लातूर जिल्ह्यातील पाणी प्रश्न प्राधान्याने सोडविणार – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची ग्वाही

मुख्यमंत्र्यांनी घेतला लातूर जिल्ह्याचा आढावा औरंगाबाद : दुष्काळग्रस्त लातूर जिल्ह्यातील पाणी प्रश्न प्राधान्याने सोडविला जाईल. उपलब्ध पाणी साठा वापराबरोबरच गरजे एवढे पाण्याचा योग्य पद्धतीने उपयोग करण्याबरोबरच विविध पाणी विषयक योजनांचा...

मुंबईत आतापर्यंत २ लाख ८६ हजार ५०७ रुग्ण कोरोनामुक्त

मुंबई (वृत्तसंस्था) : मुंबईत काल ६९७ रुग्ण बरे झाल्याने त्यांना घरी पाठवण्य़ात आलं.  आतापर्यंत २ लाख ८६ हजार ५०७ रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. काल ४८२ नवीन रुग्णांची नोंद झाली....

राज्यातील सक्रीय रुग्णांची संख्या २५ हजाराच्या खाली

मुंबई (वृत्तसंस्था) : राज्यात कोविड-१९ चे रुग्ण बरे होण्याचा दर ९७ पूर्णांक ८२ शतांश टक्के झालं असून, अॅक्टीव्ह रुग्णांची संख्या २५ हजाराच्या खाली आली आहे. राज्यात काल २ हजार...

महाराष्ट्रातील वाघांच्या संख्येत लक्षणीय वाढ – वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांची माहिती

मुंबई : राज्यात २०१४ साली १९० वाघ होते ते वाढून आता २०१९ मध्ये ३१२ इतके झाले असून ही वाढ अंदाजे ६५ टक्के आहे, स्थानिकांच्या सहभागातून वन विभागाने व्याघ्र संवर्धनासाठी...

पनवेल महानगरपालिकेत कोविड-१९ च्या उपाययोजनेला प्राधान्य द्यावे – उद्योग राज्यमंत्री आदिती तटकरे यांचे निर्देश

मुंबई : राज्यातील कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहता वैद्यकीय सेवा आणि कोविड-१९ च्या उपाययोजनांना अधिक प्राधान्य देण्यात यावे, अशा सूचना उद्योग राज्यमंत्री तथा रायगड जिल्ह्याच्या पालकमंत्री कु.आदिती तटकरे यांनी दिल्या. मंत्रालयात...

समाज कल्याण बोर्ड अंतर्गत कर्मचाऱ्यांच्या निवृत्तीवेतनाचा प्रश्न लवकरच मार्गी लावणार – महिला व बाल...

मुंबई : समाज कल्याण बोर्ड अंतर्गत कर्मचाऱ्यांच्या निवृत्तीवेतन संदर्भातील प्रश्न लवकरच मार्गी लावण्यात येतील, असे महिला व बालविकास मंत्री ॲड. यशोमती ठाकूर यांनी सांगितले. समाज कल्याण बोर्ड अंतर्गत कर्मचाऱ्यांच्या निवृत्तीवेतन संदर्भात...

राज्यातील ८२ पोलिस कर्मचाऱ्यांचा कोरोनामुळे मृत्यु

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव झाल्यापासून आतापर्यंत ८२ पोलिस कर्मचाऱ्यांचा कोरोनामुळे मृत्यु झाला असून त्यात ६ अधिकाऱ्यांचा समावेश आहे. आतापर्यंत ६ हजार ४०० पोलिसांना कोरोनाची लागण झाली...

कोरोना प्रतिबंधविषयक बाबींच्या खरेदीसाठी जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी यांना अधिकार – ग्रामविकासमंत्री हसन...

मुंबई : सद्यस्थितीत कोरोनामुळे राज्यात सर्वत्र जिल्हा परिषदांच्या अंतर्गत खरेदी समिती तथा स्थायी समिती बैठकांवर निर्बंध आहेत. त्यामुळे स्थायी समिती आणि जिल्हा परिषद यांना असलेले खर्चाचे अधिकार केवळ कोरोना...

कोरोना काळातही संपूर्ण काळजी घेऊन महाराष्ट्राने उद्योग चालवून दाखविले असे उदाहरण निर्माण करायचे आहे...

लॉकडाऊन असा हवा की विषाणूमुळे नॉकडाऊन व्हायची वेळ येऊ नये मुंबई : कामगारांच्या आरोग्याची पुरेपूर काळजी घेऊन उद्योग सुरु करावेत, कोरोना काळातही संपूर्ण काळजी घेऊन महाराष्ट्राने उद्योग चालवून दाखविले, असे...

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी कोरोना विषाणूसंदर्भात जनजागृती करण्यासाठी माध्यमांनी बजावलेल्या भूमिकेचं केलं स्वागत

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी कोरोना विषाणूसंदर्भात जनजागृती करण्यासाठी माध्यमांनी बजावलेल्या भूमिकेचं स्वागत केलं आहे. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी सर्व खासदारांना आपापल्या मतदारसंघात जाऊन कोरोना संबंधी...