संत जगनाडे महाराज यांना जयंतीनिमित्त मंत्रालयात आदरांजली

मुंबई : संत जगनाडे महाराज यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या प्रतिमेस सामान्य प्रशासन विभागाच्या सचिव अंशु सिन्हा यांनी येथे पुष्पहार अर्पण करून आदरांजली वाहिली. मंत्रालयात पार पडलेल्या या कार्यक्रमात उपसचिव ज.जी. वळवी तसेच...

मराठी विषय सक्तीचा करण्यासाठी येत्या अधिवेशनात कायदा – मराठी भाषामंत्री सुभाष देसाई

मुंबई :  राज्यात कार्यरत असलेल्या विविध मंडळांच्या शाळांमधून मराठी विषय सक्तीचा करण्यासंदर्भातील कायदा येत्या अधिवेशनात मांडण्यात येणार असून या अनुषंगाने चर्चा करण्यासाठी मराठी भाषा मंत्री सुभाष देसाई यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयात...

सलग दुसऱ्या दिवशी नवीन कोरोना रुग्णांपेक्षा बरे झालेल्यांची संख्या अधिक

मुंबई : राज्यात आज सलग दुसऱ्या दिवशी कोरोनाच्या नवीन रुग्णांपेक्षा बरे झालेल्यांची संख्या अधिक असून आज १२ हजार ३०० रुग्ण बरे झाले तर १० हजार ४२५ नवीन रुग्णांचे निदान...

‘माविम’च्या वतीने मुख्यमंत्री सहायता निधीसाठी ११ लाख ३५ हजार रुपयांची मदत

बचत गटांच्या महिलांच्या एक-एक रुपयाने बनली लाखोंची रक्कम मुंबई : महिला आर्थिक विकास महामंडळाच्या वतीने (माविम) मुख्यमंत्री सहाय्यता निधी कोविड-19 साठी 11 लाख 35 हजार रुपयांची मदत देण्यात आली आहे....

राज्यात काल ५९ हजार ७३ रुग्ण बरे

मुंबई (वृत्तसंस्था) : राज्यात काल ५९ हजार ७३ रुग्ण बरे होऊन घरी गेले. राज्यात आतापर्यंत एकूण ४७ लाख ६७ हजार ५३ रुग्ण बरे झाले आहेत. राज्यातलं रुग्ण बरे होण्याचे...

कोविडची साखळी तोडायची असेल, तर काही काळासाठी का होईना पण कडक निर्बंध लावावेच लागतील...

मुंबई (वृत्तसंस्था) : कोविडची साखळी तोडायची असेल, तर काही काळासाठी का होईना पण कडक निर्बंध लावावेच लागतील, असं मत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी व्यक्त केलं आहे.  राज्यातली कोविड परिस्थिती...

ग्रामीण भागासह शहरी भागाचा समतोल विकास साधत राज्याचा सर्वांगीण विकास करणार;

मुंबई : राज्यातील शेतकरी, कष्टकरी, सर्वसामान्य जनतेच्या विकासासाठी राज्य सरकार कटिबद्ध आहे. ग्रामीण भागासह शहरी भागाचा समतोल विकास साधत राज्याच्या सर्वांगीण विकासाचे सरकारचे उद्दिष्ट असून त्यासाठी राज्याच्या उत्पन्नाचे नवीन स्त्रोत निर्माण करण्यावर...

सहकार क्षेत्रात सामाजिक दायित्व महत्त्वाचे – राज्यपाल भगत सिंह कोश्यारी

राज्यपालांच्या हस्ते दि कल्याण जनता सहकारी बँकेचे समाजसेवा पुरस्कार प्रदान ठाणे : समाजाचे एक घटक या नात्याने आपण सर्वजण समाजाचे देणे लागतो. ही  सामाजिक दायित्वाची भावना सहकार क्षेत्रात अत्यंत महत्त्वाची असल्याचे प्रतिपादन...

स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाअंतर्गत राज्यात विविध ठिकाणी कार्यक्रमांचं आयोजन

मुंबई (वृत्तसंस्था) : ठाणे महापालिकेच्या सहकार्यानं शहरात 'उत्सव ७५ ठाणे' साजरा होत आहे. या उत्सवानिमित्त स्वातंत्र्यदिनी बाईक रॅलीचं आयोजन केलं आहे. या रॅलीत बाईकस्वार संदेश घेऊन मोठी यात्रा काढणार आहेत....

मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे टोलवसुली अधिकारापोटी ‘आयआरबी’कडून ‘एमएसआरडीसी’ला ६ हजार ५०० कोटींचा पहिला हप्ता प्रदान

मुंबई : ‘यशवंतराव चव्हाण मुंबई-पुणे द्रुतगती मार्गा’वरील पथकरवसुली अधिकारापोटी देय रकमेपैकी 6 हजार 500 कोटी रुपयांचा पहिला हप्ता ‘आयआरबी इन्फ्रास्ट्रक्चर’ कंपनीकडून आज राज्य सरकारला प्रदान करण्यात आला. उपमुख्यमंत्री अजित...