कोरोनामुळं मृत्यू झालेल्या राज्यातल्या १ लाख ३२ हजारांहून अधिक व्यक्तींच्या कुटुंबियांना मिळाली आर्थिक मदत
मुंबई (वृत्तसंस्था) : कोरोनामुळं मृत्यू झालेल्या राज्यातल्या १ लाख ३२ हजारांपेक्षा जास्त व्यक्तींच्या कुटुंबियांना मदत देण्यात आल्याची माहिती राज्याचे मदत आणि पुनर्वसन मंत्री विजय वड़ेट्टीवार यांनी दिली. देशभरात आतापर्यंत...
विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मुंबईत ३ लाख ९१ हजारांचे बनावट मद्य व मुद्देमाल जप्त
राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या भरारी पथकाची कारवाई
मुंबई : विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या भरारी पथकाने वडाळा येथे एका व्यक्तीस अटक केली असून अवैध मद्यनिर्मिती करणाऱ्या ठिकाणी छापा टाकून एकूण...
महिला व बालविकास विभागामार्फत उद्या बालदिनाच्या कार्यक्रमाचे आयोजन
मुंबई : बालदिनानिमित्त महिला व बालविकास विभागाने मंत्री ॲड. यशोमती ठाकूर यांच्या अध्यक्षतेखाली आणि राज्यमंत्री बच्चू कडू यांच्या प्रमुख उपस्थितीत उद्या दि.12 नोव्हेंबर रोजी सह्याद्री राज्य अतिथीगृह येथे विविध...
राज्यातील राष्ट्रीय महामार्गांसाठी २० हजार कोटी द्या
सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोकराव चव्हाण यांची केंद्र शासनाकडे मागणी
व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्याशी संवाद
नांदेड : राज्यामध्ये राष्ट्रीय महामार्गाचे काम अत्यंत संथ गतीने सुरू आहे. या महामार्गाच्या निर्मितीसाठी...
राष्ट्रीय युवा महोत्सवात बक्षीस विजेत्यांचे युवक कल्याण मंत्री सुनील केदार यांनी केले अभिनंदन
मुंबई : भारत सरकारच्या युवक कल्याण व क्रीडा मंत्रालय आयोजित युवा महोत्सव २०२०-२१ मध्ये महाराष्ट्र राज्याचे तीन युवकांनी विविध कलाप्रकारात राष्ट्रीय पातळीवर प्रथम आणि द्वितीय पारितोषिक पटवल्याबद्दल राज्याचे क्रीडा व...
राज्य परिवहन महामंडळ 25 जानेवारीपर्यंत सुरक्षितता मोहीम राबवणार
मुंबई (वृत्तसंस्था) : राज्य परिवहन महामंडळ आजपासून 25 जानेवारीपर्यंत सुरक्षितता मोहीम राबवणार आहे. त्यात चालकांचं प्रबोधन, प्रशिक्षण,आरोग्य तपासणी, वाहन परवाना तपासणी,गाड्यांची तांत्रिक तंदुरुस्ती अशा अनेक बाबींवर भर दिला जाईल.अपघाताची कारणं...
राज्यात कोरोनाचा एकही संशयित रुग्ण नाही
कोरोनाबाबत तपासणी अहवाल निगेटीव्ह आल्याने २५८ जणांना घरी सोडले -आरोग्यमंत्री राजेश टोपे
मुंबई : राज्यात कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सध्या निरीक्षणाखाली १५ जण असून २५८ जणांना घरी सोडण्यात आले आहे. अद्याप एकही...
मुंबईतल्या कुलाबा वांद्रे सीप्झ मेट्रो-३ मार्गाचं ९७ टक्के भुयारीकरण आणि ७० टक्के स्थापत्त्य काम...
मुंबई (वृत्तसंस्था) : 'तात्पुरती सेवा उभारण्यासाठी राज्य शासनानं दिलेल्या परवानगीमुळे प्रकल्पाला चालना मिळणार आहे तसंच पहिल्या नमुना ट्रेनच्या चाचणीला सुरुवात करून आपण आणखी एक महत्त्वाचा टप्पा गाठणार असल्याचं मुंबई...
राज्यातील गरीब, कष्टकरी जनतेला अन्नधान्याचा व्यवस्थित पुरवठा करण्याचे मुख्यमंत्र्यांचे प्रशासनाला निर्देश
मुंबई : कोणत्याही परिस्थितीत गरीब, कष्टकरी, हातावर पोट असणाऱ्या व्यक्ती उपाशी राहणार नाही याची खबरदारी घेण्यात यावी, असे निर्देश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी अन्न व नागरी पुरवठा विभाग तसेच जिल्हा प्रशासन यांना दिले...
इतर समाजाच्या आरक्षणाला धक्का न लावता कायद्याच्या चौकटीत बसणारे आरक्षण मराठा समाजाला मिळेल –...
मुंबई : राज्य मागासवर्ग आयोगाचे अध्यक्ष निवृत्त न्यायमूर्ती सुनील शुक्रे यांनी मराठा समाजाचे मागासलेपण तपासण्यासाठी राज्यभरात घेण्यात आलेल्या सर्वेक्षणाचा अहवाल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना आज सुपूर्द केला.
यावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र...











