स्थायी समिती आणि शिक्षण समिती अध्यक्षांचे मुख्यमंत्र्यांकडून अभिनंदन!
मुंबई : बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या स्थायी समिती अध्यक्षपदी तिसऱ्यांदा निवडून आलेले यशवंत जाधव तसेच शिक्षण समितीच्या नवनिर्वाचित अध्यक्ष संध्या दोशी यांनी आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेतली, यावेळी मुख्यमंत्र्यांनी...
राज्यपाल नियुक्त एका जागेसाठी उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या नावाची शिफारस
मुंबई : आज मंत्रालयात उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत खालील प्रमाणे निर्णय घेण्यात आले.
राज्यपाल नियुक्त एका जागेसाठी शिफारस
कोरोनाचे संकट पाहता विधानपरिषदेची निवडणूक होणार नाही अशी परिस्थिती...
आषाढी एकादशीनिमित्त श्री विठ्ठल-रूक्मिणीची शासकीय पूजा मुख्यमंत्र्यांच्या हस्ते संपन्न
मुंबई (वृत्तसंस्था) : आषाढी एकादशीनिमित्त आज पंढरपुरात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि त्यांच्या पत्नी रश्मी ठाकरे यांच्या हस्ते विठ्ठल-रुखमाईची शासकीय महापूजा झाली. कोरोनाचं संकट दूर व्हावं, जनतेला पुन्हा आनंदी आणि...
शेतकऱ्यांना कर्जमाफी, मदत आणि स्थानिकांना रोजगार यासह विविध विकास योजनांची माहिती देणारा महाविकास आघाडीचा...
मुंबई (वृत्तसंस्था) : शिवसेना, काँग्रेस, आणि राष्ट्रवादी या तीन पक्षांची महाविकास आघाडी मजबूत सरकार देईल आणि हे सरकार सामान्यांच्या हिताची कामं करेल अशी ग्वाही आघाडीच्या वतीनं घेतलेल्या पत्रकार परिषदेत...
शासकीय कर्मचाऱ्यांसाठी वैद्यकीय खर्च प्रतिपूर्तीमध्ये कोरोनाचा अंतर्भाव
मुंबई (वृत्तसंस्था) : शासकीय अधिकारी आणि कर्मचाऱ्यांसाठी असलेल्या वैद्यकीय खर्च प्रतिपूर्तीमध्ये कोरोना आजाराचा अंतर्भाव करण्याचा महत्वपूर्ण निर्णय आज राज्य शासनानं घेतला. आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी ही माहिती दिली.
शासकीय...
मराठा आरक्षणासाठी एकजुटीने लढा देऊ – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
मुंबई : मराठा समाजाचे आरक्षण मिळविण्यासाठी एकजुटीने लढा देऊ. मराठा समाजाला आरक्षण मिळालेच पाहिजे, ही आपली सर्वांचीच प्रामाणिक इच्छा आहे. त्यामुळे मराठा समाजाच्या आरक्षणाची बाजू सर्वोच्च न्यायालयात आणखी, प्रबळपणे...
सुरक्षित शाळा प्रवेश उपक्रमांतर्गत विद्यार्थ्यांना आरोग्याचे महत्त्वही समजावून सांगणार – पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे
मुंबई : सुरक्षित शाळा हा प्रत्येक विद्यार्थ्यांचा अधिकार असून वाढते शहरीकरण आणि रहदारीच्या पार्श्वभूमीवर विद्यार्थ्यांना शाळेत सुरक्षितपणे जाता-येता यावे या उद्देशाने मुंबईतील महापालिकेच्या शाळांमध्ये ‘सुरक्षित शाळा प्रवेश’ उपक्रम राबविण्यात येत असल्याचे पर्यावरण मंत्री...
कामाठीपुऱ्याचा म्हाडाच्या माध्यमातून समूह पुनर्विकास – गृहनिर्माणमंत्री जितेंद्र आव्हाड
प्रतिक्षानगर - शीव येथील संक्रमण शिबिरातील रहिवाशांचे बायोमेट्रिक सर्वेक्षण महिन्याभरात पूर्ण करण्याचे निर्देश
मुंबई : मुंबईतील मध्यवर्ती ठिकाणी वसलेल्या कामाठीपुरा येथील इमारतींचा समूह पुनर्विकासाचा प्रस्ताव तयार करून सर्वेक्षणाला सुरुवात करावी, असे...
नवं सरकार स्थापन झाल्यानंतर राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांचं पहिलं अभिभाषण
मुंबई (वृत्तसंस्था) : राज्यात महाराष्ट्र विकास आघाडीचं नवं सरकार स्थापन झाल्यानंतर राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांचं पहिलं अभिभाषण विधानसभेत झालं. राज्य सरकार समाजातल्या सर्व घटकांची सेवा करण्यासाठी वचनबद्ध असेल, तसंच...
मैदानी खेळामुळे शारीरिक आणि बौद्धिक विकास -मंत्री सुभाष देसाई
42 व्या प्रबोधन आंतरशालेय क्रीडा महोत्सवाचे उद्घाटन
मुंबई : मैदानी खेळामुळे शारीरिक आणि बौद्धिक विकास होतो. तसेच एकाग्रता आणि कार्यक्षमतेतही वाढ होते, यासाठी विद्यार्थ्यांनी मैदानी खेळात सहभागी व्हावे, असे आवाहन...











