जिल्हानिहाय कोरोना अपडेट

मुंबई (वृत्तसंस्था) : नवी मुंबईत काल १२६ रुग्ण बरे होऊन घरी गेले. जिल्ह्यात गेले दोन दिवस रुग्ण संख्या वाढत आहे. काल रुग्णसंख्या १७५ वर पोचली. सध्या १ हजार १८४...

राज्यात आज सर्वत्र गणरायाचं आगमन

मुंबई (वृत्तसंस्था) : राज्यात आज सर्वत्र गणरायाचं आगमन झालं. गणेशोत्सवाच्या निमित्ताने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जनतेला शुभेच्छा दिल्या आहेत. हा उत्सव, लोकांच्या मनात चैतन्य आणि आनंद फुलवत राहील असं...

रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, पुणे, कोल्हापूर आणि सातारा जिल्ह्यासाठी रेड अलर्ट जारी

मुंबई (वृत्तसंस्था) : अतिवृष्टीमुळं उद्भवलेल्या पूरस्थितीचा सामना करण्यासाठी राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दलाच्या ९ तुकड्या राज्यात तैनात करण्यात आल्या आहेत.रायगड जिल्ह्यात सावित्री आणि काळ नद्यांचं पाणी महाड शहरात घुसलं असून...

राज्यातील ग्रामीण जनतेसाठी ‘ग्राम राजस्व अभियान’ – ग्रामविकास मंत्री गिरीष महाजन

मुंबई : राज्याच्या ग्रामविकास व पंचायत राज विभागांतर्गत ग्रामपंचायती, पंचायत समित्या आणि जिल्हा परिषदेच्या विविध योजनांचा थेट फायदा लाभार्थींना होण्यासाठी राज्यात ‘ग्राम राजस्व अभियान’ राबविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे....

मंत्रालय परिसरात अत्याधुनिक दर्जाच्या स्वच्छतागृहांचा आराखडा सादर करा – पालकमंत्री अस्लम शेख यांचे निर्देश

मुंबई : राज्यभरातून दररोज मंत्रालयात येणाऱ्या नागरिकांसाठी मंत्रालयाच्या परिसरात अत्याधुनिक दर्जाची स्वच्छतागृहे उभारण्याचा आराखडा येत्या सात दिवसात सादर करण्याचे निर्देश वस्त्रोद्योगमंत्री तथा मुंबई शहरचे पालकमंत्री अस्लम शेख यांनी येथे...

‘बारा बलुतेदारांच्या प्रतिनिधींनी’ विधानसभा अध्यक्षांसमोर मांडल्या आपल्या व्यथा

मुंबई : पारंपारिक गावगाड्यातील महत्वाचे घटक असणाऱ्या परंतु अद्यापही अनुदान, आरक्षणादि अनेक लाभांपासून वंचित असणाऱ्या बारा बलुतेदारांच्या तसेच भटके-विमुक्त समाजाच्या प्रतिनिधींनी विधानसभा अध्यक्ष नाना पटोले यांच्या दालनात आपल्या व्यथा...

दादासाहेब फाळके चित्रनगरीचा पुर्नविकास करण्यात येणार – सांस्कृतिक कार्य मंत्री अमित देशमुख

मुंबई : दादासाहेब फाळके चित्रनगरी अर्थात फिल्मसिटी येथे सध्या अनेक मराठी आणि हिंदी मालिका आणि सिनेमांचे चित्रीकरण मोठ्या प्रमाणावर सुरु आहे. त्यामुळेच लवकरच अत्याधुनिक आणि चित्रीकरणासाठी आवश्यक असणाऱ्या सर्व सोयी...

‘लॉकडाऊन’मध्ये उदयपूरऐवजी नांदेडला पोहोचलेल्या ‘ति’ला मिळाला निवारा!

मुंबई (वृत्तसंस्था) : नांदेड जिल्हा प्रशासनातील संवेदनशील अधिकारी व कर्मचारी यांच्या समयसूचकतेमुळे एका परप्रांतीय  मतिमंद महिलेला मिळाला हक्काचा निवारा नुसता निवाराच नव्हे, तर लॉकडाउननंतर तिला तिचे हक्काचे घर मिळणार आहे....

नांदगाव येथील राख तलाव बाधित रहिवाशांच्या समस्या सोडविण्यासाठी उपाययोजना करणार – पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे

मुंबई : नागपूर जिल्ह्यातील नांदगाव परिसरात औष्णिक विद्युत केंद्रातील राख टाकल्यामुळे रहिवाशांच्या जमिनी बाधित झाल्या आहेत. या रहिवाशांना जमिनीचा योग्य मोबदला मिळावा, बाधितांना पात्रतेनुसार रोजगार मिळावा, पेंच नदीपात्रातील पुराच्या...

महापालिकांच्या मैदानांवर दिव्यांग क्रीडापटूंसाठी सुविधा उपलब्ध कराव्यात – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

मुंबई : दिव्यांग खेळाडूंना सराव करण्यासाठी महानगरपालिकांच्या मैदानांवर आवश्यक सुविधा उपलब्ध करुन द्याव्यात, असे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज दिले. दिव्यांगांना समाजाच्या मुख्य प्रवाहात आणण्याकरिता त्यांच्यासाठी अडथळामुक्त वातावरण तयार करण्यावर...