सोमवारपासून ग्रामीण भागात उद्योगधंदे आणि शहरी भागात बांधकामाला परवानगी
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : कोविड 19 विरुद्धच्या लढ्याचा भाग म्हणून देशव्यापी टाळेबंदी येत्या तीन मे पर्यंत वाढवण्याची घोषणा प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी केल्यानंतर केंद्रीय गृहमंत्रालयाने आज त्याबाबतच्या तपशीलवार मार्गदर्शक...
ई कॉशेस मोबिलिटी इलेक्ट्रिक व्हेईकल नवीन प्रकल्पाचे पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे यांच्या हस्ते भूमिपूजन
पुणे : ई कॉशेस मोबिलिटी इलेक्ट्रिक व्हेईकल या नवीन इलेक्ट्रीक वाहन निर्मिती करणाऱ्या प्रकल्पाचे पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे यांच्या हस्ते भूमिपूजन करण्यात आले. उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनीदेखील प्रकल्पाला भेट देऊन...
मुंबई महापालिका निवडणुकीत शिवसेनेला सत्तेवरुन खाली खेचण्यासाठी आपले एकही मत वाया घालवू नका –...
मुंबई (वृत्तसंस्था) : मुंबई महापालिका निवडणुकीत शिवसेनेला सत्तेवरुन खाली खेचण्यासाठी आपले एकही मत वाया घालवू नका, असं आवाहन रिपब्लिकन पक्षाचे अध्यक्ष केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी केलं आहे....
३ टक्के व्याज सवलतीच्या योजनेचा लाभ घ्यावा – पशुसंवर्धन मंत्री सुनील केदार
मुंबई : राज्यातील पशुपालन व दुग्ध व्यवसायाच्या प्रगतीसाठी केंद्र शासनाने पशुसंवर्धन पायाभूत सुविधा विकास निधी अंतर्गत १५ हजार कोटींचा निधी राज्य शासनाला दिला असून, राज्यातील इच्छुक व्यावसायिक, उद्योजक व...
कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी आरोग्य सेवेला आता तंत्रज्ञानाची जोड
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी आरोग्य सेवेला आता तंत्रज्ञानाची जोड देण्यात येणार आहे, त्यासाठी नाशिक जिल्ह्यात मालेगावच्या रुग्णालयात येत्या दोन दिवसात ‘टेली रेडीओलॉजी’ यंत्रणा कार्यान्वित करण्यात...
कोविड काळातही महाराष्ट्रानं प्रगती आणि विकासात खंड पडू दिला नाही -राज्यपाल
मुंबई (वृत्तसंस्था) : महाराष्ट्र राज्य स्थापनेचा मुख्य शासकीय सोहळा दादरच्या शिवाजी पार्क इथं झाला. यावेळी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या हस्ते ध्वजारोहण झालं. त्याचबरोबर संचलनाचं निरीक्षण केलं. कोविड काळ असूनही...
कुठल्याही मिरवणुकांशिवाय साध्या पद्धतीने मोहरम करण्याचे राज्य सरकारचे आवाहन
मुंबई (वृत्तसंस्था) : कोविड-१९ चा प्रादुर्भाव लक्षात घेता इतर कार्यक्रमांप्रमाणेच यावर्षी मोहरमच्या मिरवणुका काढण्यास परवानगी नसून, मोहरम साध्या पद्धतीने करण्याचे आवाहन राज्याच्या गृह विभागाने केले आहे. कोविड काळात झालेल्या...
मानवता कॅन्सर केअर सेंटरमुळे नाशिकच्या आरोग्य विकासात भर : पालकमंत्री छगन भुजबळ
पालकमंत्र्याच्या हस्ते न्यूक्लिअर मेडिसीन विभागाचे उद्घाटन
नाशिक : मुंबई येथे कॅन्सरवर उपचार करणारे टाटा हॉस्पिटल, कोकिलाबेन रुग्णालयांसारखी अनेक मोठी रुग्णालये आहेत. त्याच धर्तीवर नाशिकमध्ये कॅन्सरग्रस्त रुग्णांना योग्य व माफक दरात मानवता...
ऑक्सिजनचा पुरवठा वाढवण्यासाठी राज्य शासनाची केंद्र सरकारला विनंती
मुंबई (वृत्तसंस्था) : राज्यातली ऑक्सिजनची गरज वाढत असून केंद्रानं सध्याचा पुरवठा आणखी २०० मेट्रिक टनानं वाढवावा अशी विनंती राज्य शासनानं केंद्र सरकारला केली आहे.
राज्यातल्या १६ जिल्ह्यांमध्ये संसर्ग झपाट्यानं वाढत...
सप्तश्रृगी देवीचं मंदीर घटस्थापनेपासून भाविकांसाठी पुन्हा खुलं होणार
मुंबई (वृत्तसंस्था) : नाशिक जिल्ह्यातल्या वणी इथल्या श्री सप्तशृंगी देवीचं मंदिर २६ सप्टेंबर अर्थात घटस्थापनेपासून पासून खुलं करण्यात येणार आहे. मंदिराच्या दुरुस्तीसाठी हे मंदिर गेल्या महिनाभरापासून बंद ठेवण्यात आलं होतं....











