कुपोषणमुक्तीच्या कामात सहयोगाचे सीआयआयच्या कंपन्यांचे अभिवचन

जागतिक महिला दिनानिमित्त महिला व बालविकास मंत्री ॲड. यशोमती ठाकूर यांच्या अध्यक्षतेखाली सह्याद्री अतिथीगृह कार्यक्रम  मुंबई : महिला सक्षमीकरण, संरक्षण तसेच बालकांच्या सर्वांगीण विकासासाठी राज्य शासन गांभीर्यपूर्वक प्रयत्न करत आहे....

राज्यातल्या उद्योगांमधल्या संधींची माहिती आता mahaswayam.gov.in या वेबसाइटवर मिळणार

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : राज्यातल्या उद्योगांमधील उपलब्ध रोजगारसंधींची माहिती बेरोजगार तरुणांना आता संकेतस्थळावर मिळणार आहे. याशिवाय याच संकेतस्थळावर उद्योजकांनाही राज्याच्या विविध भागात उपलब्ध असलेल्या विविध क्षेत्रातल्या कुशल मनुष्यबळाची माहिती...

केंद्रीय यंत्रणांचा वापर करुन विरोधी पक्षातील नेत्यांना लक्ष्य केलं जात असल्याची संजय राऊत यांची...

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : केंद्रीय यंत्रणांचा वापर करुन विरोधी पक्षातील नेत्यांना लक्ष्य केलं जात असल्याची टीका शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी केली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे...

‘फाईव्ह जी’ तंत्रज्ञानाने शिक्षणासह सर्वच क्षेत्रात होणार क्रांती – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

..अन् विद्यार्थ्यांसोबत मुख्यमंत्रीही झाले विद्यार्थी मुंबई : फाईव्ह जी नेटवर्कच्या राष्ट्रव्यापी शुभारंभ कार्यक्रमासाठी निवडलेल्या पनवेलमधील शाळेतील विद्यार्थ्यांशी संवाद साधताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे स्वत: विद्यार्थी बनले. खुर्ची ऐवजी त्यांनी बेंचवर बसणे...

महाविकास आघाडीबाबत कोणाच्याही वक्तव्याला फार महत्त्व देण्याची गरज नाही- अजित पवार

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : महाविकास आघाडीबाबत इतर कोणाच्याही वक्तव्याला फार महत्त्व देण्याची गरज नाही असं उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी म्हटलं आहे. ते आज सांगली जिल्ह्यात अंजनी इथे माजी उपमुख्यमंत्री...

जीवनावश्यक वस्तुंची जादा दराने विक्री करणाऱ्यांवर फौजदारी कारवाई करणाऱ्याचा जिल्हाधिकाऱ्यांचा इशारा

कोल्हापूर : जीवनावश्यक  वस्तूंची जादा दराने विक्री करणाऱ्यांवर तसेच अफवा फसरविणाऱ्यांवर फौजदारी कारवाई केली जाईल, असा इशारा जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी दिला. जिल्ह्यातील पूरपरिस्थिती निवळत असून  शहर व जिल्ह्यातील जनतेस जादा दराने जीवनावश्यक...

मुरबाड-कल्याण रेल्वेसाठी राज्य शासन ५० टक्के निधी उपलब्ध करून देणार – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस...

मुरबाड येथे छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वारुढ पुतळ्याचे अनावरण ठाणे  : प्रस्तावित कल्याण-मुरबाड रेल्वेसाठी राज्य शासनाचा 50 टक्के वाटा लवकरच केंद्र शासनाला उपलब्ध करून दिला जाईल, यामुळे मुरबाडकरांचे स्वप्न पूर्ण होईल....

कोपरी रेल्वे पुलाचे नगरविकासमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते लोकार्पण

मुंबई (वृत्तसंस्था) : ठाण्यातल्या कोपरी इथल्या रेल्वे पुलाच्या बांधकामाचा पहिला टप्पा पूर्ण झाला असून त्याचं लोकार्पण नगरविकासमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते काल झालं. यावेळी मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण...

ठाण्यातील श्रीमद् भागवत कथा ज्ञान यज्ञ कार्यक्रमास राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांची उपस्थिती

ठाणे : श्रीमद् भागवत कथा ज्ञान यज्ञ समिती व श्री शाम सरकार यांच्या वतीने ठाण्यातील घोडबंदर येथे आयोजित श्रीमद् भागवत कथा ज्ञान यज्ञ कार्यक्रमास राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांनी...

राज्यातील काेरोना बाधित रुग्णांची संख्या ११३५; कोरोना बाधित ११७ रुग्णांना घरी सोडले – आरोग्यमंत्री...

मुंबई : राज्यात आज कोरोनाच्या ११७ नवीन रुग्णांची नोंद झाली. एकूण रुग्ण संख्या ११३५ झाली आहे.  कोरोनाबाधित ११७ रुग्ण बरे झाल्याने त्यांना घरी सोडण्यात आले आहे. सध्या राज्यात ९४२ रुग्णांवर...