कोविड-१९ च्या पार्श्वभूमीवर शैक्षणिक वर्ष २०२०-२१ साठीचा पाठ्यक्रम कमी – शालेय शिक्षण मंत्री प्रा....
मुंबई : कोविड १९ या विषाणूच्या प्रादुर्भावामुळे शैक्षणिक वर्ष २०२०-२१ मध्ये प्रचलित पद्धतीप्रमाणे शाळा सुरु झालेल्या नाहीत. विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये यासाठी इयत्ता १ ली ते १२ वी...
राज्यातील तंबाखू मुक्ती केंद्रातून साडेपाच लाख रुग्णांवर उपचार
‘जागतिक तंबाखू विरोधी दिनी’ आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी घेतली महाराष्ट्र तंबाखू मुक्त करण्याची शपथ
मुंबई : जागतिक तंबाखू विरोधी दिनानिमित्त आज राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी राज्यातील जनतेला तंबाखू मुक्तीची शपथ...
बरे होण्याची मिळतेय हमी, कोरोना होतोय कमी!
जिल्ह्यात पाच रूग्ण बरे झाल्याने डिस्चार्ज
बुलडाणा : कोरोना विषाणूने पूर्ण जगाला आपले अस्तित्व दाखवून जगच लॉकडाऊन केले. जिल्ह्यातही नागरिकांनी कोरोनाची धास्ती घेतली. प्रशासनाच्या प्रभावी उपाययोजनांमुळे कोरोनाचे अस्तित्व बंदीस्त करण्यात यश...
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केला डॉक्टरांच्या सेवा, समर्पणाला सलाम
राष्ट्रीय डॉक्टर दिनानिमित्त पत्राद्वारे शुभेच्छा
मुंबई : कोरोना विषाणुच्या युद्धातील बिनीचे शिलेदार म्हणून राज्यातील डॉक्टर योद्ध्यांचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राष्ट्रीय डॉक्टर दिनाचे औचित्य साधून आभार मानले आहेत. डॉक्टरांच्या सेवा...
महिला धोरण सर्वसमावेशक बनवणार – महिला व बालविकास मंत्री मंगल प्रभात लोढा
मुंबई : चौथे महिला मसुदा धोरण आपण सर्वसमावेशक बनवणार असून विभागाने या धोरणाचा मसुदा लवकरात लवकर मंत्रिमंडळ बैठकीत सादर करावा असे निर्देश महिला व बालविकास मंत्री मंगल प्रभात लोढा...
जोपर्यंत लस येत नाही तो पर्यंत कोरोना विरुद्धची लढाई सुरूच राहील; जनतेच्या सहकार्याशिवाय नियंत्रण...
महापालिकेच्या माध्यमातून ‘मिशन नाशिक झिरो’चे उद्घाटन
नाशिक : जोपर्यंत लस येत नाही तो पर्यंत कोरोना विरुद्धची लढाई सुरूच राहील. जनतेच्या सहकार्याशिवाय यावर नियंत्रण मिळवता येणे शक्य नाही, असे प्रतिपादन राज्याचे...
क्रांतिसिंह नाना पाटील यांना जयंतीनिमित्त मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे अभिवादन
मुंबई : थोर स्वातंत्र्यसेनानी क्रांतिसिंह नाना पाटील यांना जयंतीनिमित्त मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी अभिवादन केले. मातोश्री निवासस्थानी मुख्यमंत्री श्री.ठाकरे यांनी क्रांतिसिंह नाना पाटील यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन...
कर्तव्य समजून मानवी हक्कांचे संरक्षण करण्याचे राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांचे आवाहन
मुंबई : नागरिकांनी मानवी हक्काचे संरक्षण हे कर्तव्य समजून केले पाहिजे. तसेच गरीब, दुर्बल आणि दिव्यांग व्यक्तींच्या हक्कांचे संरक्षण व विकास करणे आवश्यक असल्याचे प्रतिपादन राज्यपाल भगत सिंह कोश्यारी...
रिझर्व्ह बँकेने कर्जवसुली स्थगितीसाठी ‘सल्ल्या’ऐवजी सर्व बँकांना व वित्तीय संस्थांना स्पष्ट निर्देश द्यावेत –...
मुंबई : ‘कोरोना’ प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर शक्तिकांत दास यांनी जाहीर केलेल्या निर्णयांमुळे अर्थव्यवस्था सावरण्यास काही अंशी मदत होणार असल्याचे सांगून उपमुख्यमंत्री तथा वित्त व नियोजनमंत्री अजित पवार...
येत्या १५ दिवसात महामार्ग वाहतुकीसाठी सुरक्षित करावा- पालकमंत्री दीपक केसरकर
सिंधुदुर्गनगरी : येत्या १५ दिवसात महामार्गावरील सर्व धोकादायक ठिकाणी योग्य त्या उपाययोजना करून महामार्ग वाहतुकीसाठी सुरक्षित करावा, अशा सूचना पालकमंत्री दीपक केसरकर यांनी कणकवली येथे दिल्या.
कणकवली शासकीय विश्रामगृह येथे...










