सर्व हॉटेलांप्रमाणेच आता शिवभोजन थाळीही पार्सल स्वरुपात मिळणार

मुंबई (वृत्तसंस्था) : राज्यात येत्या ३० एप्रिलपर्यंत असलेल्या कडक निर्बंधांच्या पार्श्वभूमीवर शिवभोजन थाळी पार्सल स्वरुपात त्याच दरात मिळणार असल्याचं स्पष्ट करण्यात आलं आहे. या संदर्भातला आदेश अन्न आणि पुरवठा मंत्री...

बीड जिल्हा राज्यात अव्वल! तब्बल १७ लाख ७१ हजार शेतकऱ्यांनी भरला पीकविमा

पालकमंत्री धनंजय मुंडे यांनी केले कृषी विभागातील कर्मचाऱ्यांचे कौतुक बीड : प्रधानमंत्री पिकविमा योजनेअंतर्गत सर्वात उशीरा पीकविमा कंपनी मिळालेल्या बीड जिल्ह्यात ३१ जुलै अखेर तब्बल १७ लाख ७१ हजार पीकविमा...

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडून बारावीच्या परीक्षेतील यशस्वींचे अभिनंदन

मुंबई : बारावीच्या परीक्षेत यश मिळविणाऱ्यांचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी अभिनंदन केले आहे. तसेच त्यांना पुढील शैक्षणिक वाटचालीसाठी, उज्ज्वल भविष्यासाठी शुभेच्छाही दिल्या आहेत. मुख्यमंत्री संदेशात म्हणतात, आयुष्यात परीक्षेतील यशाला महत्त्व असतेच....

विविध महापालिकांच्या प्रभाग रचनेनंतर मोठ्या प्रमाणात हरकती दाखल

मुंबई (वृत्तसंस्था) : मुंबई महानगर पालिका निवडणुकीच्या प्रभाग फेररचनासाठी सुचना आणि हरकती मागविण्याच्या कालच्या शेवटच्या दिवशी एकूण ८१२ हरकती आणि सुचना प्राप्त झाल्याची माहिती पालिकेचे अ तिरिक्त आयुक्त सुरेश...

राज्यात काही जिल्ह्यांमध्ये आजपासून नववी ते बारावीचे वर्ग सुरु

मुंबई (वृत्तसंस्था) : कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे गेले आठ महिने बंद असलेल्या राज्यातल्या शाळांचे नववी ते बारावीचे वर्ग काही जिल्ह्यांमध्ये आज सुरु झाले. कोरोनाबाबतच्या परिस्थितीनुसार  शाळा सुरू करण्याचा निर्णय घेण्याचा अधिकार...

अभिनेत्री रिया चक्रवर्ती आणि तिचा भाऊ शौविक यांना जामीन देऊ नये – एनसीबी

मुंबई (वृत्तसंस्था) : अभिनेत्री रिया चक्रवर्ती आणि तिचा भाऊ शौविक हे अंमली पदार्थांचे व्यवहार करणाऱ्या गटाचे सक्रीय सदस्य असल्यानं, या प्रकरणात त्यांना जामीन देऊ नये, अशी मागणी एनसीबी, अर्थात...

राज्यातील अंत्योदय व प्राधान्य कुटुंब योजनेंतर्गत लाभार्थ्यांना तीन महिन्यांच्या कालावधीत मोफत तांदूळ वाटप केले...

मुंबई : राज्यातील स्वस्त धान्य दुकानांमधून एप्रिल आणि मे सोबत जुन महिन्याचे धान्य देण्याचा आपण दि. 19 मार्चला निर्णय घेतला होता. दरम्यान केंद्रशासनाकडून दि.30 मार्च 2020 रोजी एप्रिल ते...

तुकाई उपसा सिंचन योजनेसंदर्भात आढावा बैठक संपन्न

मुंबई : अहमदनगर जिल्ह्यातील तुकाई उपसा सिंचन योजेनेचे सुरु असलेले काम अधिक गतीने करण्यात यावे याकरिता मृद व जलसंधारणमंत्री शंकरराव गडाख यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयात आढावा बैठक झाली. यावेळी आमदार रोहित...

विधानपरिषदेवर नियुक्तीसंदर्भात हस्तक्षेप करण्याची उद्धव ठाकरे यांची पंतप्रधानांना विनंती.

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : विधानपरिषदेच्या रिक्त जागेवर नियुक्ती करण्यासंदर्भात हस्तक्षेप करण्याची विनंती मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे केली आहे. वृत्तसंस्थेनं यासंदर्भातलं वृत्त दिलं आहे. राज्यात राजकीय...

गोड्या पाण्यातील मत्स्यव्यवसायाला चालना देण्यासाठी सर्वंकष धोरण राबविण्याचे विधासभा अध्यक्ष नाना पटोले यांचे निर्देश

मुंबई : महाराष्ट्रात गोड्या पाण्यातील मत्स्योत्पादन व्यवसायाला मोठी संधी आहे. मत्स्यनिर्मितीसाठी आवश्यक असणारे बीज महाराष्ट्राने आंध्रप्रदेश, प.बंगाल, छत्तीसगड या राज्यांप्रमाणे विकसित करुन ग्रामीण भागातील रोजगार संधीला चालना द्यावी. तसेच,...