राज्यात अनेक ठिकाणी तापमानात घट

मुंबई (वृत्तसंस्था) : राज्यात आज अनेक ठिकाणी थंडीत वाढ झाली. मुंबईत १३ पूर्णांक २ दशांश सेल्सियस किमान तपमानाची नोंद सांताक्रुझमध्ये झाल्याचं हवामान विभागानं कळवलं आहे. नाशिक जिल्ह्यात थंडीचा कडाका...

जनतेचा एकही पैसा वाया जाणार नाही याकडे कटाक्षाने लक्ष द्या – सचिवांच्या बैठकीत मुख्यमंत्री...

मुंबई : जनतेने शासनावर टाकलेला विश्वास सार्थ ठरविण्यासाठी आणि महाराष्ट्राला देशात अग्रेसर करण्यासाठी विकासकामे करताना जनतेचा एकही पैसा वाया जाणार नाही याकडे प्रशासनातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी कटाक्षाने लक्ष द्यावे, असे प्रतिपादन...

वागशीर या सहाव्या स्कॉर्पीन श्रेणीतल्या पाणबुडीचं मुंबईत जलावतरण

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : ‘मेक इन इंडिया’ उपक्रमाअंतर्गत नौदलाच्या मुंबईतल्या माजगाव डॉक लिमिटेडनं आपली गौरवशाली वाटचाल सुरू ठेवली आहे. प्रोजेक्ट-७५ अंतर्गत माजगाव डॉक मध्ये बांधण्यात आलेल्या वागशीर या सहाव्या...

ग्रामीण भागातील मृत्यूदर वाढू देऊ नका

सोलापूर येथे कोरोना विषाणू निर्मूलनासाठी उपाययोजनांच्या आढावा बैठकीत महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांचे प्रशासनाला निर्देश सोलापूर : कोरोना विषाणूचा संसर्ग रोखण्यासाठी जिल्हा प्रशासन व्यापक प्रमाणात प्रयत्न करीत आहे. सोलापूर शहरातील रूग्णसंख्या...

राज्यात कोरोना बाधित १८७९ रुग्ण बरे होऊन घरी

राज्यात आज १००८ नवीन रुग्णांचे निदान; एकूण रुग्ण ११ हजार ५०६ – आरोग्यमंत्री राजेश टोपे यांची माहिती मुंबई: राज्यात आज १०६ कोरोनाबाधित रुग्णांना घरी सोडण्यात आले असून आतापर्यंत राज्यभरात  १८७९...

अजित पवार आणि सुनेत्रा पवार यांनी केली पंढरपूर इथं विठ्ठल-रुक्मिणीची शासकीय महापूजा

मुंबई (वृत्तसंस्था) : कार्तिक एकादशी निमित्त उपमुख्यमंत्री अजित पवार आणि सुनेत्रा पवार यांनी आज पंढरपूर इथं विठ्ठल-रुक्मिणीची शासकीय महापूजा केली. यावेळी मानाचे वारकरी कवडुजी भोयर, कुसुमबाई भोयर, सोलापूरचे पालकमंत्री...

स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त गांधी जयंतीदिनी विविध उपक्रम – सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार

मुंबई : जनाजनात आणि मनामनांत राष्ट्रभक्ती जागृत व्हावी यादृष्टीने राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या जयंती दिनी भव्यदिव्य कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले असून, त्याच दिवशी ‘हॅलो ऐवजी वंदे मातरम्’ अभियानाचा शुभारंभ...

आजपासून सर्व जिल्ह्यात क्षयरुग्ण आणि कुष्ठरुग्ण शोध अभियान सुरु

मुंबई (वृत्तसंस्था) : राज्यात आजपासून सर्व जिल्हा तसंच महानगरपालिका क्षेत्रात “संयुक्त सक्रिय क्षयरुग्ण आणि कुष्ठरुग्ण शोध अभियान” राबवलं जाणार आहे. आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी ही माहिती दिली. महिनाभराच्या या अभियानात...

पावसाळ्यात आपत्तीच्या दृष्टीने यंत्रणांत समन्वय ठेवा; रोगराई वाढणार नाही याची काळजी घ्या – मुख्यमंत्री...

आपत्ती व्यवस्थापनाची मान्सूनपूर्व आढावा बैठक मुंबई : सध्या आपण कोविडचा मुकाबला करीत असतांनाच येणाऱ्या पावसाळ्यात उद्भवणाऱ्या आपत्तींना देखील आपल्याला समर्थपणे तोंड द्यायचे आहे, त्यादृष्टीने सर्व यंत्रणांनी एकमेकांत चांगला समन्वय ठेऊन काम...

कोरोनाच्या संकटाचा सामना करण्यासाठी सर्व बाजूंनी मदतीचा ओघ सुरु

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : कोरोना विषाणूचं संकट भीषण होत चाललं आहे. या पार्श्वभूमीवर प्रधानमंत्री केयर्स, प्रधानमंत्री सहायता निधी, मुख्यमंत्री सहायता निधी या कोशात सर्व बाजूंनी मदतीचा ओघ सुरु झाला...