विकास झालाच पाहिजे पण त्यासाठी पर्यावरणाचा बळी दिला जाऊ नये असं खासदार सुप्रिया सुळे...
मुंबई (वृत्तसंस्था) : विकास झालाच पाहिजे पण त्यासाठी पर्यावरणाचा बळी दिला जाऊ नये असे मत खासदार सुप्रिया सुळे यांनी व्यक्त केले. माणगाव नजिक वडघर येथील साने गुरूजी राष्ट्रीय स्मारकात...
द्रौपदी मुर्मू यांच्या निवडीने महिला सबलीकरणाचा गौरव – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
मुंबई : भारताने नेहमीच महिला सबलीकरणासाठी पहिले पाऊल टाकून जगासमोर आदर्श ठेवला आहे. याच परंपरेचा गौरव आणि अभिमान म्हणून राष्ट्रपतीपदी श्रीमती द्रौपदी मुर्मू यांची निवड ओळखली जाईल. आदिवासी समाजातून...
मुंबई मेट्रो मार्गिका ७ आणि २ अ वरून गेल्या वर्षभरात तब्बल २ कोटी प्रवाशांनी...
मुंबई (वृत्तसंस्था) : मुंबई मेट्रोच्या मेट्रो मार्गिका ७ आणि २ अ वरून गेल्या वर्षभरात तब्बल २ कोटी प्रवाशांनी प्रवास केला आहे. मेट्रो टप्पा १ सुरु झाल्यानंतर दिवसाला सरासरी ३० हजार...
गर्दी नियंत्रणात आणली नाही तर गेल्या वर्षीप्रमाणे गंभीर स्थिती निर्माण होईल – उच्च न्यायालय
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : कोविड १९ च्या पार्श्वभूमीवर मुंबईत सार्वजनिक ठिकाणी गर्दी नियंत्रणात आणली नाही तर गेल्या वर्षीप्रमाणे रूग्णसंख्येची गंभीर स्थिती निर्माण होईल, असं मुंबई उच्च न्यायालयानं आज सांगितलं. गेल्या...
मुंबईत काल ३ हजार ३९ नवीन रुग्णांची नोंद
मुंबई (वृत्तसंस्था) : मुंबईत काल ४ हजार ५२ रुग्ण बरे झाल्यानं त्यांना घरी पाठवले. आतापर्यंत ६ लाख ६४ हजार ३५ रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. काल ३ हजार ३९ नवीन...
मंत्रिमंडळाच्या पहिल्या बैठकीत लपुन-छपून बहुमत कसं सिद्ध करता येईल यावर चर्चा – माजी मुख्यमंत्री...
मुंबई (वृत्तसंस्था) : मंत्रिमंडळाच्या पहिल्या बैठकीत अडचणीत असलेल्या शेतकऱ्यांना मदत देण्यावर चर्चा करण्याऐवजी लपुन-छपून बहुमत कसं सिद्ध करता येईल, यावर चर्चा करण्यात नव्या सरकारनं धन्यता मानली अशी टीका माजी...
राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांचा सिंचन घोटाळ्यात सहभाग नसल्याचं प्रतिज्ञापत्र लाचलुचपत प्रतिबंधक विभागानं...
मुंबई (वृत्तसंस्था) : राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांचा सिंचन घोटाळ्यात सहभाग नसल्याचं प्रतिज्ञापत्र लाचलुचपत प्रतिबंधक विभागानं आज मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपिठासमोर सादर केलं. सिंचन घोटाळ्याप्रकरणी सिंचन विभागाशी...
राज्यात कोरोना संसर्गावर नियंत्रण मिळवण्यासाठी केंद्र सरकार विशेष पथक पाठवणार
मुंबई (वृत्तसंस्था) : राज्यात कोरोना संसर्गावर नियंत्रण मिळवता यावं, यासाठी केंद्र सरकार एक विशेष पथक पाठवणार आहे. असंच एक पथक केरळातही पाठवलं जाणार आहे. देशभरात सर्वत्रच कोरोनाबाधितांच्या संख्येत घट...
कोरोनाची तिसरी लाट टाळण्यासाठी, नियमांचे कठोर पालन करावेच लागेल : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे
हॉटेल, रेस्टॉरंटना वेळ वाढवून देण्यासाठी पहिल्या टप्प्यातील निर्बंध शिथिलतेचा आढावा घेणार
मुंबई : राज्यात काही जिल्ह्यात पहिल्या टप्पा म्हणून काही निर्बंध शिथिल केले आहेत. त्याबाबतच्या परिणामांचा आणि अजूनही गंभीर परिस्थिती...
वारकरी संप्रदायातले ज्येष्ठ कीर्तनकार बाबामहाराज सातारकर यांचं निधन
मुंबई (वृत्तसंस्था) : वारकरी संप्रदायातले ज्येष्ठ कीर्तनकार हरी भक्त परायण बाबामहाराज सातारकर यांचं आज पहाटे नवी मुंबईत वृध्दापकाळानं निधन झालं. ते ८८ वर्षांचे होते. नेरूळ इथं राहत्या घरी त्यांनी...











