पंचायतराज संस्था पदाधिकाऱ्यांनी गावाला स्वयंपूर्ण, गावकऱ्यांना आत्मनिर्भर बनवावे – राज्यपाल भगत सिंह कोश्यारी
जिल्हा परिषदा, पंचायत समित्यांना यशवंत पंचायतराज पुरस्कार प्रदान
मुंबई : पंचायतराज संस्थांच्या पदाधिकाऱ्यांनी गावकऱ्यांना मोफत सुविधांचा लाभ मिळवून देण्याच्या मागे लागू नये. त्यामुळे ग्रामस्थ परावलंबी होतात. विकासाला चालना देण्यासाठी गावाला स्वयंपूर्ण...
संशोधन वृत्तीबरोबरच मूल्यांचे भानही नव्या पिढीत रुजवावे – यशोमती ठाकूर
मुंबई (वृत्तसंस्था) : संशोधन वृत्तीबरोबरच मूल्यांचे भानही नव्या पिढीत रुजवावे, असे आवाहन महिला आणि बालविकास मंत्री यशोमती ठाकूर यांनी शिक्षकांना केले आहे. शालेय शिक्षण विभागाने अमरावती जिल्ह्यात आयोजित केलेल्या...
रत्नागिरी जिल्ह्यातील पत्रकार हल्लाप्रकरणी एसआयटीमार्फत तपास सुरु – उपमुख्यमंत्री
मुंबई : रत्नागिरी जिल्ह्यातील पत्रकार शशिकांत वारीशे यांच्या अपघाती मृत्युप्रकरणी एसआयटीमार्फत तपास सुरु असून हे प्रकरण फास्ट ट्रॅक कोर्टात चालविण्यात येईल, अशी माहिती उपमुख्यमंत्री व गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी...
जागतिक पातळीवर तंत्रज्ञानात होत असलेले बदल ॲग्रोव्हिजनच्या माध्यमातून शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवण्यात यश – उपमुख्यमंत्री देवेंद्र...
मुंबई (वृत्तसंस्था) : जागतिक पातळीवर तंत्रज्ञानात होत असलेले बदल ॲग्रोव्हिजनच्या माध्यमातून शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवण्यात यश आल्याचं प्रतिपादन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काल नागपूरमध्ये केलं. २४ नोव्हेंबरपासून सुरू असलेल्या 'ॲग्रो व्हिजन' या...
अहमदनगर इथं आंतरराष्ट्रीय सहकार संवाद आणि मेळावा
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : पतसंस्था चळवळ ग्रामीण भागात मोठया प्रमाणावर रुजली असून, या सेवा देणाऱ्या संस्था असल्यानं सहकारी पतसंस्थांनी नियमांचं पालन करुन पारदर्शक कारभार करावा, असं प्रतिपादन सहकार आणि...
राज्यात कोरोनाच्या चौथ्या लाटेची शक्यता नाही – राजेश टोपे
मुंबई (वृत्तसंस्था) : राज्यात कोवीडच्या चौथ्या लाटेची सुतराम शक्यता दिसत नाही, असं आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी म्हटलं आहे. ते आज नागपुरात बातमीदारांशी बोलत होते. राज्यात कोरोनामुक्तीचा दर ९८...
एंजल ब्रोकिंगने १ लाखांपेक्षा अधिक मासिक ग्राहकांची नोंदणी केली
मुंबई : भारतातील सर्वात मोठ्या स्वतंत्र पूर्णपणे सेवा देणा-या डिजिटल ब्रोकिंग कंपनीपैकी एक एंजल ब्रोकिंग लिमिटेडने मार्च २०२० मध्ये लॉकडाउन सुरू झाल्यापासून महिन्याला १ लाखांपेक्षा जास्त नवे मासिक अकाउंट उघडण्याची...
जलदूत – जलसंवर्धन रथाचा शुभारंभ
निसर्गाचे पावित्र्य राखण्याकरिता जलसंवर्धन आवश्यक - कुलगुरू डॉ. मुरलीधर चांदेकर
क्षेत्रीय लोक संपर्क ब्यूरोच्या वतीने जलशक्ती अभियानाची चित्ररथाद्वारे जनजागृती
अमरावती : भारत सरकारच्या क्षेत्रीय लोक संपर्क ब्यूरो व राष्ट्रीय सेवा योजना...
अमरावती महसूल विभागात पाच प्रकारच्या कीटकनाशकांच्या विक्री, वितरण, वापरास बंदी – कृषिमंत्री डॉ. अनिल...
मुंबई : कीटकनाशकांच्या वापरामुळे शेतकरी व शेतमजुरांना विषबाधा झालेल्या घटनेची गंभीर दखल घेऊन अमरावती महसूल विभागातील अकोला, अमरावती, बुलढाणा, वाशिम व यवतमाळ या जिल्ह्यांमध्ये पाच प्रकारच्या किटनाशकांची पुढील दोन...
राष्ट्रीय लोकअदालतीपुढे जास्तीत जास्त प्रकरणे सामोपचाराने मिटवावित
मुंबई : महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरण यांनी 12 नोव्हेंबरला आयोजित केलेल्या राष्ट्रीय लोकअदालतीपुढे जास्तीत जास्त प्रकरणे सामोपचाराने मिटविण्याचे आवाहन मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती कमल खता यांनी केले. मुंबई...











