बालकांचे मदतीचे हात अन् शुभेच्छांसह मुख्यमंत्र्यांचे शुभाशिर्वाद

आयुषच्या बाबांनी मुख्यमंत्री सहाय्यता निधीस दिले ११ हजार रुपये मुंबई : राज्यभरातील चिमुरडी बालमंडळी कोरोना विषाणु विरूद्धच्या लढ्यात शासनासमवेत सहभागी होत असून आपल्या वाढदिवसाचा खर्च टाळून ही रक्कम मुख्यमंत्री सहाय्यता निधीत जमा...

नोकरी करणाऱ्या मागासवर्गीय महिलांना शासकीय वसतिगृहात प्रवेशासाठी अर्ज करण्याचे आवाहन

मुंबई : नोकरी करणाऱ्या मागासवर्गीय महिलांकरिता शासनामार्फत मोफत निवास व्यवस्था शासकीय महिला वसतिगृहात करण्यात येते. बोरिवली येथील वसतीगृहात प्रवेश घेण्यासाठी १५ ते ३० एप्रिल दरम्यान अर्ज करण्याचे आवाहन समाजकल्याण विभागाचे...

सुरक्षित स्थळी हलवलेल्या रहिवाशांची कोविड-१९ चाचणी करण्यात येणार

मुंबई (वृत्तसंस्था) : मुंबईत निसर्ग चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर सुरक्षित स्थळी हलवलेल्या रहिवाशांची कोविड-१९ चाचणी करण्यात येणार आहे. त्यांना निवारा शिबिरांमधे २ दिवस निरीक्षणाखाली ठेवल्यानंतरच घरी जाता येईल. आयुक्त इक्बालसिंग चहल यांनी...

अर्थव्यवस्था पुनरुज्जीवनाच्या उपाययोजना सुचवण्यासाठी अकरा तज्ज्ञ सदस्यांची समिती स्थापन – उपमुख्यमंत्री अजित पवार यांची...

30 एप्रिलपर्यंत अहवाल मुंबई : कोरोनामुळे ठप्प झालेल्या राज्य अर्थव्यवस्थेचे पुनरुज्जीवन करण्यासंदर्भात प्रभावी उपाययोजना सुचविण्यासाठी अकरा तज्ज्ञ सदस्यांची समिती स्थापन करण्यात आली आहे. ही समिती 30 एप्रिलपर्यंत आपला अहवाल सादर करणार...

मुंबई शहर जिल्ह्यासाठी सर्वसाधारण योजनेचा १४० कोटी रुपयांचा वाढीव प्रारुप आराखडा

पालकमंत्री अस्लम शेख यांच्या मागण्या अर्थमंत्र्यांनी केल्या मान्य मुंबई : मुंबई शहराचा सन 2020-21 चा जिल्हा वार्षिक योजनेच्या सर्वसाधारण योजनेसाठीच्या  104 कोटींच्या निधीची मर्यादा 35 कोटी रुपयाने वाढविण्याची मुंबई शहराचे पालकमंत्री...

विद्यापीठांनी ‘बांबू मिशन’ यशस्वी करण्यासाठी पुढाकार घ्यावा – राज्यपाल भगत सिंह कोश्यारी

कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या पुढाकाराने आयोजित चर्चासत्राचे उद्घाटन मुंबई : बांबू केवळ गवत किंवा वृक्ष नसून गरीब, शेतकरी व आदिवासी जनतेला स्वयंरोजगार देणारे महत्त्वपूर्ण साधन आहे. आत्मनिर्भर भारताच्या...

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिले, राज्यातल्या प्रकल्पांचा आढावा घेण्याचे आदेश

मुंबई (वृत्तसंस्था) : महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यात सुरु असलेल्या काही प्रकल्पांचा आढावा घेण्याचे आदेश दिले आहेत. यामध्ये ५०५ किलोमीटर लांबीच्या बुलेट ट्रेन प्रकल्पाचा समावेश असून यातला १५५...

राज्यात एनसीसीच्या विस्तारासाठी राज्य शासनाकडून सर्व सहकार्य – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

मुंबई : लष्करी शिस्तीचे विद्यार्थ्यांना घडवणारे संघटन म्हणून राष्ट्रीय छात्र सेना अर्थात एनसीसीची ओळख आहे. राज्यातील विद्यार्थ्यांचा यामध्ये सहभाग वाढावा, यासाठी राज्यात एनसीसी विस्तार करत आहे. या प्रक्रियेला राज्य...

‘ग्लोबल वॉर्मिंग’ विरुद्ध लढण्यासाठी पर्यावरण संवर्धन व्हावे – वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांचे आवाहन

मुंबई : भारत आणि युरोपीय देशातील सांस्कृतिक संबंध, व्यापार-उद्योगाला प्रोत्साहन देत असतानाच “इन्वेन्शन आणि इनोवेशन” चा प्राधान्याने विचार करावा व वसुंधरेच्या रक्षणासाठी पर्यावरण संवर्धनाचे कार्य वाढावे; यासाठी महाराष्ट्र सतत...

नीला सत्यनारायणन यांच्या निधनाचे वृत्त धक्कादायक; राज्याने कुशल प्रशासक, संवेदनशील साहित्यिक गमावला – उपमुख्यमंत्री...

मुंबई : सेवानिवृत्त आयएएस अधिकारी, राज्याच्या पहिल्या महिला निवडणुक आयुक्त, ज्येष्ठ साहित्यिक श्रीमती नीला सत्यनारायण यांच्या निधनाची बातमी ऐकून धक्का बसला. प्रशासकीय सेवा आणि साहित्य क्षेत्रात येऊ इच्छिणाऱ्या युवकांसाठी...