रत्नागिरी जिल्ह्यातील पत्रकार हल्लाप्रकरणी एसआयटीमार्फत तपास सुरु – उपमुख्यमंत्री

मुंबई : रत्नागिरी जिल्ह्यातील पत्रकार शशिकांत वारीशे यांच्या अपघाती मृत्युप्रकरणी एसआयटीमार्फत तपास सुरु असून हे प्रकरण फास्ट ट्रॅक कोर्टात चालविण्यात येईल, अशी माहिती उपमुख्यमंत्री व गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी...

समृद्धी महामार्गाच्या धर्तीवर कोकणमध्ये ग्रीनफिल्ड महामार्ग

रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्गच्या  किनारपट्टीजवळून जाणार - सार्वजनिक बांधकाम मंत्री श्री. एकनाथ शिंदे मुंबई : हिंदुह्रदयसम्राट बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र समृद्धी महामार्गाच्या धर्तीवर 500 किलोमीटर लांबीचा ग्रीनफिल्ड महामार्ग (Express Way) कोकणच्या किनारपट्टीवर अस्तित्वात येणार आहे. सार्वजनिक बांधकाम (सार्वजनिक उपक्रम) मंत्री...

राज्यातल्या काही जिल्ह्यांमध्ये आजपासून महाविद्यालयं सुरू

मुंबई (वृत्तसंस्था) : राज्यातल्या काही जिल्ह्यांमध्ये आजपासून महाविद्यालयं सुरू झाली. गेल्या ९-१० महिन्यांपासून बंद असलेली महाविद्यालयं शासनाच्या आदेशानुसार आजपासून नियमांचे पालन करीत सुरु झाली आहेत. राज्य सरकारनं आजपासून ५० टक्के...

कोरोनाला हरविण्यासाठी जीवनशैलीत बदल करणे आवश्यक – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

वाशिम : कोरोनावर मात करण्यासाठी काय खबरदारी घ्यावी, याबाबत विविध माध्यमातून मोठ्या प्रमाणात जनजागृती होत आहे. ‘माझे कुटुंब, माझी जबाबदारी’ मोहिमेच्या माध्यमातून घरोघरी जावून याबाबत माहिती देण्यात येत आहे. कोरोनाला हरविण्यासाठी मास्कचा वापर, हात स्वच्छ...

पर्यावरण दिनानिमित्त वरळीत मंत्री आदित्य ठाकरे यांच्या हस्ते वृक्षारोपण

मुंबई: जागतिक पर्यावरण दिनानिमित्त मुंबईतील वरळीच्या लाला लजपतराय रोड परिसरात पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे यांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले. मागील वर्षी लावण्यात आलेल्या वृक्षांचीही त्यांनी यावेळी पाहणी केली. यावेळी माजी...

ऑटो समभागांच्या नेतृत्वात भारतीय निर्देशांक उच्चांकी स्थितीत

मुंबई : ऑटो समभागांच्या नेतृत्वात भारतीय निर्देशांकांनी आज उच्चांकी स्थिती गाठली. फार्मा वगळता सर्व विभागातील निर्देशांक सकारात्मक स्थितीत बंद झाले. निफ्टीने ०.२८% किंवा ३३.९० अंकांची वृद्धी घेतली व तो ११,९३०.३५...

सांगली जिल्ह्यातली म्हैशाळ विस्तारित पाणी योजना लवकर पूर्ण केली जाईल – उदय सामंत

मुंबई (वृत्तसंस्था) : सांगली जिल्ह्यातली म्हैशाळ विस्तारित पाणी योजना लवकर पूर्ण केली जाईल आणि तोपर्यंत पाण्यापासून वंचित असलेल्या ४२ गावांना पाणी देण्याची पर्यायी व्यवस्था केली जाईल असं आश्वासन उद्योगमंत्री...

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दाखल केला विधानपरिषदेसाठी उमेदवारी अर्ज

मुंबई (वृत्तसंस्था) : राज्य विधान परिषदेच्या द्विवार्षिक निवडणुकीसाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज उमेदवारी अर्ज दाखल केला. त्यांच्याशिवाय शिवसेनेकडून नीलम गोऱ्हे यांनी, राष्ट्रवादीकडून शशिकांत शिंदे आणि अमोल मिटकरी तर काँग्रेसकडून...

पितृपक्षात श्राद्धासाठी माय ओमनामो अँपद्वारे ऑनलाईन पूजेला मागणी

मुंबई : हिंदु धर्मीयांसाठी महत्त्वाच्या असणार्या पितृपक्षाला सुरवात झाली आहे. यंदा भारतामध्ये कोरोना व्हायरसच्या  संकटामुळे सार्याच सण-समारंभ, सांस्कृतिक वा धार्मिक कार्यक्रमांवर बंधनं घालण्यात आली आहेत. यंदा भाद्रपद कृष्णपक्षाच्या पितृपंधरवड्यावर देखील त्याच...

हरवले आभाळ ज्यांचे, हो तयांचा सोबती …..

मुंबई (वृत्तसंस्था) : नागपूरात साधारणत 12 मार्चपासून कोरोनाच्या संकटाची चाहूल लागली.पहिल्या दोन आठवडयात एक अंकी असणारी रुग्णसंख्या  ही आता साधारणत 16  पॉझिटिव्ह रुग्णांवर स्थिरावली आहे. कोरोनाच्या संसर्गाला थांबविण्यासाठी आरोग्य यंत्रणा व प्रशासन...