१७ कातकरी कुटुंबांना मिळाल्या त्यांच्या हक्काची जमिनी ; उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा पुढाकार

मुंबई : सातत्याने झालेले शोषण, त्यातून अनुभवलेली पीडा, कातकरी बांधवांनी केलेले अनुभवकथन ऐकून जणू सह्याद्री अतिथीगृह सुद्धा आज पाणावले होते. त्याचवेळी एका ऐतिहासिक आणि संवेदनशील क्षणाचे साक्षीदार सुद्धा सह्याद्रीला व्हायचे...

फेक न्यूज अर्थात खोट्या बातम्या आणि अफवा पसरवणाऱ्याविरोधात जोरदार कारवाई, महाराष्ट्र सायबर शाखेने 161...

मुंबई : कोविड-19 विरोधात लढा देतानाच फेक न्यूज अर्थात खोट्या बातम्या, द्वेषमुलक वक्तव्य आणि अफवा पसरवणाऱ्याविरोधातल्या लढ्यालाही केंद्र सरकारचे प्राधान्य आहे. कॅबिनेट सचिव आणि केंद्रीय गृह सचिवांनी सर्व राज्यांना पत्र लिहून,...

राज्य अधिस्वीकृती समिती अध्यक्षपदी ज्येष्ठ पत्रकार यदु जोशी यांची निवड

मुंबई : राज्य अधिस्वीकृती समिती - २०२३ ची पहिली बैठक आज मंत्रालयात आयोजित करण्यात आली होती. या बैठकीत ज्येष्ठ पत्रकार यदु जोशी यांची समितीच्या अध्यक्षपदी निवड करण्यात आली. समितीच्या सर्व...

धुळे जिल्ह्यात हवेतून ऑक्सिजन तयार करणारी यंत्रणा युध्दपातळीवर उभारण्यात येत आहे

मुंबई (वृत्तसंस्था) :  धुळे जिल्ह्यात शिरपूर इथल्या मुकेशभाई पटेल जम्बो कोविड सेंटर मध्ये हवेतून ऑक्सिजन तयार करणारी यंत्रणा युध्दपातळीवर उभारण्यात येत आहे. हवेतून ऑक्सिजन निर्मिती करणाऱ्या या प्रकल्पाची क्षमता...

जीवमात्रांमध्ये परमात्म्याला पाहणे भारतीय संस्कृतीचे महत्त्वाचे वैशिष्ट्य – राज्यपाल भगत सिंह कोश्यारी

मुंबई : जडापासून चैतन्यापर्यंत, चलापासून अचलापर्यंत आणि मनुष्यमात्रांपासून पशुपक्ष्यांपर्यंत सर्वांमध्ये परमात्म्याला पाहणे हे भारतीय संस्कृतीचे सर्वात महत्त्वाचे वैशिष्ट्य आहे. सर्वच धर्म व पंथांनी पशुपक्ष्यांप्रति दया व करुणेची शिकवण दिली...

सामान्यांना किफायतशीर किमतीत मिळणार मास्क – आरोग्यमंत्री राजेश टोपे

मास्कच्या किमती कमी करणारे महाराष्ट्र ठरणार पहिले राज्य मुंबई : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मास्क आणि सॅनिटायझरच्या किंमतीवर नियंत्रण आणण्याकरिता नेमलेल्या समितीने अहवाल आज राज्य शासनाला सादर केला. त्यानुसार आता सामान्यांना परवडणाऱ्या अशा...

‘लोकराज्य’च्या महात्मा गांधी विशेषांकाचे राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांच्या हस्ते प्रकाशन

मुंबई : ‘लोकराज्य’च्या ऑक्टोबर 2019 च्या महात्मा गांधी यांचेवरील ‘युगपुरुष’ या विशेषांकाचे प्रकाशन राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांच्या हस्ते राजभवन येथे करण्यात आले. यावेळी मुख्य संपादक ब्रिजेश सिंह, प्रबंध...

गृह विभागाने उत्पादन शुल्क विभागास जागा हस्तांतरणाबाबत तत्काळ कार्यवाही करावी – मंत्री शंभूराज देसाई

मुंबई : गृह विभागाकडील सातारा येथील जागा राज्य उत्पादन शुल्क विभागास हस्तांतरणाबाबत महसूल, गृह व राज्य उत्पादन शुल्क विभागांनी समन्वयाने चर्चा करून तात्काळ निर्णय घ्यावा, अशा सूचना राज्य उत्पादन...

राज्यात ४७ हजार २८८ नव्या रुग्णांची नोंद

मुंबई (वृत्तसंस्था) : राज्यात काल २६ हजार २५२ रुग्णांनी या संसर्गातून मुक्त झाले. राज्यात आतापर्यंत २५ लाख ४९ हजार ७५ रुग्ण, कोरोनामुक्त झाले आहेत. राज्यातलं रुग्ण बरे होण्याचं प्रमाण...

कॉप -२६ या हवामान बदल विषयक आंतरराष्ट्रीय परिषदेत महाराष्ट्राला मानाचा पुरस्कार

मुंबई (वृत्तसंस्था) : स्कॉटलंड इथल्या कॉप ट्वेंटी सिक्स परिषदेत महाराष्ट्राला इन्स्पायरिंग रिजनल लिडरशीप पुरस्कार मिळाला आहे. राज्याचे पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे यांनी ट्विटरवरून ही माहिती दिली. राज्यानं हवामानविषयक भागिदारी आणि...