकलन यादीचे बहुतांश काम पूर्ण झाले असून येत्या 1 मे पासून म्हणजे महाराष्ट्र दिनापासून पात्र प्रकल्पग्रस्तांच्या जमीन वाटपाच्या प्रक्रियेला सुरुवात करण्यात येणार आहे....
ज्येष्ठ पत्रकार पंढरीनाथ सावंत यांना लोकमान्य टिळक जीवनगौरव पत्रकारिता पुरस्कार – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस...
२०१८ साठीचे पत्रकारिता पुरस्कार घोषित यमाजी मालकर यांना पत्रकार सुधाकर डोअीफोडे अग्रलेखन पुरस्कार
मुंबई : पत्रकारिता क्षेत्रातील योगदानाबद्दल दिला जाणारा २०१८ या वर्षासाठीचा लोकमान्य टिळक जीवनगौरव पत्रकारिता पुरस्कार हा ज्येष्ठ...
महाराष्ट्र राज्य नाट्य स्पर्धा व बालनाट्य स्पर्धांना 15 डिसेंबरपर्यंत प्रवेशिका पाठविण्याची मुदत तर 15...
मुंबई : शासनाच्या सांस्कृतिक कार्य संचालनालयाच्या वतीने येत्या 1 जानेवारी 2022 पासून सुरु होणाऱ्या राज्य नाट्य स्पर्धांसाठी हौशी नाट्य संस्थांकडून दिनांक 30 नोव्हेंबर, 2021 पर्यंत प्रवेशिका मागविण्यात आल्या होत्या....
विश्वस्ताच्या भावनेतूनच सरकारचे काम – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
नवी मुंबई उत्सव 2019 चे उद्घाटन
नवी मुंबई : सरकार म्हणजे राज्याचे मालक नसून ते जनतेच्या वतीने राज्याचे विश्वस्त असते, हीच भावना कायम ठेवून आमचे सरकार काम करते ,असे प्रतिपादन राज्याचे मुख्यमंत्री...
एम.एम.आर.डी.ए. नं केली स्थलांतरित कामगारांना पुन्हा बोलवायला सुरुवात
मुंबई (वृत्तसंस्था) : मुंबई महानगर प्राधिकरणाची पायाभूत सुविधा विकासाची कामं करणाऱ्या अभियांत्रिकी कंपन्यांनी काम पुन्हा सुरु करण्याच्या दृष्टीनं स्थलांतरित कामगारांना पुन्हा बोलवायला सुरुवात केली आहे.
काम नसल्यामुळे आपापल्या गावी परत...
मुंबई, नागपूर, पुण्यात मेट्रोची ४२० किमीची कामे वेगात
मुंबई : मुंबई, नागपूर आणि पुणे या तीन महानगरात मेट्रोची 420 किमीची कामे वेगाने सुरु आहेत. यामध्ये मुंबई शहर व उपनगरांमध्ये 340 किमी, पुण्यामध्ये 31.25 किमी व नागपूरमध्ये 38.215 किमी...
शेतकरी आत्महत्याग्रस्त कुटुंबातल्या महिलांना मदतीचा हात देण्यात नाम फाउंडेशनचं कार्य उल्लेखनीय
मुंबई (वृत्तसंस्था) : शेतकरी आत्महत्याग्रस्त कुटुंबातल्या महिलांना मदतीचा हात देण्याचं नाम फाउंडेशनचं कार्य उल्लेखनीय आहे अशा शब्दात अकोल्याच्या जिल्हाधिकारी निमा अरोरा यांनी त्यांच्या कार्याचा गौरव केला आहे. त्या आज अकोला...
प्रत्येक गावाने वृक्ष लागवडीचा संकल्प करावा – आदिवासी विकास मंत्री डॉ. उईके
यवतमाळ : राज्याचे मुख्यमंत्री व वनमंत्री यांच्या अभिनव संकल्पनेतून साकारलेली वृक्ष लागवड मोहीम लोकचळवळ झाली आहे. पर्यावरणाच्या संरक्षणासाठी चार वर्षांत राज्यात ५० कोटी वृक्ष लागवडीचा कार्यक्रम शासनाने हाती घेतला आहे....
बी. जे. खताळ यांना मुख्यमंत्र्यांकडून श्रद्धांजली
मुंबई : राज्याचे माजी मंत्री बी. जे. खताळ यांच्या निधनाने तत्त्वांशी प्रामाणिक राहून राजकारण करणारा एक ज्येष्ठ नेता आपण गमावला आहे, अशा शब्दांत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी श्रद्धांजली वाहिली आहे.
मुख्यमंत्री...








