कोरोना प्रतिबंधविषयक बाबींच्या खरेदीसाठी जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी यांना अधिकार – ग्रामविकासमंत्री हसन...

मुंबई : सद्यस्थितीत कोरोनामुळे राज्यात सर्वत्र जिल्हा परिषदांच्या अंतर्गत खरेदी समिती तथा स्थायी समिती बैठकांवर निर्बंध आहेत. त्यामुळे स्थायी समिती आणि जिल्हा परिषद यांना असलेले खर्चाचे अधिकार केवळ कोरोना...

मनोरा आमदार निवास पुनर्बांधणीबाबत उच्चाधिकार समितीची बैठक संपन्न

मुंबई : येथील मनोरा आमदार निवास पुनर्बांधणीसंदर्भात उच्चाधिकार समितीची बैठक विधानभवनात संपन्न होऊन सुरु असलेल्या कामाबाबतचा आढावा घेण्यात आला. यावेळी विधानपरिषद सभापती रामराजे नाईक निंबाळकर, विधानसभेचे अध्यक्ष हरिभाऊ बागडे, मुख्यमंत्री...

राज्यात दंगल करवणाऱ्यांना अद्दल घडवली जाईल असा उपमुख्यमंत्र्यांचं इशारा

मुंबई (वृत्तसंस्था) : राज्यात कुणालाही दंगल घडवू देणार नाही आणि जे असा प्रयत्न करताहेत, त्यांना अद्दल घडविल्याशिवाय राहणार नाही, असा इशारा उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडनवीस यांनी आज दिला.पुण्यात ते...

मनसुख हिरेन हत्त्याप्रकरणी पोलीस अधिकारी सचिन वाझे यांना अटक करण्याच्या विरोधकांचा विधानसभेत गदारोळ

मुंबई (वृत्तसंस्था) : मनसुख हिरेन हत्त्याप्रकरणी पोलीस अधिकारी सचिन वाझे यांना अटक करण्याची मागणी विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी आज विधानसभेत केली. त्यांच्या मागणीनंतर मुंबईत आत्महत्त्या करणारे दादरा-नगरहवेलीचे...

अखंडित वीजपुरवठ्यामुळेच जनतेला घरात थांबविणे शक्य – ऊर्जामंत्री डॉ. नितीन राऊत

ऊर्जामंत्र्यांनी केले वीज अधिकारी-कर्मचाऱ्यांचे कौतुक मुंबई : कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रयत्न करणारे डॉक्टर्स, नर्सेस व पोलीस कर्मचारी यांचे नागरिकांकडून कौतुक होत असताना वीज पुरवठा करणारे वीज क्षेत्रातील इंजिनिअर्स, तांत्रिक...

कोविडसंदर्भात राज्यात २ लाख ५७ हजार गुन्हे दाखल; ३४ हजार ९५८ व्यक्तींना अटक

मुंबई : लॉकडाऊन सुरू झाल्यापासून राज्यात आतापर्यंत कोविडसंदर्भात कलम १८८ नुसार २ लाख ५७ हजार गुन्हे दाखल झाले आहेत. तसेच ३४ हजार ९५८ व्यक्तींना अटक करण्यात आली असून २५...

दिवंगत सदस्यांना विधान परिषदेत आदरांजली

मुंबई: बिहार व अरुणाचल प्रदेशचे माजी राज्यपाल व माजी विधान परिषद सदस्य श्री.राम दत्तात्रय प्रधान, माजी राज्यमंत्री व विधान परिषद सदस्य श्री. विनायकराव पुंडलिकराव पाटील आणि माजी विधान परिषद...

‘वंदेभारत’ अभियान; आतापर्यंत १२२० विमानांद्वारे १ लाख ३३ हजारांहून अधिक प्रवासी मुंबईत दाखल

मुंबई : वंदेभारत अभियानांतर्गत आतापर्यंत १२२० विमानांनी १ लाख ३३ हजार १२५ नागरिक मुंबई विमानतळावर दाखल झाले आहेत. ३१ ऑक्टोबर २०२० पर्यंत आणखी ८२ विमानांनी प्रवासी मुंबईत येणे अपेक्षित आहे. मुंबई...

राज्यात करोना बाधित १० नवीन रुग्ण, राज्यातील एकूण रुग्ण संख्या ७४

‘मीच माझा रक्षक’ संदेशाचे पालन प्रत्येकाने करावे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांचे आवाहन 1592 जणांचे प्रयोगशाळा नमुने करोना करता निगेटिव्ह परदेशातून आलेले एकूण 284 प्रवासी सर्वेक्षणाखाली राज्यात 7452 लोक घरगुती विलगीकरणात (होम क्वारंटाईन) 791 जण विविध...

बारसूमध्ये तेल शुद्धीकरण प्रकल्प व्हावा यासाठी केंद्र सरकारला लिहिलेलं पत्र गैरसमजातून लिहिलं होतं –...

मुंबई (वृत्तसंस्था) : बारसूमध्ये तेल शुद्धीकरण प्रकल्प व्हावा यासाठी केंद्र सरकारला लिहिलेलं पत्र गैरसमजातून लिहिलं होतं. ती अंतिम भूमिका नव्हती असा दावा माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज केला....