पत्रा चाळ पुनर्विकास प्रकल्प लवकरच मार्गी लागणार – गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड
672 रहिवाशांच्या पुनर्वसनाकरिता शासन कटिबद्ध : समितीकडून 15 दिवसांत अहवाल अपेक्षित
मुंबई : गोरेगाव येथील पत्रा चाळींच्या पुनर्विकासाचा प्रकल्प लवकरच मार्गी लावून 672 रहिवाशांचे हक्काच्या घरात पुनर्वसन करण्याकरिता शासन कटिबद्ध असून याकामी राज्य शासनाने...
राज्यातील पायाभूत सुविधा व सर्वांगीण विकासासाठी अधिकाऱ्यांनी करचोरी रोखून महसुलवाढीवर भर द्यावा – उपमुख्यमंत्री...
उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडून महसुलवाढीसंदर्भात महत्वाची बैठक
विकासकामांना निधी मिळवून देणाऱ्या विभागांचा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी घेतला आढावा
मुंबई : राज्यातील पायाभूत सुविधा आणि सर्वांगीण विकासाठी महसुलवाढ महत्वाची असून राज्याला महसूल...
लोकशाहीच्या बळकटीकरणासाठी माध्यमांनी सकारात्मक भूमिका बजावावी – अतिरिक्त मुख्य निवडणूक अधिकारी दिलीप शिंदे
मुख्य निवडणूक कार्यालयाची माध्यमांसाठी कार्यशाळा
मुंबई : लोकशाहीच्या बळकटीकरणासाठी राज्यातील माध्यमांनी नेहमीच सकारात्मक भूमिका बजावली असून त्यांचा लौकिक देशपातळीवर आहे. निकोप लोकशाहीसाठी पारदर्शक पद्धतीने, कोणत्याही बाह्य दबावाशिवाय, स्वत:चे मत बनविण्यास...
हाफकिनला राज्य सरकार पूर्ण पाठबळ देणार असल्याची मुख्यमंत्र्यांची ग्वाही
मुंबई (वृत्तसंस्था) : हाफकिन इन्स्टीट्युटमध्ये कोरोना लस तयार करण्याची पूर्ण क्षमता असून राज्य सरकार हाफकिनला पूर्ण ताकद देणार असल्याची ग्वाही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज दिली. त्यांनी आज हाफकिन...
परराज्यात जाणाऱ्या नागरिकांना ‘लालपरी’ ने दिली सुविधा
१५२ लाख कि.मी. ची धाव, १०४ कोटी रुपयांचा खर्च अन् ५ लाखांहून अधिक नागरिकांचा प्रवास
मुंबई : कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावानंतर लॉकडाऊनच्या काळात परराज्यात आपल्या घरी परत जाऊ इच्छिणाऱ्या नागरिकांना एस.टी.च्या...
मानद वन्यजीव रक्षक हे खरे वन्यप्रेमी – मुख्यमंत्री
मुंबई (वृत्तसंस्था) : मानद वन्यजीव रक्षक हे खरे वन्यप्रेमी आहेत आणि जन आणि वन यांना जोडणारा महत्त्वाचा दुवा म्हणून ते काम करतात असं प्रतिपादन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी काल...
सरकारनं जुनी पेन्शन योजना लागू करायला काय हरकत आहे? उद्धव ठाकरे यांचा सवाल
मुंबई (वृत्तसंस्था) : सरकारनं जुनी पेन्शन योजना लागू करायला काय हरकत आहे? असा सवाल माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केला आहे. मोठी महाशक्ती पाठीशी असताना सरकारला भार वाढण्याची चिंता नसावी,...
यशवंतराव चव्हाण मुक्त वसाहत योजनेअंतर्गत लाभार्थी निवडीबाबत शासन निर्णय निर्गमित
मुंबई: विमुक्त जाती, भटक्या जमाती प्रवर्गातील कुटुंबाचे राहणीमान उंचाविणे, त्यांच्या उत्पन्नाचे स्त्रोत वाढवून त्यांना स्थिरता प्राप्त व्हावी, त्यांना विकासाच्या मूळ प्रवाहात येता यावे यासाठी ग्रामीण भागातील विमुक्त जाती, भटक्या...
कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी मोठ्या प्रमाणात चाचण्या व्हाव्यात – देवेंद्र फडणवीस
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : कोरोना बाधित रूग्णांची संख्या दररोज वाढत आहे. कोरोना विषाणूच्या संक्रमणाला रोखायचं असेल तर मोठ्या प्रमाणात कोरोना चाचणी करणं आवश्यक आहे, असं मत विरोधी पक्षनेते देवेंद्र...
कुसुमाग्रज प्रतिष्ठानचा जनस्थान पुरस्कार ज्येष्ठ लेखिका आशा बगे यांना प्रदान
मुंबई (वृत्तसंस्था) : कुसुमाग्रज प्रतिष्ठानचा जनस्थान पुरस्कार ज्येष्ठ लेखिका आशा बगे यांना प्रतिष्ठानचे अध्यक्ष न्यायमूर्ती नरेंद्र चपळगावकर आणि प्रख्यात साहित्यिक महेश एलकुंचवार यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. नाशिकच्या महाकवी कालिदास...











