सावित्रीबाई फुले महिला शिक्षण दिन सर्वत्र साजरा करणार – शालेय शिक्षण मंत्री प्रा. वर्षा...

मुंबई:  स्त्री शिक्षणाच्या प्रणेत्या, प्रथम शिक्षिका क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांचा ३ जानेवारी हा जन्मदिवस राज्यात साजरा केला जातो. सावित्रीबाई फुले यांचे शैक्षणिक क्षेत्रातील योगदान, त्यांनी आचरणात आणलेली स्त्री उद्धारासाठीची...

जीवनावश्यक वस्तू स्वस्त धान्य दुकानातून उपलब्ध करुन देण्याचे विधान परिषदेचे उपसभापती डॉ नीलम गोऱ्हे...

मुंबई :  राज्यात कोरोना विषाणूचा प्रसार वाढत आहे. याचा मुकाबला करण्यासाठी शासन सर्वतोपरी प्रयत्न करत आहे. नागरिक, व्यापारी, उद्योजक व इतर व्यावसायिकही या संकटाबरोबर लढण्यासाठी सज्ज होऊन आपले योगदान देत...

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने विद्यार्थ्यांचे हित लक्षात घेऊन परीक्षांचे नियोजन करावे – उपसभापती डॉ. नीलम...

नागपूर : महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने विद्यार्थ्यांच्या हिताकडे विशेष लक्ष द्यावे. आयोगामार्फत घेण्यात येणाऱ्या परीक्षा आणि त्यांचे निकाल यांच्या कालावधीत ताळमेळ राखावा. २०२१ च्या  राज्यसेवा परीक्षेच्या मुलाखती लवकर घेऊन निकाल...

काही प्रमाणात उद्योग व्यवसाय सुरु करणार मात्र जिल्ह्यांच्या सीमा बंदच राहतील – मुख्यमंत्री उद्धव...

 नागरिकांनी अनावश्यकरित्या घराबाहेर पडू नये  ताप, सर्दी असल्यास त्वरीत डॉक्टरांना दाखवा मुंबई : राज्यात उद्या म्हणजे 20 एप्रिल पासून आपण कोरोना प्रादुर्भाव नसलेल्या क्षेत्रांत काही प्रमाणात व्यवहार सुरु करत आहोत मात्र जिल्ह्यांच्या सीमा...

पालिकेच्या अधिकाऱ्यांना कोविड 19 बाबतच्या प्रोटोकॉल्सचं कठोर पालन करण्याचे निर्देश

मुंबई (वृत्तसंस्था) : कोविड 19 बाबतच्या प्रोटोकॉल्सचं कठोर पालन करावं असे निर्देश मुंबई महानगरपालिकेचे आयुक्त डॉ. इक्बाल सिंग चहल यांनी पालिकेच्या अधिकाऱ्यांना दिले आहेत. ते कोविड आढावा बैठकीत बोलत...

दर्पण दिनानिमित्त सर्वत्र विविध कार्यक्रमांचं आयोजन

मुंबई (वृत्तसंस्था) : दर्पण दिन आज साजरा होत आहे. दर्पणकार आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांच्या स्मरणार्थ हा दिवस साजरा केला जातो. आज दर्पण दिनानिमित्ताने ठिकठिकाणी ऑनलाईन कार्यशाळा, परिसंवादांचं आयोजन करण्यात आलं...

मराठा आरक्षणाची लढाई सरकार पूर्ण ताकतीने लढणार असून मराठा समाजाने संयम राखावा- मुख्यमंत्री

मुंबई (वृत्तसंस्था) : मराठा आरक्षणाबाबत सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय निराशाजनक असला तरी ही लढाई सरकार पूर्ण ताकतीने लढणार असून जिंकल्याशिवाय राहणार नाही असा विश्वास मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिला असून...

बारावीच्या विद्यार्थ्यांना मिळणार रोजगाराभिमुख शिक्षण; १ ऑक्टोबरपासून नोंदणीस सुरूवात – शालेय शिक्षण मंत्री दीपक...

मुंबई : राज्यातील बारावीच्या 15 हजार विद्यार्थ्यांना शिक्षण व रोजगाराची संधी उपलब्ध होणार आहे. यासाठी टाटा इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायन्सेस सोबत नुकताच सामंजस्य करार करण्यात आला असून यासाठीच्या नोंदणीची...

एंजल ब्रोकिंगने तिस-या तिमाहीचे आर्थिक परिणाम जाहीर केले

मुंबई: एंजल ब्रोकिंग लिमिटेडने ३१ डिसेंबर २०२० रोजी संपलेल्या त्रैमासिक व नऊ महिन्यांचे अन-ऑडिटेड एकत्रित आर्थिक परिणाम जाहीर केले. कंपनीने एकूण इक्विटी मार्केट शेअरमध्ये वार्षिक स्तरावर मजबूत ३८४ बीपीएसची वाढ...

३ टक्के व्याज सवलतीच्या योजनेचा लाभ घ्यावा – पशुसंवर्धन मंत्री सुनील केदार

मुंबई : राज्यातील पशुपालन व दुग्ध व्यवसायाच्या प्रगतीसाठी केंद्र शासनाने पशुसंवर्धन पायाभूत सुविधा विकास निधी अंतर्गत १५ हजार कोटींचा निधी राज्य शासनाला दिला असून, राज्यातील इच्छुक व्यावसायिक, उद्योजक व...